एक्स्प्लोर

Strange Traditions: एखाद्याच्या मृत्यूनंतर त्याचा मृतदेह कापून खातात 'हे' लोक; अंगावर काटे आणणारी विचित्र प्रथा

Strange Traditions: एखाद्या व्यक्तीचा मृत्यू झाल्यानंतर, इथे त्या व्यक्तीच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार न करता, शरीराचे अवयव कापून खाल्ले जातात. जाणून घेऊयात... या अघोरी प्रथेबाबात... 

Strange Traditions: एखाद्या व्यक्तीच्या मृत्यूनंतर त्याच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार (Funeral) केले जातात. अंत्यसंस्कार केल्यानं मृत व्यक्तीच्या आत्म्याला शांती (Peace To The Soul) मिळते, मोक्ष मिळतो, असं हिंदू धर्मात मानलं जातं. संपूर्ण जगभरात वेगवेगळ्या प्रथा परंपरा आहेत. एखाद्या व्यक्तीच्या मृत्यूनंतर त्याच्या अंत्यसंस्काराचे विधीही धर्म आणि जातीनुसार वेगवेगळे आहेत. पण, असे काही समुदाय आहेत, त्यांच्यात अंत्यसंस्कार करण्याची प्रथा फारच वेगळी आहे. तर काही समुदायांची अंत्यसंस्कार करण्याची प्रथा फारच अघोरी आहे. अशीच एक विचित्र प्रथा जगातील एका समुदायाकडून पाळली जाते. एखाद्या व्यक्तीचा मृत्यू झाल्यानंतर, इथे त्या व्यक्तीच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार न करता, शरीराचे अवयव कापून खाल्ले जातात. जाणून घेऊयात... या अघोरी प्रथेबाबात... 

अंत्यसंस्कार न करता, मृत व्यक्तीचं शरीरा कापून खाल्लं जातं... 

आपल्या जवळच्या, प्रिय व्यक्तीचं जग सोडून जाणं म्हणजे, आपल्या आयुष्यातील अतिशय वेदनादायी आणि दुःखद प्रसंग असतो. अशा परिस्थितीत त्यांच्या मृत्यूनंतर प्रथा-परंपरेनुसार अंत्यसंस्कार केले जातात. अंत्यसंस्कार करुन मृतांच्या आत्म्याला शांती मिळण्यासाठी प्रयत्न केले जातात. मृत व्यक्तीवर अंत्यसंस्कार करण्याची पद्धत धर्म आणि जातींनुसार वेगवेगळी असते. एवढंच नाहीतर जगभराती वेगवेगळ्या देशांमध्येही वेगवेगळ्या पद्धतींनी अंत्यसंस्कार केले जातात. 

काही ठिकाणी अंत्यसंस्काराच्या पद्धती ऐकून तुम्हाला आश्चर्य वाटेल. अशा स्थितीत तुम्हाला माहीत आहे का, की अशी एक जागा आहे, जिथे लोक अंत्यसंस्कार करताना एखाद्या व्यक्तीचा मृतदेह कापून खातात. होय, खरंच एखाद्या व्यक्तीच्या मृत्यूनंतर या देशातील लोक त्या व्यक्तीचा मृतदेह कापून खातात. दरम्यान, ही इंडो-युरोपियन भागात अवलंबलेली 8 वर्ष जुनी प्रथा आहे. या परंपरेत मृत्यूनंतर लोक मृतदेह कापून खातात.

आधी मृतदेह कुजवतात, त्यानंतर... 

जगभरात असे काही देश आहेत, जिथे अंत्यसंस्काराची पद्धत फार वेगळी आहे. या देशांमध्ये आधी मृतदेह कुजवतात, त्यानंतर तो मृतदेह कापून खातात. येथील लोक एखाद्या व्यक्तीचा मृत्यू झाल्यानंतर तो मृतदेह तसाच ठेवतात. त्या मृतदेहातील द्रव्य पदार्थ बाहेर येईपर्यंत तो कुजवला जातो. त्यानंतर हे तो मृतदेह कापून खातात. ऐकून धक्का बसला ना... खरंच मृतदेह कुजल्यानंतर येथील लोक तो कापून खातात. अगदी विचित्र वाटणारी ही परंपरा आजही पाळली जाते. काही इतिहासकारांचं म्हणणे आहे की, या पदार्थांपासून वाईन बनवता यावी आणि प्रियजनांच्या स्मरणार्थ ती प्यावी म्हणून ही परंपरा पाळली जाते.

आपल्याला विचित्र वाटणारी ही प्रथा विशेषतः इंडो-युरोपियन भागातील ग्रामीण आणि आदिवासी समुदायांमध्ये प्रचलित आहे. तत्सम प्रथा जगाच्या इतर भागातही पाहावयास मिळतात. वैज्ञानिक दृष्टिकोनातून मृतदेह खाण्याची प्रक्रिया आरोग्य आणि स्वच्छतेच्या दृष्टिकोनातून चांगली मानली जात नाही. काही संशोधनांमधून असं समोर आलंय की, ही प्रथा पर्यावरणाच्या दृष्टीकोनातून चांगली असू शकते, कारण ती नैसर्गिक चक्राचा भाग आहे.

(टीप : वरील सर्व बाबी केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहोत, यातून ABP माझा कोणताही दावा करत नाही.)

महत्त्वाच्या इतर बातम्या :

Funeral Rituals: अंत्यसंस्कारावेळी पार्थिवाला मुखाग्नी दिल्यानंतरही 'हा' अवयव जळत नाही; यामागील कारण काय?

महत्त्वाच्या बातम्या

Dengue vs Typhoid: तुमच्या मुलाला ताप आला? खूप डोकंही दुखतं? डेंग्यू किंवा टायफॉइडची लक्षणं तर नाही ना? कसं ओळखाल?
तुमच्या मुलाला ताप आला? खूप डोकंही दुखतं? डेंग्यू किंवा टायफॉइडची लक्षणं तर नाही ना? कसं ओळखाल?
Health: पावसाळ्यात किडनीच्या रुग्णांना अधिक धोका? 'अशी' घ्या काळजी, तज्ज्ञांची महत्त्वाची माहिती...
पावसाळ्यात किडनीच्या रुग्णांना अधिक धोका? 'अशी' घ्या काळजी, तज्ज्ञांची महत्त्वाची माहिती...
Independence Day Fashion Tips : 15 ऑगस्टला 'तिरंगा लूक' करताना 'या' 10 चुका टाळा; असा करा परफेक्ट अन् क्लासिक डिझाईन!
15 ऑगस्टला 'तिरंगा लूक' करताना 'या' 10 चुका टाळा; असा करा परफेक्ट अन् क्लासिक डिझाईन!
National Organ Donation Day: एका 'हो' मुळे अनेकांना मिळालं नवजीवन! अवयवदानाबाबत जनजागृतीची गरज, राष्ट्रीय अवयवदान दिनानिमित्त तज्ज्ञ सांगतात...
एका 'हो' मुळे अनेकांना मिळालं नवजीवन! अवयवदानाबाबत जनजागृतीची गरज, राष्ट्रीय अवयवदान दिनानिमित्त तज्ज्ञ सांगतात...

व्हिडीओ

Special Report Gandhi Topi : उर्दू शाळेची शान, गांधी टोपीला मान, गणवेशात गांधी टोपी
Pm Modi Speech Highlites : मोदींच्या लाल किल्ल्यावरील भाषणातले टॉप 10 मुद्दे
Sanjay Raut Mumbai : १५०० रुपये देऊन मते विकत घेतली अन् ईव्हीएमचा घोटाळा केला- संजय राऊत
Rahul Gandhi On PM Modi Special Report : पंतप्रधान मोदींची खिल्ली उडवली, भाजप राहुल गांधींवर संतापली
Umesh Tagunde Maharaj Pune Vastav 291 : मुलींना मांडीवर बसवतो, कानात मंत्र फुकतो, स्वप्नील लांडेंची भयंकर कारनामे

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Hasan Mushrif : रस्त्यांची अवस्था पाहून मला आज लाज वाटली; नंदुरबारमधील रस्त्यांच्या परिस्थितीवरुन पालकमंत्री हसन मुश्रीफ नाराज
रस्त्यांची अवस्था पाहून मला आज लाज वाटली; नंदुरबारमधील रस्त्यांच्या स्थितीवरुन हसन मुश्रीफ नाराज
Bar Council : बार काऊन्सिल ऑफ इंडियाच्या अध्यक्षांनी NALSAR प्रकरणी विद्यार्थ्यांची माफी मागितली, वादावर पडदा टाकण्याचा प्रयत्न
बार काऊन्सिलच्या अध्यक्षांनी विद्यार्थ्यांची माफी मागितली,वादावर पडदा टाकण्याचा प्रयत्न 
प्रेरणादायी... पोलीस शिपाई ते सहाय्यक आयुक्त; ACP अशोक होनमाने 'अतिउत्कृष्ट सेवा पदकाने' सन्मानित
प्रेरणादायी... पोलीस शिपाई ते सहाय्यक आयुक्त; ACP अशोक होनमाने 'अतिउत्कृष्ट सेवा पदकाने' सन्मानित
पृथ्वीराज चव्हाण म्हणाले, गोपीनाथ मुंडे काँग्रेसमध्ये येणार होते, सगळं ठरलं होतं; पंकजा मुंडेंची पहिली प्रतिक्रिया
पृथ्वीराज चव्हाण म्हणाले, गोपीनाथ मुंडे काँग्रेसमध्ये येणार होते, सगळं ठरलं होतं; पंकजा मुंडेंची पहिली प्रतिक्रिया
बीडमध्ये धनंजय मुंडेंच्या दोन मागण्या, पंकजा मुंडेंकडून एक लगेच मान्य; सुनेत्रा पवार म्हणाल्या मुख्यमंत्र्यांपर्यंत पोहोचवते
बीडमध्ये धनंजय मुंडेंच्या दोन मागण्या, पंकजा मुंडेंकडून एक लगेच मान्य; सुनेत्रा पवार म्हणाल्या मुख्यमंत्र्यांपर्यंत पोहोचवते
Rohit Pawar : तलाठी भरतीत भ्रष्टाचार झाल्याचं सिद्ध झालंय, तत्कालीन महसूलमंत्री म्हणून जबाबदारी स्वीकारुन राजीनामा द्या, रोहित पवार यांचं राधाकृष्ण विखे पाटील यांना आव्हान
मुख्यमंत्र्यांनी मंत्रिमंडळ खातेवाटपात आपलं स्थान कुठं ठेवलं, कधीतरी आत्मपरिक्षण करा, रोहित पवार यांचा विखे पाटलांना टोला
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 15 ऑगस्ट 2026 | शनिवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 15 ऑगस्ट 2026 | शनिवार
Life Insurance : स्वातंत्र्यदिनी भारतीयांचा जीवन विम्यावर विश्वास वाढला; मोठ्या पॉलिसी घेण्याकडे ग्राहकांचा कल,सरासरी प्रीमियममध्ये 42 टक्के वाढ
स्वातंत्र्यदिनी भारतीयांचा जीवन विम्यावर विश्वास वाढला; मोठ्या पॉलिसी घेण्याकडे ग्राहकांचा कल
Embed widget