एक्स्प्लोर

Strange Traditions: एखाद्याच्या मृत्यूनंतर त्याचा मृतदेह कापून खातात 'हे' लोक; अंगावर काटे आणणारी विचित्र प्रथा

Strange Traditions: एखाद्या व्यक्तीचा मृत्यू झाल्यानंतर, इथे त्या व्यक्तीच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार न करता, शरीराचे अवयव कापून खाल्ले जातात. जाणून घेऊयात... या अघोरी प्रथेबाबात... 

Strange Traditions: एखाद्या व्यक्तीच्या मृत्यूनंतर त्याच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार (Funeral) केले जातात. अंत्यसंस्कार केल्यानं मृत व्यक्तीच्या आत्म्याला शांती (Peace To The Soul) मिळते, मोक्ष मिळतो, असं हिंदू धर्मात मानलं जातं. संपूर्ण जगभरात वेगवेगळ्या प्रथा परंपरा आहेत. एखाद्या व्यक्तीच्या मृत्यूनंतर त्याच्या अंत्यसंस्काराचे विधीही धर्म आणि जातीनुसार वेगवेगळे आहेत. पण, असे काही समुदाय आहेत, त्यांच्यात अंत्यसंस्कार करण्याची प्रथा फारच वेगळी आहे. तर काही समुदायांची अंत्यसंस्कार करण्याची प्रथा फारच अघोरी आहे. अशीच एक विचित्र प्रथा जगातील एका समुदायाकडून पाळली जाते. एखाद्या व्यक्तीचा मृत्यू झाल्यानंतर, इथे त्या व्यक्तीच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार न करता, शरीराचे अवयव कापून खाल्ले जातात. जाणून घेऊयात... या अघोरी प्रथेबाबात... 

अंत्यसंस्कार न करता, मृत व्यक्तीचं शरीरा कापून खाल्लं जातं... 

आपल्या जवळच्या, प्रिय व्यक्तीचं जग सोडून जाणं म्हणजे, आपल्या आयुष्यातील अतिशय वेदनादायी आणि दुःखद प्रसंग असतो. अशा परिस्थितीत त्यांच्या मृत्यूनंतर प्रथा-परंपरेनुसार अंत्यसंस्कार केले जातात. अंत्यसंस्कार करुन मृतांच्या आत्म्याला शांती मिळण्यासाठी प्रयत्न केले जातात. मृत व्यक्तीवर अंत्यसंस्कार करण्याची पद्धत धर्म आणि जातींनुसार वेगवेगळी असते. एवढंच नाहीतर जगभराती वेगवेगळ्या देशांमध्येही वेगवेगळ्या पद्धतींनी अंत्यसंस्कार केले जातात. 

काही ठिकाणी अंत्यसंस्काराच्या पद्धती ऐकून तुम्हाला आश्चर्य वाटेल. अशा स्थितीत तुम्हाला माहीत आहे का, की अशी एक जागा आहे, जिथे लोक अंत्यसंस्कार करताना एखाद्या व्यक्तीचा मृतदेह कापून खातात. होय, खरंच एखाद्या व्यक्तीच्या मृत्यूनंतर या देशातील लोक त्या व्यक्तीचा मृतदेह कापून खातात. दरम्यान, ही इंडो-युरोपियन भागात अवलंबलेली 8 वर्ष जुनी प्रथा आहे. या परंपरेत मृत्यूनंतर लोक मृतदेह कापून खातात.

आधी मृतदेह कुजवतात, त्यानंतर... 

जगभरात असे काही देश आहेत, जिथे अंत्यसंस्काराची पद्धत फार वेगळी आहे. या देशांमध्ये आधी मृतदेह कुजवतात, त्यानंतर तो मृतदेह कापून खातात. येथील लोक एखाद्या व्यक्तीचा मृत्यू झाल्यानंतर तो मृतदेह तसाच ठेवतात. त्या मृतदेहातील द्रव्य पदार्थ बाहेर येईपर्यंत तो कुजवला जातो. त्यानंतर हे तो मृतदेह कापून खातात. ऐकून धक्का बसला ना... खरंच मृतदेह कुजल्यानंतर येथील लोक तो कापून खातात. अगदी विचित्र वाटणारी ही परंपरा आजही पाळली जाते. काही इतिहासकारांचं म्हणणे आहे की, या पदार्थांपासून वाईन बनवता यावी आणि प्रियजनांच्या स्मरणार्थ ती प्यावी म्हणून ही परंपरा पाळली जाते.

आपल्याला विचित्र वाटणारी ही प्रथा विशेषतः इंडो-युरोपियन भागातील ग्रामीण आणि आदिवासी समुदायांमध्ये प्रचलित आहे. तत्सम प्रथा जगाच्या इतर भागातही पाहावयास मिळतात. वैज्ञानिक दृष्टिकोनातून मृतदेह खाण्याची प्रक्रिया आरोग्य आणि स्वच्छतेच्या दृष्टिकोनातून चांगली मानली जात नाही. काही संशोधनांमधून असं समोर आलंय की, ही प्रथा पर्यावरणाच्या दृष्टीकोनातून चांगली असू शकते, कारण ती नैसर्गिक चक्राचा भाग आहे.

(टीप : वरील सर्व बाबी केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहोत, यातून ABP माझा कोणताही दावा करत नाही.)

महत्त्वाच्या इतर बातम्या :

Funeral Rituals: अंत्यसंस्कारावेळी पार्थिवाला मुखाग्नी दिल्यानंतरही 'हा' अवयव जळत नाही; यामागील कारण काय?

महत्त्वाच्या बातम्या

Health: पावसात भिजल्यानंतर मुलांचे ओले कपडे तसेच ठेवताय? वाढू शकतो युटीआय संसर्गाचा गंभीर धोका
पावसात भिजल्यानंतर मुलांचे ओले कपडे तसेच ठेवताय? वाढू शकतो युटीआय संसर्गाचा गंभीर धोका
Navi Mumbai : घशात अडकलेल्या माशाच्या काट्यामुळे जीवावर बेतले; नवी मुंबईतील मेडिकव्हरमध्ये दोन रुग्णांवर यशस्वी उपचार
घशात अडकलेल्या माशाच्या काट्यामुळे जीवावर बेतले; नवी मुंबईतील मेडिकव्हरमध्ये दोन रुग्णांवर यशस्वी उपचार
Child Health: शाळा, प्रवासात टाईप - 1 मधुमेही मुलांची काळजी कशी घ्याल? किशोरवयीन मुलांमध्ये सर्वाधिक आढळणारा आजार, डॉक्टर सांगतात...
शाळा, प्रवासात टाईप - 1 मधुमेही मुलांची काळजी कशी घ्याल? किशोरवयीन मुलांमध्ये सर्वाधिक आढळणारा आजार, डॉक्टर सांगतात...
Ear Wax : कॉटन बडने कान साफ करता? ही सवय ठरू शकते धोकादायक, तज्ज्ञांनी दिला महत्त्वाचा सल्ला
कॉटन बडने कान साफ करता? ही सवय ठरू शकते धोकादायक, तज्ज्ञांनी दिला महत्त्वाचा सल्ला

व्हिडीओ

Uddhav Thackeray PC Delhi :डोक्यात हवा गेलीय, मस्ती विरोधात सगळा देश पेटलाय, उद्धव ठाकरेंचा हल्लाबोल
Uddhav Thackeray Delhi Speech : 'ही पेटलेली ठिणगी आता विझू देऊ नका!'; उद्धव ठाकरेंचा एल्गार
Dharmendra Pradhan On Rahul Gandhi:राहुल गांधींची टीका अन् राजीनाम्याच्या मागणीवर धर्मेंद्र प्रधान यांचं प्रत्युत्तर
Priyanka Gandhi On CJP Protest : पोलिसांच्या ताब्यातून सुटका, प्रियांका गांधींची पहिली प्रतिक्रिया
Raj Thackeray on Delhi : पोलिसांचा विद्यार्थ्यांवर बेछूट लाठीमार, राज ठाकरेंनी केंद्र सरकारला सुनावलं

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
CJP : 'जेपी नड्डा यांना लाज वाटली पाहिजे', लोकांची डोकी फोडली, हिच का तुमची चाणक्य नीती?' CJPचे मुख्य प्रवक्ते सौरभ दास संतापले, म्हणाले, सरकारकडे एकच पर्याय...
'जेपी नड्डा यांना लाज वाटली पाहिजे', लोकांची डोकी फोडली, हिच का तुमची चाणक्य नीती?' कॉक्रोच जनता पक्षाचे मुख्य प्रवक्ते सौरभ दास संतापले, सरकारला इशारा
Parth Pawar : तुम्ही आज आमच्यात नाही, ही उणीव फक्त पवार कुटुंबालाच नाही, तर संपूर्ण महाराष्ट्राला जाणवते, पार्थ पवार यांची अजितदादांसाठी भावनिक पोस्ट
प्रत्येक पावलावर तुमची उणीव जाणवते, पार्थ पवार यांची अजितदादांसाठी भावनिक पोस्ट
Sharad Pawar: शरद पवारांनी सांगितलं मोदीभेटीमागचं कारण; दिल्लीतील आंदोलनावरही पंतप्रधानांना बोलले, काय झाली चर्चा
शरद पवारांनी सांगितलं मोदीभेटीमागचं कारण; दिल्लीतील आंदोलनावरही पंतप्रधानांना बोलले, काय झाली चर्चा
Rohit Pawar on Devendra Fadnavis: मुंबईत 23 जुलैपासून 6 ऑगस्टपर्यंत जमावबंदीचे कारण काय? सरकारला कसली भीती वाटते? रोहित पवारांचा सीएम फडणवीसांना सवाल
मुंबईत 23 जुलैपासून 6 ऑगस्टपर्यंत जमावबंदीचे कारण काय? सरकारला कसली भीती वाटते? रोहित पवारांचा सीएम फडणवीसांना सवाल
Sonam Wangchuk: ...तर उपोषण मागे घेऊ, सोनम वांगचुक यांचं केंद्र सरकारला पत्र; आंदोलकांवरील गुन्हे मागे घेण्यासह तीन अटी
...तर उपोषण मागे घेऊ, सोनम वांगचुक यांचं केंद्र सरकारला पत्र; आंदोलकांवरील गुन्हे मागे घेण्यासह तीन अटी
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 22 जुलै 2026 | बुधवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 22 जुलै 2026 | बुधवार
Rahul Gandhi: मोदी विद्यार्थ्यांची माफी मागा, 10 वर्षात 150 पेपर फुटले, एकालाही शिक्षा नाही; प्रामाणिक सोडून 40-50 लाख मोजणाऱ्यांना मागच्या दराने संधी; राहुल गांधींचा कडाडून हल्लाबोल, तीन मोठ्या मागण्या
मोदी विद्यार्थ्यांची माफी मागा, 10 वर्षात 150 पेपर फुटले, एकालाही शिक्षा नाही; प्रामाणिक सोडून 40-50 लाख मोजणाऱ्यांना मागच्या दराने संधी; राहुल गांधींचा कडाडून हल्लाबोल, तीन मोठ्या मागण्या
दिल्लीत लाठीचार्ज, महाराष्ट्रात पोलिसांचं डिजिटल पेट्रोलिंग; राज्यातील आंदोलकांवर 14 दिवसांपासून वॉच
दिल्लीत लाठीचार्ज, महाराष्ट्रात पोलिसांचं डिजिटल पेट्रोलिंग; राज्यातील आंदोलकांवर 14 दिवसांपासून वॉच
Embed widget