एक्स्प्लोर

Manipur Election 2022 Date: मणिपूरमध्ये 60 जागांसाठी दोन टप्प्यात होणार मतदान, 10 मार्चला मतमोजणी

आज निवडणूक आयोगाने 5 राज्यांच्या विधानसभा निवडणुकांचा कार्यक्रम जाहीर केला आहे. यामध्ये मणिपूर राज्यात 60 जागांसाठी दोन टप्प्यात निवडणूक होत आहे.

Manipur Election 2022 Date : एकीकडे देशात कोरोना रुग्णांची संख्या वेगाने वाढत असताना दुसरीकडे निवडणूक आयोगाने 5 राज्यांच्या विधानसभा निवडणुकांचा कार्यक्रम जाहीर केला आहे. उत्तर प्रदेश, उत्तराखंड, गोवा, पंजाब आणि हरियाणा राज्याच्या विधानसभा निवडणुकांचा कार्यक्रम आयोगाने आज जाहीर केला. यामध्ये मणिपूर राज्यात विधानसभेच्या 60 जागांसाठी निवडणूक होत आहे. या निवडणुका दोन टप्प्यात होणार आहेत. मणिपूरमध्ये मतदानाचा पहिला टप्पा हा 27 फेब्रुवारीला तर दुसरा टप्पा हा 3 मार्चला पार पडणार आहे. तर 10 मार्चला मतमोजणी होणार आहे.

मणिपूर राज्यात 60 जागांसाठी मतदान होत आहे. मणिपूर विधानसभेचा कार्यकाळ हा 19 मार्च 2022 ला संपत आहे. त्यापूर्वी राज्यात नवीन सरकार स्थापन होण्याची प्रकिया पूर्ण केली जाणार आहे. 2017 साली झालेल्या विधानसभा निवडणुकीत भाजपने नॅशनल पीपल पार्टी आणि  अन्य काही सदस्यांच्या पाठिंब्याच्या आधारे  एन बिरेंद्र  सिंह या मुख्यमंत्री केले होते. सध्या राज्यात भाजपचे सरकार आहे. ही सत्ता टिकवण्याचे भाजपपुढे मोठे आव्हान आहे. तर भाजपला सत्तेपासून खाली खेचण्यासाठी विरोधकांनी प्रयत्न सुरू केले आहेत. मिळालेल्या माहितीनुसार भाजपने यावेळी मणिपूरमध्ये 40 जागांवर विजय मिळवण्याचे निश्चित केले आहे.
 
2017 च्या विधानसभा निवडणुकीत भाजपने मणिपूर विधानसभेच्या निवडणुकीत 21 जागांवर विजय मिळवला होता. त्यामुळे सरकार स्थापन करण्यासाठी भाजपला इतर दुसऱ्या पक्षांचा पाठिंबा घ्यावा लागला होता. तर दुरसीकडे राज्यात 28 जागा मिळवणाऱ्या काँग्रेसला मात्र, विरोधात बसावे लागले होते. मणिपूर राज्यात जास्त काळ काँग्रेसचेच सरकार राहिले आहे. मात्र, मागच्या म्हमजे 2017 च्या विधानसभेच्या निवडणुकीत भाजपने सत्तेची समीकरणे जुळवत मणिपूरमध्ये सत्ता स्थापन केली होती. मागच्या 5 वर्षात मणिपूरमध्ये हिंसाचारावर नियंत्रण मिळवण्यात भाजपला यश मिळाल्याचा दावा गृहमंत्री अमित शाह यांनी केला आहे. जोपर्यंत स्थैर्य आणि शांतता नाही तोपर्यंत विकास अशक्य असल्याचेही शह म्हणालेत. 

पक्षीय बलाबल

एकूण जागा - 60
बहुमताचा आकडा - 31
काँग्रेस  - 28
भाजप - 21
इतर - 11

कोरोना महासाथीच्या पार्श्वभूमीवर होणाऱ्या पाच राज्यांच्या निवडणुकांमध्ये निवडणूक आयोगाने निर्बंध लागू केले आहेत. तसेच कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मतदानाचा कालावधी एक तासाने वाढण्याचा निर्णयही घेण्यात आला आहे. मतदान केंद्रावर असणारे सर्व कर्मचाऱ्यांचे लसीकरण पूर्ण झालेले असेल. डिजिटल, व्हर्च्युअल पद्धतीने प्रचार करावा, असेही निवडणूक आयोगाने सांगितले.  15 जानेवारीपर्यंत रॅली, सभा, रोड शो, साईकल आणि बाईक रॅलीवर निवडणूक आयोगाने बंदी घातली आहे. रात्री 8 नंतर निवडणूक प्रचारावर बंदी घालण्यात आली आहे. तसेच डोअर टू डोअर प्रचारासाठी पाच लोकांना परवानगी देण्यात आली आहे. प्रचारादरम्यान कोरोना नियमांचं पालन करणे बंधनकारक असेल. निवडणुका जाहीर केल्यानंतर उत्तरप्रेदशात आचार संहिता लागू करण्यात आली आहे. निवडणुकांदरम्यान कोरोनासंबंधित नियमांचे देखील पालन करयाचे आहे. यामध्ये सर्व पदयात्रा, सभांवर बंदी घालण्यात आलेली आहे. निवडणुक काळात कोरोना नियमांचे पालन करणे बंधनकारक आहे.

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

US Iran War: डोनाल्ड ट्रम्प यांचा डबल गेम, पहिल्यांदा म्हणाले इराण युद्ध संपणार आणि लगेचच आखाती देशात 10 हजार जवान पाठवले
US Iran War: डोनाल्ड ट्रम्प यांचा डबल गेम, पहिल्यांदा म्हणाले इराण युद्ध संपणार आणि लगेचच आखाती देशात 10 हजार जवान पाठवले
केजरीवाल म्हणाले, 'न्यायमूर्तींची मुलं सॉलिसिटर जनरलसोबत काम करतात, न्यायमूर्ती त्यांच्या विरोधात आदेश कसे देऊ शकतात?' तुषार मेहता सीबीआयचे वकील
केजरीवाल म्हणाले, 'न्यायमूर्तींची मुलं सॉलिसिटर जनरलसोबत काम करतात, न्यायमूर्ती त्यांच्या विरोधात आदेश कसे देऊ शकतात?' तुषार मेहता सीबीआयचे वकील
20 लाख बॅरल तेल घेऊन इराणचं जहाज गुजरातमध्ये दाखल, मात्र भारताने तेल स्वीकारण्यास दिला नकार, नेमकं कारण काय? 
20 लाख बॅरल तेल घेऊन इराणचं जहाज गुजरातमध्ये दाखल, मात्र भारताने तेल स्वीकारण्यास दिला नकार, नेमकं कारण काय? 
सरकारच्या प्रस्तावाचा महिला आरक्षणाशी काहीही संबंध नाही; हा तर मतदारसंघांची पुनर्रचना आणि सोयीस्कर मतदारसंघांची फेररचना करून सत्ता काबीज करण्याचा प्रयत्न; राहुल गांधींचा हल्लाबोल
सरकारच्या प्रस्तावाचा महिला आरक्षणाशी काहीही संबंध नाही; हा तर मतदारसंघांची पुनर्रचना आणि सोयीस्कर मतदारसंघांची फेररचना करून सत्ता काबीज करण्याचा प्रयत्न; राहुल गांधींचा हल्लाबोल

व्हिडीओ

Sandeep Deshpande On Pratap Sarnaik : मंत्रिपद धोक्यात, प्रताप सरनाईक सारखा कुंभकर्ण जागा झालाय
Anjali Damania On Ashok Kharat : अशोक खरातला कॉल, राजकीय बवाल Special Report
Nashik TCS Issue : 'कॉर्पोरेट जिहाद' नाशकात म्होरक्या मलेशियात? Special Report
Amravati Paratwada Case : बुलडोझर घरावर, राजकारण धर्मावर Special Report
Sunetra Pawar Prachar : काकींचा प्रचार, विलिनीकरणाची किनार? Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
RCB vs LSG :  विराट कोहलीच्या स्फोटक फलंदाजीच्या जोरावर बंगळुरुचा मोठा विजय, रिषभ पंतच्या लखनौला पराभवाचा धक्का, गुणतालिकेत कोण टॉपवर?
बंगळुरुनं घरच्या मैदानावर लखनौला पराभवाचं पाणी पाजलं, रिषभ पंतच्या टीमचा दारुण पराभव
Mumbai Water Cut : मुंबईकरांना पाण्याचा वापर जपून करावा लागणार, 1 मे पासून 10 टक्के पाणी कपात शक्य, मुंबई महापालिका मोठा निर्णय घेणार?
मुंबईकरांना पाण्याचा वापर जपून करावा लागणार, 1 मे पासून 10 टक्के पाणी कपात शक्य, मुंबई महापालिका मोठा निर्णय घेणार?
Gold Rate : आंतरराष्ट्रीय बाजारात सोने आणि चांदीच्या दरात घसरण, भारतात अक्षय तृतीयेपूर्वी सोने चांदी महागली, चांदीच्या दरात 11000 रुपयांची वाढ, सोन्याचं कायं?
भारतात अक्षय तृतीयेपूर्वी सोने चांदी महागली, चांदीच्या दरात 11000 रुपयांची वाढ, सोन्याचं कायं?
केजरीवाल म्हणाले, 'न्यायमूर्तींची मुलं सॉलिसिटर जनरलसोबत काम करतात, न्यायमूर्ती त्यांच्या विरोधात आदेश कसे देऊ शकतात?' तुषार मेहता सीबीआयचे वकील
केजरीवाल म्हणाले, 'न्यायमूर्तींची मुलं सॉलिसिटर जनरलसोबत काम करतात, न्यायमूर्ती त्यांच्या विरोधात आदेश कसे देऊ शकतात?' तुषार मेहता सीबीआयचे वकील
Rohit Sharma: आयपीएलमध्ये चाचपडत असलेल्या मुंबईला तगडा झटका; रोहित शर्मा पंजाबविरुद्धच्या सामन्यातून बाहेर, उर्वरित स्पर्धेत काय होणार?
आयपीएलमध्ये चाचपडत असलेल्या मुंबईला तगडा झटका; रोहित शर्मा पंजाबविरुद्धच्या सामन्यातून बाहेर, उर्वरित स्पर्धेत काय होणार?
सरकारच्या प्रस्तावाचा महिला आरक्षणाशी काहीही संबंध नाही; हा तर मतदारसंघांची पुनर्रचना आणि सोयीस्कर मतदारसंघांची फेररचना करून सत्ता काबीज करण्याचा प्रयत्न; राहुल गांधींचा हल्लाबोल
सरकारच्या प्रस्तावाचा महिला आरक्षणाशी काहीही संबंध नाही; हा तर मतदारसंघांची पुनर्रचना आणि सोयीस्कर मतदारसंघांची फेररचना करून सत्ता काबीज करण्याचा प्रयत्न; राहुल गांधींचा हल्लाबोल
Raj Thackeray: अशोक खरात प्रकरणावर पहिल्यांदाच बोलले राज ठाकरे; म्हणाले, ही प्रकरणं पण कोणाची तरी वाट लावायची म्हणून..
अशोक खरात प्रकरणावर पहिल्यांदाच बोलले राज ठाकरे; म्हणाले, ही प्रकरणं पण कोणाची तरी वाट लावायची म्हणून..
ट्रान्सफर अगेन... राज्यातील पाच आयएएस अधिकाऱ्यांची बदली; पिंपरी चिंचवडला नवे अतिरिक्त आयुक्त
ट्रान्सफर अगेन... राज्यातील पाच आयएएस अधिकाऱ्यांची बदली; पिंपरी चिंचवडला नवे अतिरिक्त आयुक्त
Embed widget