एक्स्प्लोर

Funeral Rituals: अंत्यसंस्कारावेळी पार्थिवाला मुखाग्नी दिल्यानंतरही 'हा' अवयव जळत नाही; यामागील कारण काय?

Funeral Rituals: हिंदू धर्मात एखाद्या व्यक्तीच्या मृत्यूनंतर त्याच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार केले जातात. अंत्यसंस्कार करताना मृतदेहाला ज्यावेळी मुखाग्नी दिला जातो, त्यावेळी काही मिनिटांतच पार्थिव अनंतात विलिन होतं...

Funeral Rituals: या पृथ्वीवर जो जन्माला येतो, तो कधीना कधी जातोच... असं आपण थोरामोठ्यांच्या तोंडून नेहमीच ऐकतो. आपल्या जवळच्या, प्रिय व्यक्तीला गमावण्याचं दुःख कोणीच शब्दात व्यक्त करू शकत नाही. आपल्यावर दुःखाचा डोंगर कोसळतो. पण, जन्म-मृत्यू माणसाच्या हातात नाही, हेच अंतिम सत्य आहे. असं म्हटलं जातं की, ज्यावेळी एखाद्या व्यक्तीचा मृत्यू होतो, त्यावेळी त्याच्या आत्म्याला मुक्ती मिळण्यासाठी त्याच्यावर योग्य पद्धतीनं अंत्यसंस्कार (Funeral) होणं आवश्यक असतं. जगभरात विविध धर्माचे लोक राहतात. या सर्वांच्या जन्मापासून (Birth) ते मृत्यूपर्यंतच्या (Death) सर्व विधी, सोपस्कार वेगवेगळे असतात. हिंदू धर्मात (Hindu Funeral Rituals) मृत व्यक्तीच्या पार्थीव शरीराला मुखाग्नी (Mukhagni) दिला जातो. पण, तुम्हाला माहितीय का? मुखाग्नी दिल्यानंतर (Funeral Rituals) पार्थिव पूर्णतः जळून खाक होतं, फक्त अस्थी शिल्लक राहतात. पण आपल्या शरीराचा एक असा अवयव आहे, जो मुखाग्नी दिल्यानंतरही जळत नाही. 

हिंदू धर्मातील अंत्यसंस्काराचे विधी आणि सोपस्कार... 

हिंदू धर्मात एखाद्या व्यक्तीच्या मृत्यूनंतर त्याच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार केले जातात. पण तुम्हाला माहीत आहे का की, अंत्यसंस्कार करताना मृतदेहाला ज्यावेळी मुखाग्नी दिला जातो, त्यावेळी काही मिनिटांतच पार्थिव अनंतात विलिन होतं आणि फक्त अस्थी शिल्लक राहतात. मुखाग्नी दिल्यानंतर पार्थिव शरीराच्या हाडांचीही राख होते.  मृताच्या आत्म्याला शांती मिळण्यासाठी पार्थिव अनंतात विलिन झाल्यानंतर शिल्लक राहिलेल्या अस्थी एका मातीच्या भांड्यात जमा करून नद्यांमध्ये विसर्जित केल्या जातात. 

पण, त्यावेळी पार्थिवाचा एक अवयव मात्र जळत नाही. तो तसाच असतो. शरीराच्या या अवयवाला कधी आग लागत नाही, हे आम्ही सांगत नाहीतर हे संशोधनातून सिद्ध झालं आहे. संशोधनानुसार, पार्थिवाला मुखाग्नी दिल्यानंतर 670 ते 810 अंश सेल्सिअस तापमानात अवघ्या 10 मिनिटांत शरीर नष्ट होऊ लागतं. पुढे 20 मिनिटांनी मतदेहावरची त्वचा जाळीदार दिसू लागते. त्यानंतर 30 मिनिटांनी संपूर्ण त्वचा जळते आणि शरीराचे काही भाग दिसू लागतात. मुखाग्नी दिल्यानंतर 40 मिनिटांनी आतले अवयव आगीत संकुचित होऊन जळू लागतात. त्यानंतर 50 मिनिटांनी हाद-पाय संपूर्ण नष्ट होतात. पुढे एक ते दीड तासानं केवळ हाडांचा सापळा शिल्लक राहतो. मानवी शरीर संपूर्ण जळून जाण्यासाठी साधारणतः दोन ते तीन तासांचा कालावधी लागतो, असं संशोधनातून समोर आलं आहे. पण, दोन-तीन तासांनंतरही शरीराचा एक भाग अजिबात जळत नाही. 

मृत्यूनंतर शरीराचा कोणता अवयव जळत नाही? 

मीडिया रिपोर्ट्सनुसार, संशोधनातून असा दावा करण्यात आला आहे की, माणसाच्या मृत्यूनंतर त्याच्या पार्थिवाला मुखाग्नी दिला जातो. त्यावेळी संपूर्ण शरीर जळून राख होतं, पण माणसाचे दात मात्र जळत नाहीत. पार्थिव जळाल्यानंतर शिल्लक राहिलेल्या अस्थिंमध्ये तुम्ही दात अगदी सहज ओळखू शकतात. यामागील कारण म्हणजे, माणसाचे दात कॅल्शियम फॉस्फेटपासून तयार होतात. त्यामुळे दातांवर आगीचा काहीच परिणाम होत नाही. म्हणूनच पार्थिव संपूर्ण जळून खाक झाल्यानंतरही दाद मात्र तसेच राहतात. 

(टीप : वरील सर्व गोष्टी संशोधनाच्या आधारावर आणि वैज्ञानिक तथ्यांवर केवळ माहिती म्हणून देण्यात आल्या आहेत. ABP माझा यातून कोणताही दावा करत नाही.) 

महत्त्वाच्या इतर बातम्या : 

प्रेताला अग्नी देऊन स्मशानातून घरी परतल्यावर आंघोळ का करायची? जाणून घ्या, 'ही' 5 कारणं

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

पोलीस बंदोबस्तात मनसे पदाधिकाऱ्याची अंत्ययात्रा, मोठी गर्दी; शहरात तणाव, राजकीय वादातून हत्या
पोलीस बंदोबस्तात मनसे पदाधिकाऱ्याची अंत्ययात्रा, मोठी गर्दी; शहरात तणाव, राजकीय वादातून हत्या
बीडमध्ये सह्याद्री वनराईला दुसऱ्यांदा आग, संयाची शिंदेंचा संताप; अजित पवारांना भेटणार, काय म्हणाले शिंदे
बीडमध्ये सह्याद्री वनराईला दुसऱ्यांदा आग, संयाची शिंदेंचा संताप; अजित पवारांना भेटणार, काय म्हणाले शिंदे
Team India Squad Against New Zealand ODI: न्यूझीलंडविरुद्धच्या एकदिवसीय मालिकेसाठी टीम इंडिया जाहीर; दोघांची घरवापसी, पण मोहम्मद शमीकडे पुन्हा दुर्लक्ष!
न्यूझीलंडविरुद्धच्या एकदिवसीय मालिकेसाठी टीम इंडिया जाहीर; दोघांची घरवापसी, पण मोहम्मद शमीकडे पुन्हा दुर्लक्ष!
Mutual Fund : 2025 मध्ये इक्विटी म्युच्युअल फंडमधील गुंतवणूक घटली, घसरणीची कारणं समोर, SIP मुळं बाजाराला दिलासा
2025 मध्ये इक्विटी म्युच्युअल फंडमधील गुंतवणूक घटली, घसरणीची कारणं समोर, SIP मुळं बाजाराला दिलासा

व्हिडीओ

Solapur Funeral : MNS पदाधिकाऱ्याची अंत्ययात्रा, हजारोनागरिक सहभागी, कडेकोट पोलीस बंदोबस्त
Ravindra Chavan on Ajit Pawar : अजित पवार खुद के गिरेबान झाक कर देखिए, रविंद्र चव्हाणांचा थेट इशारा
Akola BJP : भाजपकडून वीज बिल वाटणाऱ्या तरुणाला थेट उमेदवारी, गरीब कुटुंब रातोरात आलं चर्चेत
Panvel Election : पनवेलमध्ये भाजपला मोठा धक्का, स्नेहा शेंडेंची माघार, अपक्ष उमेदवार बिनविरोध निवडून
Sachin Sawant : फडणवीसांचा मेट्रोमध्येबसून मुलाखत,निवडणूक आयोग कारवाई करणार का?

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
पोलीस बंदोबस्तात मनसे पदाधिकाऱ्याची अंत्ययात्रा, मोठी गर्दी; शहरात तणाव, राजकीय वादातून हत्या
पोलीस बंदोबस्तात मनसे पदाधिकाऱ्याची अंत्ययात्रा, मोठी गर्दी; शहरात तणाव, राजकीय वादातून हत्या
बीडमध्ये सह्याद्री वनराईला दुसऱ्यांदा आग, संयाची शिंदेंचा संताप; अजित पवारांना भेटणार, काय म्हणाले शिंदे
बीडमध्ये सह्याद्री वनराईला दुसऱ्यांदा आग, संयाची शिंदेंचा संताप; अजित पवारांना भेटणार, काय म्हणाले शिंदे
Team India Squad Against New Zealand ODI: न्यूझीलंडविरुद्धच्या एकदिवसीय मालिकेसाठी टीम इंडिया जाहीर; दोघांची घरवापसी, पण मोहम्मद शमीकडे पुन्हा दुर्लक्ष!
न्यूझीलंडविरुद्धच्या एकदिवसीय मालिकेसाठी टीम इंडिया जाहीर; दोघांची घरवापसी, पण मोहम्मद शमीकडे पुन्हा दुर्लक्ष!
Mutual Fund : 2025 मध्ये इक्विटी म्युच्युअल फंडमधील गुंतवणूक घटली, घसरणीची कारणं समोर, SIP मुळं बाजाराला दिलासा
2025 मध्ये इक्विटी म्युच्युअल फंडमधील गुंतवणूक घटली, घसरणीची कारणं समोर, SIP मुळं बाजाराला दिलासा
Sangli Municipal Corporation: सांगली अन् घोषणांसाठी किती चांगली! विमानतळ, सांगली मनपा इमारत ते मिरजेत म्युझियम ते ट्रक टर्मिनल, सीएम फडणवीसांच्या छप्पर फाडके घोषणांची खैरात
सांगली अन् घोषणांसाठी किती चांगली! विमानतळ, सांगली मनपा इमारत ते मिरजेत म्युझियम ते ट्रक टर्मिनल, सीएम फडणवीसांच्या छप्पर फाडके घोषणांची खैरात
70 बिनविरोध निवडीवरुन संजय राऊतांचा हल्लाबोल; चंद्रशेखर बावनकुळेंचा पलटवार, सांगितलं राज'कारण'
70 बिनविरोध निवडीवरुन संजय राऊतांचा हल्लाबोल; चंद्रशेखर बावनकुळेंचा पलटवार, सांगितलं राज'कारण'
छत्तीसगडमध्ये झालेल्या दोन वेगवेगळ्या चकमकीत 14 नक्षलींचा खात्मा, मोस्ट वॉन्टेड नक्षलवादी देवासह 20 नक्षलवादी शरण
छत्तीसगडमध्ये झालेल्या दोन वेगवेगळ्या चकमकीत 14 नक्षलींचा खात्मा, मोस्ट वॉन्टेड नक्षलवादी देवासह 20 नक्षलवादी शरण
गडचिरोलीत 6 किमीच्या पायपीटीने गरोदर महिलेचा मृत्यू; जिल्हा आरोग्य अधिकाऱ्यांनी काढला वेगळाच निष्कर्ष
गडचिरोलीत 6 किमीच्या पायपीटीने गरोदर महिलेचा मृत्यू; जिल्हा आरोग्य अधिकाऱ्यांनी काढला वेगळाच निष्कर्ष
Embed widget