एक्स्प्लोर

लालूंना आणखी किती वर्ष निवडणूक लढवता येणार नाही?

लालूंना वरिष्ठ न्यायालयाने दिलासा दिला नाही, तर त्यांना आयुष्यभर निवडणूक लढवता येणार नाही, असं कायदेतज्ञांचं म्हणणं आहे.

नवी दिल्ली : आरजेडी प्रमुख लालू प्रसाद यादव यांना चारा घोटाळ्याप्रकरणी साडे तीन वर्षांची शिक्षा सुनावण्यात आली आहे. या सुनावणीनंतर आता लालूंना निवडणूक किती वर्ष लढवता येणार नाही, हा प्रश्न सर्वांना पडणं स्वाभाविक आहे. याबाबत आम्ही जाणकारांशी बातचीत केली. लालूंना वरिष्ठ न्यायालयाने दिलासा दिला नाही, तर त्यांना आयुष्यभर निवडणूक लढवता येणार नाही, असं कायदेतज्ञांचं म्हणणं आहे. वरिष्ठ वकिलांच्या म्हणण्यानुसार, लालू प्रसाद यादव यांना दोन प्रकरणांमध्ये शिक्षा सुनावण्यात आली आहे, ती वेगवेगळी भोगावी लागणार आहे. म्हणजे एका प्रकरणातील 5 वर्षांची आणि दुसऱ्या प्रकरणातील साडे 3 वर्षांची, जी एकूण साडे 8 वर्षांची होते. लोकप्रतिनिधी कायद्यानुसार कोणताही व्यक्ती तुरुंगवास भोगल्यानंतर 6 वर्षे निवडणूक लढवू शकत नाही. म्हणजे सद्यपरिस्थितीत लालू प्रसाद यादव साडे 14 वर्षे निवडणूक लढवू शकत नाहीत. विशेष म्हणजे चारा घोटाळ्यातील आणखी काही प्रकरणांचा निकाल येणं बाकी आहे. त्यातही लालूंना शिक्षा सुनावण्यात आली, तर हा काळ आणखी वाढू शकतो. इतर प्रकरणांचा विषय बाजूला ठेवला तरी सध्या ज्या दोन प्रकरणांमध्ये शिक्षा सुनावण्यात आलीय, त्याच्या आव्हानावर सुनावणी चालूच राहिल. या काळात जामीन मिळाला तर ते तुरुंगातून बाहेर तर येतील, मात्र आरोप कायम राहिल. म्हणजेच वरील कोर्टामध्ये केलेल्या अपीलावर सुनावणी 4 ते 5 वर्षे सुरु राहिली आणि तरीही निर्णय लालूंच्या विरोधात आला तर साडे 14 वर्षांमध्ये चार ते पाच वर्षांची भर आणखी पडेल. लालूंचं वय सध्या 70 वर्षे आहे. मात्र सध्या ते ज्या पद्धतीने कायद्याच्या कचाट्यात सापडले आहेत, ते पाहून पुन्हा निवडणूक लढवू शकतील, असं कायदेतज्ञांना वाटत नाही. निवडणुकीच्या राजकारणात परतण्याचा त्यांच्यासमोर एकमेव मार्ग आहे, तो म्हणजे सर्व प्रकरणांतून त्यांची निर्दोष मुक्तता होणं, जे सध्या अशक्य दिसत आहे.
आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Dhar Bhojshala : धार भोजशाळेत आता निर्बंधांशिवाय सरस्वती पूजेला परवानगी; ASI चे सर्व जुने आदेश रद्द
धार भोजशाळेत आता निर्बंधांशिवाय सरस्वती पूजेला परवानगी; ASI चे सर्व जुने आदेश रद्द
PM Modi Speech : स्थिती सुधारली नाही तर सगंळं काही संपेल, ऊर्जा संकटावर पंतप्रधान मोदींचा इशारा
स्थिती सुधारली नाही तर सगंळं काही संपेल, ऊर्जा संकटावर पंतप्रधान मोदींचा इशारा
Rahul Gandhi : 22 लाख विद्यार्थ्यांची मेहनत वाया, परीक्षेपूर्वी दोन दिवस NEET चा पेपर व्हाटसअपवर वाटला गेला, धर्मेंद्र प्रधान यांनी राजीनामा द्यावा : राहुल गांधी
धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा घ्या, त्यांना पदावरुन काढावं, अन्यथा पंतप्रधानांनी जबाबदारी घ्यावी : राहुल गांधी 
Andhra Pradesh : आंध्र प्रदेशात तिसऱ्या मुलासाठी 30 हजार तर चौथ्या मुलासाठी 40 हजार रुपयांचा प्रोत्साहन भत्ता मिळणार,चंद्राबाबू  नायडूंची मोठी घोषणा 
आंध्र प्रदेशात तिसऱ्या मुलासाठी 30 हजार तर चौथ्या मुलासाठी 40 हजार रुपयांचा भत्ता मिळणार:चंद्राबाबू  नायडू

व्हिडीओ

Special Report Pimpri Chinchwad Teddy bear case : टेडी की बॉम्ब, प्रियकराचा गिफ्टनं सुटला घाम
Special Report Mumbai Goa Highway Toll Naka : मुंबई-गोवा महामार्ग अजून अपूर्णच, पण टोलवसुलीही सुरू
Coffee with Kaushik : Rohit Pawar : बारामतीचा पुढचा दादा कोण? तटकरे-पटेलांचा 'तो' ऑडिओ कोणता?
Dhananjay Munde Speech : मी जात-पात-धर्म सोडून राजकारण केलं, पण मला लाथा मारून हाकलायचा प्रयत्न झाला
Manoj Jarange On Maratha Reservation : २९ तारखेपर्यंत मागण्या पूर्ण करा, नाहीतर ३० मे रोजी टेकायचं म्हणजे टेकायचं: जरांगे

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
PM Modi Speech : स्थिती सुधारली नाही तर सगंळं काही संपेल, ऊर्जा संकटावर पंतप्रधान मोदींचा इशारा
स्थिती सुधारली नाही तर सगंळं काही संपेल, ऊर्जा संकटावर पंतप्रधान मोदींचा इशारा
Kalyan : बाप रेकी करायचा, मुलं घर फोडायची; कल्याणमध्ये बाप-लेकांची घरफोडी टोळी जेरबंद, 21 लाखांचे दागिने जप्त
बाप रेकी करायचा, मुलं घर फोडायची; कल्याणमध्ये बाप-लेकांची घरफोडी टोळी जेरबंद, 21 लाखांचे दागिने जप्त
CBSE :  सीबीएसईचा त्रिभाषा सूत्रासंदर्भात मोठा निर्णय, नववीपासून विद्यार्थ्यांना तीन भाषा शिकाव्या लागणार, दोन भारतीय भाषा अनिवार्य
सीबीएसईचा त्रिभाषा सूत्रासंदर्भात मोठा निर्णय, नववीपासून विद्यार्थ्यांना तीन भाषा शिकाव्या लागणार
CJI सूर्यकांत म्हणाले, माझ्या 'झुरळ' टिप्पणीचा विपर्यास केला, ती टीका बोगस डिग्रीवाल्यांवर होती, बेरोजगार तरुणांवर नव्हे
CJI सूर्यकांत म्हणाले, माझ्या 'झुरळ' टिप्पणीचा विपर्यास केला, ती टीका बोगस डिग्रीवाल्यांवर होती, बेरोजगार तरुणांवर नव्हे
Rahul Gandhi : 22 लाख विद्यार्थ्यांची मेहनत वाया, परीक्षेपूर्वी दोन दिवस NEET चा पेपर व्हाटसअपवर वाटला गेला, धर्मेंद्र प्रधान यांनी राजीनामा द्यावा : राहुल गांधी
धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा घ्या, त्यांना पदावरुन काढावं, अन्यथा पंतप्रधानांनी जबाबदारी घ्यावी : राहुल गांधी 
Silver News:  सोन्यावरील आयात शुल्क वाढवल्यानंतर सरकारचं चांदी आयातीबाबत कठोर धोरण, नवा नियम लागू
सोन्यावरील आयात शुल्क वाढवल्यानंतर सरकारचं चांदी आयातीबाबत कठोर धोरण, नवा नियम लागू
Andhra Pradesh : आंध्र प्रदेशात तिसऱ्या मुलासाठी 30 हजार तर चौथ्या मुलासाठी 40 हजार रुपयांचा प्रोत्साहन भत्ता मिळणार,चंद्राबाबू  नायडूंची मोठी घोषणा 
आंध्र प्रदेशात तिसऱ्या मुलासाठी 30 हजार तर चौथ्या मुलासाठी 40 हजार रुपयांचा भत्ता मिळणार:चंद्राबाबू  नायडू
भारताला दुष्काळ अन् भीषण उष्णतेचा सामना करावा लागणार; सुपर एल निनो मे-जुलैमध्ये सक्रिय होण्याची शक्यता, हिवाळ्यापर्यंत प्रभाव, मान्सून कमकुवत होण्याची भीती
भारताला दुष्काळ अन् भीषण उष्णतेचा सामना करावा लागणार; सुपर एल निनो मे-जुलैमध्ये सक्रिय होण्याची शक्यता, हिवाळ्यापर्यंत प्रभाव, मान्सून कमकुवत होण्याची भीती
Embed widget