एक्स्प्लोर

RBI NPA : बँकांसाठी दिलासादायक बातमी, बुडीत कर्जात घट; आरबीआयचा अहवाल जारी 

RBI on NPA : देशातील बँकाच्या बुडीत कर्जात म्हणजे NPA मध्ये घट होऊन ते 6.9 टक्क्यांवर पोहोचलं असल्याचं आरबीआयने त्याच्या अहवालात म्हटलं आहे.

मुंबई : देशातील बँकिंग व्यवस्थेसाठी एक दिलासादायक बातमी आहे. बँकांचे एनपीए (NPA) म्हणजे ज्याला बुडीत कर्ज म्हटलं जातं ते 8.2 टक्क्यांवरून  घटून आता 6.9 टक्क्यांवर आलं आहे. बँकांच्या बुडीत कर्जाचे प्रमाण हे सुरुवातीला 8.2 टक्के इतकं होतं. ते मार्च 2021 मध्ये 7.3 टक्के तर ते आता 6.9 टक्क्यांवर पोहोचलं आहे. भारतीय रिझर्व्ह बँकने त्याच्या बँकिंग क्षेत्रासंबंधीच्या ट्रेन्ड्स अॅन्ड प्रोग्रॅम ऑन बँकिंग सेक्टर 2020-21 या वर्षीच्या अहवालात ही माहिती दिली आहे. बँकांच्या उत्पनात आलेली स्थिरता, खर्चामध्ये झालेली घट या कारणांमुळे रिटर्न ऑन असेट्समध्ये सुधारणा झाली असून त्याचा परिणाम म्हणून बुडीत कर्जांचे प्रमाण कमी झालं आहे. 

कोरोना काळातील आलेल्या मंदीनंतर आता वैश्विक अर्थव्यवस्थेमध्ये सुधारणा होत असल्याचं आरबीआयच्या या अहवालात नमूद केलं आहे. तसेच देशातील डिजिटर करन्सीच्या वापरात मोठ्या प्रमाणात वाढ झाल्याचंही या अहवालात सांगण्यात आलं आहे. डिजिटल करन्सीमुळे पैशाचे हस्तातरण करण्यामध्ये आलेली सुलभता, प्रक्रियेत आलेली जलदता यामुळे सामान्यांना मोठा फायदा झाला आहे. 

एनपीए (NPA) म्हणजे काय?
भारतीय रिझर्व्ह बँकेच्या नियमांनुसार जर बँकेच्या कर्जाचा हप्ता किंवा कर्जाची रक्कम 90 दिवसांमध्ये म्हणजेच तीन महिन्यांत परत केली गेली नाही तर ती नॉन परफॉर्मिंग एसेट (NPA) मानली जाते. म्हणजेच जर कर्जाचा ईएमआय सलग तीन महिन्यांपर्यंत भरला नाही तर बँका त्यास NPA घोषित करतात.हे एनपीए प्रकारचे कर्ज हे बुडीत कर्ज समजले जाते. एखाद्या बँकेच्या एनपीएमध्ये वाढ झाल्यास त्या बँकेच्या पतचलनावर परिणाम होतो. 

आरबीआयच्या पतधोरणात बदल नाही
रिझर्व्ह बँकेने या महिन्याच्या सुरुवातीला पतधोरण जाहीर केले असून सलग 9 व्यांदा व्याज दरात कोणताही बदल करण्यात आला नाही. रिझर्व्ह बँकेने रेपो रेट 4 टक्क्यांवर कायम ठेवला आहे. त्यामुळे व्याजदरात कोणताही बदल झालेला नाही. आर्थिक वर्ष 2021-22 च्या पहिल्या सहामाहीत जीडीपी हा 13.7 टक्क्यांनी वाढला आहे. महागाई दरदेखील चार टक्क्यांच्या आसपास राहिला असल्याची माहिती आरबीआयने दिली आहे. मागील 2020-21 मधील पहिल्या तिमाहीत भारतीय अर्थव्यवस्थेला धक्का बसला होता. आता या धक्क्यातून आपली अर्थव्यवस्था चांगलीच सावरताना दिसत आहे. 

संबंधित बातम्या : 

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

राष्ट्रवादीच्या विलिनीकरणाची चर्चा आजही होऊ शकते, पण मुळात चर्चेसाठी येण्याची गरज; वरिष्ठ नेत्यांमध्ये खलबतं
राष्ट्रवादीच्या विलिनीकरणाची चर्चा आजही होऊ शकते, पण मुळात चर्चेसाठी येण्याची गरज; वरिष्ठ नेत्यांमध्ये खलबतं
DGCA VVIP flights Rule: 'तर नेत्यांकडून दबाव टाकता येणार नाही...' अजितदादांचा विमान अपघातात बळी गेला अन् डीजीसीएकडून आता नियमात बदल
'तर नेत्यांकडून दबाव टाकता येणार नाही...' अजितदादांचा विमान अपघातात बळी गेला अन् डीजीसीएकडून आता नियमात बदल
IPL 2026 : पहिल्याच सामन्यापूर्वी RCB ला मोठा धक्का ! अनुभवी गोलंदाज संघाबाहेर, प्रशिक्षक अँडी फ्लॉवर यांनी दिली महत्वाची माहिती 
IPL 2026 : पहिल्याच सामन्यापूर्वी RCB ला मोठा धक्का ! अनुभवी गोलंदाज संघाबाहेर, प्रशिक्षक अँडी फ्लॉवर यांनी दिली महत्वाची माहिती 
भारतात लॉकडाउन लागू होणार का? पंतप्रधानांनी मुख्यमंत्र्यांसोबत घेतलेल्या बैठकीत नेमकं काय ठरलं?  
भारतात लॉकडाउन लागू होणार का? पंतप्रधानांनी मुख्यमंत्र्यांसोबत घेतलेल्या बैठकीत नेमकं काय ठरलं?  

व्हिडीओ

Dattatray Bharne Pune : मला माहित नव्हतं हा भोंदूबाबा कसा आहे,खरात प्रकरणावर दत्ता भरणेंचा युटर्न
Sushma Andhare Pune : महिला आयोगाच्या अध्यक्ष रुपाली चाकणकरांकडे एवढा पैसा कसा आला?
Sanjay Raut PC : एकट्या चाकणकर नाही, केसरकर स्वतः म्हणतात मीच का? 40 आमदार जात होते
Rupali Thombre Patil : अजितदादा असते तर Rupali Chakankar यांचा लगेच सुपडा साफ केला असता
Ashok Kharat : महिलांसोबत केलेलं कृत्य विधीचा भाग, अशोक खरातच्या जबाबात काय? Special Report

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
DGCA VVIP flights Rule: 'तर नेत्यांकडून दबाव टाकता येणार नाही...' अजितदादांचा विमान अपघातात बळी गेला अन् डीजीसीएकडून आता नियमात बदल
'तर नेत्यांकडून दबाव टाकता येणार नाही...' अजितदादांचा विमान अपघातात बळी गेला अन् डीजीसीएकडून आता नियमात बदल
राष्ट्रवादीच्या विलिनीकरणाची चर्चा आजही होऊ शकते, पण मुळात चर्चेसाठी येण्याची गरज; वरिष्ठ नेत्यांमध्ये खलबतं
राष्ट्रवादीच्या विलिनीकरणाची चर्चा आजही होऊ शकते, पण मुळात चर्चेसाठी येण्याची गरज; वरिष्ठ नेत्यांमध्ये खलबतं
अजित पवारांच्या आठवणीत सुनेत्रा पवार भावुक; म्हणाल्या, तुमची उणीव प्रकर्षणाने जाणवते, शब्दात मांडणे अशक्य
अजित पवारांच्या आठवणीत सुनेत्रा पवार भावुक; म्हणाल्या, तुमची उणीव प्रकर्षणाने जाणवते, शब्दात मांडणे अशक्य
BMC Garbage van: मुंबईत कचरा उचलण्यासाठी आधुनिक तंत्रज्ञानाने सुसज्ज गाड्या
BMC Garbage van: मुंबईत कचरा उचलण्यासाठी आधुनिक तंत्रज्ञानाने सुसज्ज गाड्या
Video: स्ट्रेट ऑफ होर्मुझ रोखत इराणनं अवघ्या जगाचं नाकं दाबलं, पण त्याच होर्मुझच्या समुदात हाकेच्या अंतरावर तेल जहाज पेटत असतानाही इराणच्या निर्भिड चिमुकलीचा किनाऱ्यावर उंच माझा झोका!
Video: स्ट्रेट ऑफ होर्मुझ रोखत इराणनं अवघ्या जगाचं नाकं दाबलं, पण त्याच होर्मुझच्या समुदात हाकेच्या अंतरावर तेल जहाज पेटत असतानाही इराणच्या निर्भिड चिमुकलीचा किनाऱ्यावर उंच माझा झोका!
एकनाथ शिंदेंनी संस्कृती दाखवत 'साहेब' म्हटलं, पण उद्धव ठाकरेंनी...; ज्योती वाघमारेंची बोचरी टीका
एकनाथ शिंदेंनी संस्कृती दाखवत 'साहेब' म्हटलं, पण उद्धव ठाकरेंनी...; ज्योती वाघमारेंची बोचरी टीका
सुषमा अंधारेंकडून अशोक खरातचे फोटो दाखवत गंभीर आरोप; MIDC चेअरमन आवारेंचं स्पष्टीकरण, प्रसंग कथित
सुषमा अंधारेंकडून अशोक खरातचे फोटो दाखवत गंभीर आरोप; MIDC चेअरमन आवारेंचं स्पष्टीकरण, प्रसंग कथित
Bigg Boss Marathi 6: बिग बॉसच्या घरात डबल Eviction! प्रभू शेळकेनंतर कोण घराबाहेर जाणार? काटा अन् टोळी टीम्सना धक्का बसणार!
बिग बॉसच्या घरात डबल Eviction! प्रभू शेळकेनंतर कोण घराबाहेर जाणार? काटा अन् टोळी टीम्सना धक्का बसणार!
Embed widget