एक्स्प्लोर

भारत-पाकिस्तान सीमेवरचं शेवटचं गाव, 'दर्द'पुरातील शाळकरी मुलांचं दु:ख; दहशतवाद्यांच्या भीतीनं जीव मुठीत घेऊन शिक्षण

भारतातलं पाकिस्तान सिमेवरचं शेवटचं गाव म्हणजे दर्दपूरा. या ठिकाणी जिथे 'एबीपी माझा'ची टीम पोहचली आहे. या गावातील विद्यार्थ्यांमध्ये भितीचं वातावरण आहे.

Pahalgam terrorist attack :  जम्मू काश्मीरमधील पहलगाममध्ये दहशतवाद्यांनी हल्ला केल्यांनतर भारत पाकिस्तान सीमेवरील काही गावांमध्ये भितीचं वातावरण आहे. भारतातलं पाकिस्तान सिमेवरचं शेवटचं गाव म्हणजे दर्दपूरा. या ठिकाणी जिथे 'एबीपी माझा'ची टीम पोहचली आहे. दर्दपूरा या गावचा एक इतिहास आहे. 90 च्या दशकात या गावातील पुरुषांना दहशतवाद्यांकडून लक्ष केलं जायचं, या गावातील 350 कुटुंबियांचा संसार या दहशतवाद्यांनी उद्धवस्त केला आहे. गावातील नागरिक अशिक्षित आहेत. आपल्या वाट्याला आलेली गरीबी मुलांच्या वाट्याला येऊ नये, म्हणून गावात सरहद संस्थेकडून सुरु करण्यात आलेल्या शाळेत  मुलांना अशा परिस्थितीतही पाठवत आहे. हे पाहून पाकिस्तानच्या दहशतवादापुढे भारताच्या लोकतंत्राचा विजय झाल्याचं पहायला मिळतं.

पहलगाम हल्ल्यानंतर मुलांमध्ये भितीचं वातावरण 

दर्दपूरा या ठिकाणी असणाऱ्या शाळेचे काम पाहणाऱ्या मुश्ताक अहमद यांनी दिलेल्या माहितीनुसार, सिमेजवळील हे शेवटचं गाव आहे. पहलगामसारख्या घटनेचा परिणाम हा संपूर्ण काश्मिरवर झाला आहे. त्यामुळे मुलांमध्ये भितीचं वातावरण पहायला मिळतं असल्याचे अहमद म्हणाल्या. अनेक कुटुंबिय सुरुवातीला मुलांना शाळेत पाठवायला घाबरत होते. मात्र त्यांच्या पालकांना विश्वासात घेतलयानंतर त्यांनी त्यांची मुले पाठवली आहे. मात्र, पहलगाम सारख्या घटना घडलयानंतर काश्मिरी मुलांकडे एका वेगळ्या नजरेने पाहिलं जातं. वारंवार आम्ही भारतीय आहोत हे सांगावं लागतं अशी खंत त्यांनी व्यक्त केली.

दहशतवाद्यांनी दर्दपूरा गावातील 350 नागरिकांची केली होती हत्या

90 च्या दहशकात दर्दपूर या सिमेवरील शेवटच्या गावातील परिस्थिती भयानक होती. दहशतवादी या ठिकाणी आसऱ्यासाठी आले किंवा त्यांची माहिती कोणी सैन्याला दिली तर त्या कुटुंबातील व्यक्तीला मारलं जायचं. त्यामुळं संपूर्ण गाव हे दहशतीखाली होतं. घरातील करत्या पुरुषाला वाचवण्यासाठी त्यांना सुरक्षितस्थळी लपवलं जायंच. त्यावेळी दहशतवाद्यांनी या गावातील 350 व्यक्तींची हत्या केली होती. प्रचंड हाल या दर्दपूरा गावाने सोसल्याचे मुश्ताक अहमद यांनी सांगितले. 

सिमेवर आजही पाकिस्तानींकडून बेछुट गोळीबार केला जातो. त्यामुळे मुलांमध्ये भितीचं वातावरण आहे. मात्र तरीही मुलं आज शाळेत येत आहेत. पहलगामसारखी घटना जिचा आम्ही निषेध करतो. आजही या मुलांचे पालक सिमेवरील सैन्यांच्या मदतीला जात असतात. सिमेवरील कुंपनाचे काम असो किंवा अन्य काही. कुटुंबियांन भारतीय जवानांसोबत काम करताना पाहून या मुलांनाही आपण भविष्यात भारतीय सैन्यात जावेसे वाटत असल्याचे इथले शिक्षक सांगतात. 

महत्वाच्या बातम्या:

Pahalgam Terror Attack : पहलगाम हल्ला होऊन दहा दिवस लोटले, नुसता गडगडाटच, जो गरजते हैं वो बरसेंगे क्या? ठाकरे गटाच्या नेत्याचा मोदी सरकारवर प्रहार

About the author सुरज सावंत

सुरज सावंत हे जवळपास 10 वर्षांपासून माध्यमात कार्यरत आहेत. राजकारण, क्राईम यावर त्यांचा विशेष पकड आहे.
Read
आणखी वाचा
Sponsored Links by Taboola
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Donald Trump : आता ट्रम्प यांची लाडका अमेरिकन योजना, नागरिकांच्या खात्यात पावणे दोन लाख रुपये पाठवणार, डोनाल्ड ट्रम्प यांची मोठी घोषणा
ट्रम्प लाडका अमेरिकन योजना राबवणार, नागरिकांच्या खात्यात 1.77 लाख रुपये पाठवणार, डोनाल्ड ट्रम्प यांची घोषणा
T20 World Cup : वर्ल्ड कपविजेता रिषभ पंत बाहेर, यशस्वी जयस्वालला वगळलं, हर्षा भोगलेंनी टी 20 वर्ल्ड कपसाठी भारताचा संघ निवडला
रिषभ पंत बाहेर, यशस्वी जयस्वालला वगळलं, हर्षा भोगलेंनी टी 20 वर्ल्ड कपसाठी भारताचा संघ निवडला
RSS मध्ये मुस्लिमही येऊ शकतात, पण अट एकच… मोहन भागवतांचे स्पष्ट वक्तव्य; निवडणुकीच्या राजकारणावरही प्रतिक्रिया
RSS मध्ये मुस्लिमही येऊ शकतात, पण अट एकच… मोहन भागवतांचे स्पष्ट वक्तव्य; निवडणुकीच्या राजकारणावरही प्रतिक्रिया
T20 World Cup 2026 : मुंबईत टी 20 वर्ल्ड कपची सेमी फायनल, अंतिम फेरीचा सामना अहमदाबादमध्ये, वर्ल्ड कपला 'या' दिवशी सुरुवात?
अहमदाबादमध्ये टी 20 वर्ल्ड कपची फायनल, एकाच कारणामुळं ठिकाण बदलणार, मुंबईत सेमी फायनल
Advertisement
Advertisement
Advertisement

व्हिडीओ

Special Report Pawar Politics: थोरल्या भावाचे प्रताप धाकट्याला भोवले? Jay Pawar यांच्या उमेदवारीवर Ajit Pawar यांचे मोठे विधान
Pune Land Scam: 'पार्थ पवारांच्या Amedia कंपनीसाठीच सगळा खटाटोप', निलंबित तहसीलदार Suryakant Yewale आणखी अडचणीत
Maharashtra Politics: 'मुंबई निवडणूक संपताच भाजप Eknath Shinde यांना संपवणार', Rohit Pawar यांचा मोठा दावा
Maharashtra Politics: 'NCP ची औलाद सत्तेशिवाय राहू शकत नाही', Tanaji Sawant यांच्या विधानाने महायुतीत भूकंप
Maharashtra Politics: 'एकट्या NCP-Shiv Sena वर अवलंबून नाही', Congress नेते Harshwardhan Sapkal यांचे स्वबळाचे संकेत

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Donald Trump : आता ट्रम्प यांची लाडका अमेरिकन योजना, नागरिकांच्या खात्यात पावणे दोन लाख रुपये पाठवणार, डोनाल्ड ट्रम्प यांची मोठी घोषणा
ट्रम्प लाडका अमेरिकन योजना राबवणार, नागरिकांच्या खात्यात 1.77 लाख रुपये पाठवणार, डोनाल्ड ट्रम्प यांची घोषणा
T20 World Cup : वर्ल्ड कपविजेता रिषभ पंत बाहेर, यशस्वी जयस्वालला वगळलं, हर्षा भोगलेंनी टी 20 वर्ल्ड कपसाठी भारताचा संघ निवडला
रिषभ पंत बाहेर, यशस्वी जयस्वालला वगळलं, हर्षा भोगलेंनी टी 20 वर्ल्ड कपसाठी भारताचा संघ निवडला
RSS मध्ये मुस्लिमही येऊ शकतात, पण अट एकच… मोहन भागवतांचे स्पष्ट वक्तव्य; निवडणुकीच्या राजकारणावरही प्रतिक्रिया
RSS मध्ये मुस्लिमही येऊ शकतात, पण अट एकच… मोहन भागवतांचे स्पष्ट वक्तव्य; निवडणुकीच्या राजकारणावरही प्रतिक्रिया
T20 World Cup 2026 : मुंबईत टी 20 वर्ल्ड कपची सेमी फायनल, अंतिम फेरीचा सामना अहमदाबादमध्ये, वर्ल्ड कपला 'या' दिवशी सुरुवात?
अहमदाबादमध्ये टी 20 वर्ल्ड कपची फायनल, एकाच कारणामुळं ठिकाण बदलणार, मुंबईत सेमी फायनल
Ratnagiti : कुणाला खुमखुमी मिटवायची असेल तर आम्ही तयार; नाव न घेता नितेश राणेंचे उदय सामंतांना आव्हान
कुणाला खुमखुमी मिटवायची असेल तर आम्ही तयार; नाव न घेता नितेश राणेंचे उदय सामंतांना आव्हान
FPI : विदेशी गुंतवणूकदारांनी ऑक्टोबरचा निर्णय नोव्हेंबरमध्ये फिरवला, भारतीय शेअर बाजारातून चार दिवसात 12569 कोटी  काढून घेतले, कारण...
विदेशी गुंतवणूकदारांनी नोव्हेंबरमध्ये रणनीती बदलली, चार दिवसात 12569 कोटी काढून घेतले, कारण...
Samay Raina: ‘इंडियाज गॉट लेटेंट सीझन 2’ सुरू होणार? पहिल्या सीझनवरून झालेल्या वादानंतर समय रैनाची मोठी हिंट
‘इंडियाज गॉट लेटेंट सीझन 2’ सुरू होणार? पहिल्या सीझनवरून झालेल्या वादानंतर समय रैनाची मोठी हिंट
छटपूजेत काही केलं नाही मग निवडणुकीत फक्त हरियाणातून बिहारला 4 विशेष रेल्वे का चालवल्या? ते परतून आले की नाहीत? कपिल सिब्बलांकडून गंभीर सवाल
छटपूजेत काही केलं नाही मग निवडणुकीत फक्त हरियाणातून बिहारला 4 विशेष रेल्वे का चालवल्या? ते परतून आले की नाहीत? कपिल सिब्बलांकडून गंभीर सवाल
Embed widget