एक्स्प्लोर

Assam Flood : आसाममध्ये आत्तापर्यंत पुरामुळं 108 जणांचा मृत्यू, मुख्यमंत्री हिमंत सरमा यांनी केली पूरग्रस्त भागाची पाहणी

आसाममध्ये आत्तापर्यंत पुराच्या पाण्यामुळं एकूण 108 जणांचा मृत्यू झाला आहे. दरम्यान, मुख्यमंत्री हिमंत बिस्वा सरमा यांनी या पूरस्थितीचं हवाई पाहणी केली.

Assam Flood : आसाममध्ये पूरस्थिती गंभीर झाली आहे. पुराच्या पाण्यामुळं तेथील जनजीवन विस्कळीत झालं आहे. लाखो लोक बेघर झाल्यानं स्थिती चिंताजनक झाली आहे. दरम्यान, यामुळं गुरुवारी 7 जणांचा मृत्यू झाला आहे. आत्तापर्यंत पुराच्या पाण्यामुळं एकूण 108 जणांचा मृत्यू झाला आहे. दरम्यान, मुख्यमंत्री हिमंत बिस्वा सरमा यांनी या पूरस्थितीचं हवाई पाहणी केली. त्यानंतर त्यांनी जनतेला मदतीचं आस्वासन दिलं आहे. तसेच पुरात अडकलेल्या लोकांना बाहेर काढण्याचे प्रयत्न सुरु असल्याचं मुख्यमंत्री सरमा यांनी सांगितलं.

पूर बाधितांची संख्येत घट

कचार जिल्ह्यातील सिलचर येथे मुख्यमंत्र्यांनी आढावा बैठक घेतली. एनडीआरएफ, एसडीआरएफ, लष्कर, इतर एजन्सी बचाव कार्य करत आहेत. आसाम राज्य आपत्ती व्यवस्थापनाच्या बुलेटिननुसार पुरामुळे बाधित लोकांची संख्या कमी झाली आहे. 30 जिल्ह्यांतील 45.34 लाख लोकांना पुराचा फटका बसला आहे. तर बुधवारी 32 जिल्ह्यांतील पूरग्रस्तांची संख्या 54.5 लाख होती. त्यामुळं परबाधितांच्या संख्येत घट झाली. हळूहळू काही ठिकाणी पुराचं पाणी उतरत असल्याची स्थिती दिसत आहे. केंद्र सरकारचे सहकार्य करण्याचं आवाहन
 
केंद्राची सर्वतोपरी मदत 
 
आसाममधील पूर परिस्थितीवर केंद्र सरकार सातत्यानं लक्ष ठेवून आहे. आव्हानाचा सामना करण्यासाठी केंद्र सरकार सर्वतोपरी मदत करण्यासाठी राज्य सरकारसोबत काम करत असल्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटले आहे. लष्कर आणि एनडीआरएफचे पथक पूरग्रस्त भागात उपस्थित आहेत. त्याच्या माध्यमातून बचाव कार्य सुरु आहे. बाधित लोकांना मदत करत आहेत. दरम्यान, पुरामुळे आतापर्यंत 108 जणांचा मृत्यू झाला आहे. ब्रह्मपुत्रा आणि बराक या नद्या आणि त्यांच्या उपनद्यांना मोठा पूर आला आहे. त्यामुळं अनेक ठिकाणचा संपर्क तुटला आहे. मात्र, काही ठिकाणी आता पुराचे पाणी ओसरले आहे. अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, सध्या बरपेटा येथील परिस्थिती सर्वात वाईट आहे. तिथे 10 लाख 32 हजार 561 लोक पुरामुळे प्रभावित झाले आहेत. तर कामरुपमध्ये 4 लाख 29 हजार 166, नागावमध्ये 4 लाख 29 हजार 166, धुबरीमध्ये 3 लाख 99 हजार 945 लोक बाधित झाले आहेत.

 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

कुस्ती स्पर्धा म्हणजे बारामती ॲग्रोचा कार्यक्रम नाही; संग्राम जगतापांचा रोहित पवारांवर जोरदार पलटवार
कुस्ती स्पर्धा म्हणजे बारामती ॲग्रोचा कार्यक्रम नाही; संग्राम जगतापांचा रोहित पवारांवर जोरदार पलटवार
राज्य मंत्रिमंडळ बैठकीतील 6 मोठे निर्णय; ANTF मध्ये 346 पदासांठी भरती, 6 वा वित्त आयोगही स्थापन होणार
राज्य मंत्रिमंडळ बैठकीतील 6 मोठे निर्णय; ANTF मध्ये 346 पदासांठी भरती, 6 वा वित्त आयोगही स्थापन होणार
Bharat Gogawale : राजन साळवींनंतर वैभव नाईकही ठाकरेंची साथ सोडणार? भरत गोगावलेंच्या वक्तव्यानं भुवया उंचावल्या; ऑपरेशन टायगरच्या चर्चा
राजन साळवींनंतर वैभव नाईकही ठाकरेंची साथ सोडणार? भरत गोगावलेंच्या वक्तव्यानं भुवया उंचावल्या; ऑपरेशन टायगरच्या चर्चा
PM Kisan Scheme : पीएम किसानचे आतापर्यंत 36000 रुपये जमा, 19 व्या हप्त्याचे 2000 रुपये 'या' दिवशी येणार, किती शेतकऱ्यांना पैसे मिळणार?
पीएम किसानचे आतापर्यंत 36000 रुपये जमा, 19 व्या हप्त्याचे 2000 रुपये 'या' दिवशी येणार
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Supreme Court on Ranveer Allahbadia : रणवीर अलाहाबादियाने पासपोर्ट जमा करवा, सुप्रीम कोर्टचे निर्देशAnandache Paan:ऐतिहासिक रहस्य कादंबरी 'प्रतिपश्चंद्र' उलगडताना लेखक Dr.Prakash Koyade यांच्याशी गप्पाBharat Gogawale : 'पालकमंत्री पदाबाबत मी आणि दादा भुसे समदुखी,म्हणूनच भेटायला आलो'Sandeep Kshirsagar Massajog : 20 दिवसांनी माझ्या शहरात पाणी येतं, दादांचं काम माहिती आहे...

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
कुस्ती स्पर्धा म्हणजे बारामती ॲग्रोचा कार्यक्रम नाही; संग्राम जगतापांचा रोहित पवारांवर जोरदार पलटवार
कुस्ती स्पर्धा म्हणजे बारामती ॲग्रोचा कार्यक्रम नाही; संग्राम जगतापांचा रोहित पवारांवर जोरदार पलटवार
राज्य मंत्रिमंडळ बैठकीतील 6 मोठे निर्णय; ANTF मध्ये 346 पदासांठी भरती, 6 वा वित्त आयोगही स्थापन होणार
राज्य मंत्रिमंडळ बैठकीतील 6 मोठे निर्णय; ANTF मध्ये 346 पदासांठी भरती, 6 वा वित्त आयोगही स्थापन होणार
Bharat Gogawale : राजन साळवींनंतर वैभव नाईकही ठाकरेंची साथ सोडणार? भरत गोगावलेंच्या वक्तव्यानं भुवया उंचावल्या; ऑपरेशन टायगरच्या चर्चा
राजन साळवींनंतर वैभव नाईकही ठाकरेंची साथ सोडणार? भरत गोगावलेंच्या वक्तव्यानं भुवया उंचावल्या; ऑपरेशन टायगरच्या चर्चा
PM Kisan Scheme : पीएम किसानचे आतापर्यंत 36000 रुपये जमा, 19 व्या हप्त्याचे 2000 रुपये 'या' दिवशी येणार, किती शेतकऱ्यांना पैसे मिळणार?
पीएम किसानचे आतापर्यंत 36000 रुपये जमा, 19 व्या हप्त्याचे 2000 रुपये 'या' दिवशी येणार
भारतीय नौदलाच्या गौरवशाली इतिहासाची साक्ष देणारी आईएनएस गुलदार!
भारतीय नौदलाच्या गौरवशाली इतिहासाची साक्ष देणारी आईएनएस गुलदार!
Non Veg Plant: सिंधुदुर्गात सापडली दुर्मिळ 'मांसाहारी' वनस्पती, PHOTO पाहून व्हाल अवाक
सिंधुदुर्गात सापडलं दुर्मिळ 'मांसाहारी' झाड
Supreme Court Slams Ranveer Allahbadia: तुझ्या डोक्यात घाणच भरलीय, कोर्टाने रणवीर इलाहाबादियाला झाप झाप झापलं, अटकेच्या कारवाईवर न्यायमूर्ती म्हणाले....
तुझ्या डोक्यात घाणच भरलीय, कोर्टाने रणवीर इलाहाबादियाला झाप झाप झापलं, अटकेच्या कारवाईवर न्यायमूर्ती म्हणाले....
मोठी बातमी : डान्सफ्लोअरवर चारपेक्षा जास्त बारबाला नको, नोटा उधळता येणार नाहीत, डान्सबारच्या नव्या कायद्याची चर्चा
डान्सफ्लोअरवर चारपेक्षा जास्त बारबाला नको, नोटा उधळता येणार नाहीत, डान्सबारच्या नव्या कायद्याची चर्चा
Embed widget

We use cookies to improve your experience, analyze traffic, and personalize content. By clicking "Allow All Cookies", you agree to our use of cookies.