एक्स्प्लोर

Health Tips : उन्हाळ्यात निरोगी राहण्यासाठी 'हे' पदार्थ खा, आजारापासून दूर राहाल

Health Tips : उन्हाळ्यात आपल्याला काहीही खावेसे वाटत नाही आणि न खाल्ल्याने त्याचा आपल्या शरीरावर वाईट परिणाम होतो. अशा परिस्थितीत तुम्ही कोणत्या पदार्थांचे सेवन करावे हे आम्ही तुम्हाला सांगणार आहोत.

Health Tips : उन्हाळ्यात आपल्याला काहीही खावेसे वाटत नाही आणि न खाल्ल्याने त्याचा आपल्या शरीरावर वाईट परिणाम होतो. उन्हाळ्यात आपल्याला अन्नासोबत भरपूर पाण्याचीही गरज असते. कारण आपण पाणी न पिल्यास आपल्या शरीरात डिहायड्रेशन होऊ शकते. त्यामुळे शरीरातील पाण्याचे प्रमाण कमी करू नये. उन्हाळ्यात येणार्‍या सर्व भाज्या आणि फळे पोषक तत्वांनी परिपूर्ण असतात. ते आपली तहान तर शमवतेच पण शरीरालाही तजेला देते. म्हणूनच उन्हाळ्यात आपण आपल्या खाण्यापिण्याकडे अधिक लक्ष दिले पाहिजे. आम्ही तुम्हाला सांगणार आहोत. अशा काही हंगामी फळे आणि भाज्यांबद्दल जे तुम्ही उन्हाळ्यात अवश्य सेवन केले पाहिजे.

आंबा - आंब्याला आपण फळांचा राजाही म्हणतो. हे सोडियम, व्हिटॅमिन के, फायबर खनिजे इत्यादीसारख्या सामान्य पोषक तत्वांनी समृद्ध आहे. त्यामुळे उष्णतेपासून आपले संरक्षण होते आणि रोगप्रतिकारशक्तीही मोठ्या प्रमाणात वाढते. लठ्ठपणा कमी होतो. त्याच वेळी, हे आपल्याला हृदयाशी संबंधित रोगांशी लढण्यास मदत करते.

हिरवी मिरची - उन्हाळ्यात हिरवी मिरची खाणे फायदेशीर आहे. कारण हिरव्या मिरचीमध्ये अँटीऑक्सिडंट्स आढळतात. यासोबतच हिरव्या मिरचीमध्ये पाण्याचे प्रमाणही जास्त असते. उन्हाळ्यात हिरव्या मिरच्यांचे सेवन केल्याने पाण्याची कमतरता भासत नाही.

टरबूज - टरबूजाने आपल्या शरीरातील पाण्याची कमतरता तर दूर होतेच पण यातून आपल्याला फायबर, व्हिटॅमिन सी, व्हिटॅमिन ए, पोटॅशियम, मॅग्नेशियम इत्यादी अनेक प्रकारचे पोषक तत्व मिळतात. म्हणूनच सर्व लोकांनी टरबूज जरूर खावे, पण लक्षात ठेवा की टरबूज खाल्ल्यानंतर पाणी पिणे टाळा.

टोमॅटो - टोमॅटो आपल्याला प्रत्येक हंगामात सहज उपलब्ध होतो. भाजी करण्यासाठी लोक टोमॅटोचा वापर करतात, परंतु त्याच वेळी ते कोशिंबीर म्हणून कच्चे देखील खाऊ शकतात. टोमॅटोमध्ये व्हिटॅमिन ए, बी, सी, फायबर, पोटॅशियम असे अनेक पोषक घटक असतात. यासोबतच टोमॅटोमध्ये 95 टक्के पाणी आढळते. उन्हाळ्यात टोमॅटोचे सेवन जरूर करावे.

संत्री - उन्हाळ्यात संत्री आरोग्यासाठी खूप चांगली असते. संत्र्यांत थायमिन, फोलेट, व्हिटॅमिन सी हे बीटाच्या अर्ध्या प्रमाणात आढळतात. जास्त प्रमाणात फायबर असल्यामुळे तुम्ही सहज वजन कमी करू शकता.

टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही. त्यामुळे कोणतेही उपचार आणि औषधं तज्ज्ञांच्या सल्ल्यानं घ्यावीत.

LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha


आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आल्यास अजित पवार आणि शरद पवार यांना समाधान वाटेल, राजकारणात कधी काय होईल सांगता येत नाही : निलेश लंके
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आल्यास अजित पवार आणि शरद पवार यांना समाधान वाटेल, निलेश लंकेंचं प्रचारावेळी मोठं वक्तव्य
नवनीत राणा म्हणाल्या, आपण चार मुलं जन्माला घातली पाहिजे; असदुद्दीन ओवैसींचा अमरावतीतून पलटवार
नवनीत राणा म्हणाल्या, आपण चार मुलं जन्माला घातली पाहिजे; असदुद्दीन ओवैसींचा अमरावतीतून पलटवार
Aaditya Thackeray : आधी उद्धव ठाकरे म्हणाले, चाटम... आता आदित्य म्हणाले, मी चिल्लर लोकांना उत्तर देत नाही
आधी उद्धव ठाकरे म्हणाले, चाटम... आता आदित्य म्हणाले, मी चिल्लर लोकांना उत्तर देत नाही
शेतात जेवताना बिबट्याचा हल्ला, जीवाच्या आकांताने धावताना तरुण विहिरीत पडला; दोघांचाही मृत्यू
शेतात जेवताना बिबट्याचा हल्ला, जीवाच्या आकांताने धावताना तरुण विहिरीत पडला; दोघांचाही मृत्यू

व्हिडीओ

Sanjay Raut Full PC : शिवाजी पार्कात आमची सभा होऊ नये यासाठी विरोधकांचे प्रयत्त सुरु
Uddhav Thackeray-Raj Thackeray PC: वचनामा जाहीर,महायुतीवर निशाणा, ठाकरे बंधूंची रोखठोक पत्रकार परिषद
Dhananjay Mahadik Kolhapur : काँग्रेसची कुठेही सत्ता नाही मग शहरासाठी निधी कसे आणणार? महाडिकांचं भाषण
Rajesh Kshirsagar Kolhapur : विरोधक हे निगेटिव्ह नरेटिव्हचे किंग आहेत, राजेश क्षीरसागरांचं भाषण
Devendra Fadnavis On Mahapaur : मुंबईचा महापौर महायुतीचाच आणि मराठीचाच होणार

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आल्यास अजित पवार आणि शरद पवार यांना समाधान वाटेल, राजकारणात कधी काय होईल सांगता येत नाही : निलेश लंके
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आल्यास अजित पवार आणि शरद पवार यांना समाधान वाटेल, निलेश लंकेंचं प्रचारावेळी मोठं वक्तव्य
नवनीत राणा म्हणाल्या, आपण चार मुलं जन्माला घातली पाहिजे; असदुद्दीन ओवैसींचा अमरावतीतून पलटवार
नवनीत राणा म्हणाल्या, आपण चार मुलं जन्माला घातली पाहिजे; असदुद्दीन ओवैसींचा अमरावतीतून पलटवार
Aaditya Thackeray : आधी उद्धव ठाकरे म्हणाले, चाटम... आता आदित्य म्हणाले, मी चिल्लर लोकांना उत्तर देत नाही
आधी उद्धव ठाकरे म्हणाले, चाटम... आता आदित्य म्हणाले, मी चिल्लर लोकांना उत्तर देत नाही
शेतात जेवताना बिबट्याचा हल्ला, जीवाच्या आकांताने धावताना तरुण विहिरीत पडला; दोघांचाही मृत्यू
शेतात जेवताना बिबट्याचा हल्ला, जीवाच्या आकांताने धावताना तरुण विहिरीत पडला; दोघांचाही मृत्यू
पुण्यात अन्न व औषध प्रशासनाची राज्यभर मोठी कारवाई; 32 कोटींचा प्रतिबंधित हुक्का साठा जप्त
पुण्यात अन्न व औषध प्रशासनाची राज्यभर मोठी कारवाई; 32 कोटींचा प्रतिबंधित हुक्का साठा जप्त
उद्धव ठाकरेंनी मला शिवी नाही दिली, प्रत्येक मराठी माणसाला शिवी दिली, मराठी माणसाचा अपमान केला : अमित साटम
उद्धव ठाकरेंनी मला शिवी नाही दिली, प्रत्येक मराठी माणसाला शिवी दिली, मराठी माणसाचा अपमान केला : अमित साटम
Gold Silver Rate : आठवड्यात सोने आणि चांदीचे दर घसरले, सोनं 4000 रुपयांनी स्वस्त, चांदीचे दर किती रुपयांवर? जाणून घ्या
आठवड्यात सोने आणि चांदीचे दर घसरले, सोनं 4000 रुपयांनी स्वस्त, चांदीचे दर किती रुपयांवर? जाणून घ्या
ज्ञानगंगा अभयारण्यात 4 वर्षानंतर आला वाघ, सर्वत्र आनंदी आनंद; नव्या 'टायगर'चे नाव काय?
ज्ञानगंगा अभयारण्यात 4 वर्षानंतर आला वाघ, सर्वत्र आनंदी आनंद; नव्या 'टायगर'चे नाव काय?
Embed widget