एक्स्प्लोर

Pitru Paksha 2023 : श्राद्धाच्या भोजनाचे ताट इतर दिवसांपेक्षा असते वेगळे, श्राद्धात जेवण देण्याची योग्य पद्धत, जाणून घ्या

Pitru Paksha 2023 : श्राद्धाचे भोजन इतर दिवसांपेक्षा वेगळे असते. ते शिजवण्याच्या आणि वाढण्याच्या पद्धतीतही फरक आहे. जाणून घ्या शास्त्रानुसार श्राद्धात भोजन देण्याची पद्धत काय आहे?

Pitru Paksha 2023 : पितृ पक्ष किंवा श्राद्ध पक्ष 29 सप्टेंबरपासून सुरू झाला आहे, जो 16 ऑक्टोबर 2023 रोजी संपेल. श्राद्ध पक्षामध्ये पिंडदान, तर्पण इत्यादी विधी पितरांसाठी केले जातात. तसेच श्राद्धाच्या वेळी अन्नदान करण्याची योग्य पद्धत काय आहे? जाणून घ्या

 

श्राद्धाचे भोजन इतर दिवसांपेक्षा वेगळे
असे मानले जाते की, श्राद्धाच्या वेळी अर्पण केलेले अन्न पितरांपर्यंत पोहोचते आणि त्यांचा आत्मा तृप्त होतो. मात्र श्राद्धाचे भोजन इतर दिवसांपेक्षा वेगळे असते. यामध्ये लसूण, कांदा, मसूर, मांसाहार वर्ज्य आहे.

 

श्राद्ध भोजन वाढण्यासाठी नियम आणि पद्धती
पाच ठिकाणी श्राद्ध भोजन काढले जाते. ब्राह्मणांनाही श्राद्ध भोजन दिले जाते. पण श्राद्धात केवळ अन्न शिजवण्यासाठीच नाही तर ते वाढण्यासाठी काही नियम आणि पद्धती आहेत, ज्यांचे पालन करणे आवश्यक आहे. जाणून घ्या श्राद्ध भोजन देण्याची पद्धत काय आहे?

 

श्राद्ध भोजन देण्याची पद्धत
श्राद्ध पक्षात पितरांसाठी दिलेले ताट नेहमी विरुद्ध दिशेला ठेवावे आणि भस्माची रेषा काढावी.

अन्न देण्यासाठी, केळीच्या पानांपासून बनवलेले ताट किंवा पत्रावळींचा वापर करा. हे बाजारात सहज उपलब्ध आहेत.

श्राद्ध ब्राह्मणांच्या ताटात चुकूनही मीठ वेगळे देऊ नये.

गोड पदार्थ, लाडू तसेच शिजवलेले अन्न नेहमी आपल्या हातांनी वाढा.

भाजी, चटणी किंवा कोशिंबीर यांसारख्या इतर गोष्टींसाठी भांडे किंवा चमचा वापरा.


ताटात जेवण वाढण्याची मूलभूत शास्त्रे


श्राद्धासाठी ताटाच्या डाव्या, उजव्या, समोर आणि मध्य अशा चार भागांमध्ये (चौरस) पदार्थांचा उल्लेख आहे. सर्वप्रथम ताटात देशी तूप लावा. तांदूळ मध्यभागी आणि खीर, भाजी इत्यादी पदार्थ उजव्या बाजूला वाढावेत. यानंतर डाव्या बाजूला लिंबू, चटणी आणि कोंशींबीर वाढा. सांबर, कढी, पापड, भजी, उडीद वडा, लाडू असे पदार्थ समोर ठेवा. शेवटी, तूप आणि डाळ घालून भात वाढा.

 

या गोष्टींकडे विशेष लक्ष द्या

श्राद्धासाठी तयार केलेल्या अन्नामध्ये, तुमच्या पूर्वजांना आवडलेली किमान एक गोष्ट नक्की तयार करा.
श्राद्ध भोजन देताना मनात भेदभावाची भावना ठेवू नका.
श्राद्ध विधी पूर्ण होईपर्यंत लहान मुले, पाहुणे किंवा घरातील इतर सदस्यांना अन्न देऊ नका.

 


आपल्या पूर्वजांना निरोप असा द्या

पितृपक्षाची समाप्ती सर्वपित्री अमावस्या तिथीला होते. या दिवशी सकाळी स्नान केल्यानंतर गायत्री मंत्राचा उच्चार करताना सूर्यदेवाला जल अर्पण करावे. पिंपळाच्या झाडाला पितरांचे निवासस्थान मानले जाते. त्यामुळे या दिवशी पिंपळाच्या झाडाला जल अर्पण करावे. या दिवशी पितरांसाठी काळ्या तिळासह जल अर्पण करा, यामुळे घरामध्ये पितरांचा आशीर्वाद कायम राहील. पितरांना दूध, तीळ, कुशा, फुले आणि सुगंध मिसळलेले पाणी अर्पण करावे. असे मानले जाते की, जल अर्पण केल्याने पितरांची तहान भागते.

 

(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)

महत्त्वाच्या बातम्या :

Sarva Pitri Amavasya 2023 : यंदा सर्वपित्री अमावस्येला दुर्मिळ योगायोग, पितरांचा आशीर्वाद कायम राहील, 'हे' उपाय करा

 

 

 

 

महत्त्वाच्या बातम्या

Kalki Puran: सावधान, कलियुगाचा अंत व्हायला 'इतका' वेळ शिल्लक? भगवान कल्कि कधी घेणार अवतार? कल्कि पुराणातील रहस्य जाणून व्हाल थक्क
सावधान, कलियुगाचा अंत व्हायला 'इतका' वेळ शिल्लक? भगवान कल्कि कधी घेणार अवतार? कल्कि पुराणातील रहस्य जाणून व्हाल थक्क
Ashadhi Ekadashi 2026: एकादशीचा जन्म कसा झाला? आषाढी एकादशीचे व्रत का करतात? भगवान विष्णूंचे 'ते' अद्भूत वरदान! 'ही' पौराणिक कथा कमी लोकांना माहित...
एकादशीचा जन्म कसा झाला? आषाढी एकादशीचे व्रत का करतात? भगवान विष्णूंचे 'ते' अद्भूत वरदान! 'ही' पौराणिक कथा कमी लोकांना माहित...
Ashadhi Ekadashi 2026: भगवान विठ्ठलाच्या कानातील माश्यांच रहस्य काय? विठुरायाला हा दागिना इतका प्रिय का आहे? धार्मिक महत्त्व, पौराणिक कथा कमी लोकांना माहित...
भगवान विठ्ठलाच्या कानातील माश्यांच रहस्य काय? विठुरायाला हा दागिना इतका प्रिय का आहे? धार्मिक महत्त्व, पौराणिक कथा कमी लोकांना माहित...
Hindu Religion: कोण आहेत 'ते' 7 चिंरजीवी..जे कलियुगात आजही जिवंत? ते आज कुठे आहेत? भगवान कल्किचे सैन्य बनतील? धर्म, शास्त्रातील वर्णन जाणून थक्क व्हाल
कोण आहेत 'ते' 7 चिंरजीवी..जे कलियुगात आजही जिवंत? ते आज कुठे आहेत? भगवान कल्किचे सैन्य बनतील? धर्म, शास्त्रातील वर्णन जाणून थक्क व्हाल

व्हिडीओ

Mumbai Police Threat Drugs Case : वर्दीतील ‘पावडर’मामा, विद्यार्थ्यांना धमकी Special Report
Maharashtra CJP Protets | सीजेपीच्या समर्थनार्थ महाराष्ट्रात आंदोलनं | ABP Majha Special Report
CJP Protest Vs Modi Government : सरकार आणि आंदोलकांची कोंडी कशी फुटणार? | ABP Majha Special Report
NEET Protest Jantar Mantar :सकाळच्या चहापासून जेवणापर्यंत,आंदोलनात विद्यार्थ्यांचाच एकमेकांना आधार
Abhijeet Dipke Jantar Mantar : विद्यार्थ्यांशी संवाद, अभिजीत दिपके म्हणाले I LOVE YOU TOO

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Rahul Gandhi : भारताच्या विद्यार्थ्यांसोबत उभं राहताना आम्हाला कोणी रोखू शकत नाही, राहुल गांधी इंडिया आघाडीच्या  खासदारांसह गांधी स्मृती स्थळावर 
विद्यार्थी रस्त्यावर त्यांना विरोधी पक्षांच्या खासदारांचा पाठिंबा, राहुल गांधींसह INDIA आघाडीचे खासदार गांधी स्मृती स्थळावर
मॅगीने भरलेला मालवाहू ट्रक जगबुडी नदीत कोसळला; नदीच्या प्रवाहात ड्रायव्हरसह 400 मीटरपर्यंत वाहून गेला
मॅगीने भरलेला मालवाहू ट्रक जगबुडी नदीत कोसळला; नदीच्या प्रवाहात ड्रायव्हरसह 400 मीटरपर्यंत वाहून गेला
दिल्लीतील आंदोलनाचे मुंबईत पडसाद; पोलिसांची व्हॅन अडवणारी रिया कोण? आंदोलनावर काय म्हणाली
दिल्लीतील आंदोलनाचे मुंबईत पडसाद; पोलिसांची व्हॅन अडवणारी रिया कोण? आंदोलनावर काय म्हणाली
IND vs ZIM: टीम इंडिया पुन्हा विजयाच्या ट्रॅकवर, वैभव सूर्यवंशीचा हरारेत पुन्हा धमाका, झिम्बाब्वेला पराभूत करत मालिकेत आघाडी  
टीम इंडिया पुन्हा विजयाच्या ट्रॅकवर, वैभव सूर्यवंशीचा हरारेत पुन्हा धमाका, झिम्बाब्वेला पराभूत करत मालिकेत आघाडी  
Salman khan Delhi Protest: प्लीज गो बॅक टू होम.. सलमान खानचं दिल्लीतील आंदोलकांना आवाहन; सोनम वांगचुकांनाही घरचं जेवण पाठवणार
प्लीज गो बॅक टू होम.. सलमान खानचं दिल्लीतील आंदोलकांना आवाहन; सोनम वांगचुकांनाही घरचं जेवण पाठवणार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 23 जुलै 2026 | गुरुवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 23 जुलै 2026 | गुरुवार
मुंबईकरांसाठी गुडन्यूज; मुंबईला पाणीपुरवठा करणारे मोडकसागर अन् तानसा धरण 100 टक्के भरले, मोठ्या प्रमाणात विसर्ग सुरू
मुंबईकरांसाठी गुडन्यूज; मुंबईला पाणीपुरवठा करणारे मोडकसागर अन् तानसा धरण 100 टक्के भरले, मोठ्या प्रमाणात विसर्ग सुरू
संपूर्ण देशातील तरुण रस्त्यावर असताना मोदी संसदेत येत नाहीत, अमित शाहांना विचारलं लाठीचार्ज का केला? एनएसए का लावला, ते दहशवादी आहेत?? आणि मला विचारता संसद का चालत नाही? प्रियांका गांधींचा संताप
संपूर्ण देशातील तरुण रस्त्यावर असताना मोदी संसदेत येत नाहीत, अमित शाहांना विचारलं लाठीचार्ज का केला? एनएसए का लावला, ते दहशवादी आहेत?? आणि मला विचारता संसद का चालत नाही? प्रियांका गांधींचा संताप
Embed widget