एक्स्प्लोर

रेल्वे खात्यात बम्पर भरती, फक्त 12 पास असले तरी सरकारी नोकर होता येणार; जाणून घ्या अर्ज करण्याची शेवटची तारीख काय?

भारतीय रेल्वे विभागाने आता बम्पर भरतीचे आयोजने केले आहे. त्यामुळे आता अनेक तरुणांना सरकारी नोकर होण्याची संधी निर्माण झाली आहे.

RRB NTPC Recruitment 2024: प्रत्येकालाच सरकारी नोकर व्हावेसे वाटते. सरकारी नोकरीसाठी आज संपूर्ण देशात तरुण-तरुणी जीवाचं रान करून अभ्यास करत आहेत. या कोट्यवधी उमेदवारांपैकी मोजक्याच तरुणांना सरकारी नोकर होण्याची संधी मिळते. केंद्र तसेच राज्य सरकार वेगवेगळ्या विभागात भरती प्रक्रिया राबवते. दरम्यान, आता भारतीय रेल्वे विभागाने तब्बल 3445 जागांसाठी भरती प्रक्रिया चालू केली आहे. विशेष म्हणजे या भरती प्रक्रियेसाठी शिक्षणसाची अट फक्त इयत्ता 12 आहे. म्हणजेच इयत्ता 12 पर्यंतचे शिक्षण झालेले असले तरी तुम्हाला सरकारी नोकर होता येणार आहे. याच पार्श्वभूमीवर ही भरती प्रक्रिया कशी राबवली जाणार? अर्ज करण्याची शेवटची तारीख काय आहे?  या सर्व बाबी जाणून घेऊ या....

शिक्षणाची अट नेमकी काय?

भारतीय रेल्वे विभागाकडून टिकट क्लर्क या पदासाठी भरती प्रक्रिया राबवली जात आहे. या भरती प्रक्रियेत भाग घ्यायचा असेल तर तुम्ही इयत्ता 12 पास असणे गरजेचे आहे. विशेष म्हणजे या भरती प्रक्रियेसाठी अर्ज चालू झाले असून 20 ऑक्टोबरपर्यंत त्यासाठी अर्ज करता येणार आहेत. 

जाणून घ्या कोणकोणत्या पदांसाठी भरती लागू होणार? 

रेल्वे विभागाने आपल्या नोटीफिकेशनमध्ये नमूद केल्याप्रमाणे एकूण चार वेगवेगळ्या पदांसाठी ही भरती प्रक्रिया राबवली जात आहे. एकूण 3445 पदांसाठी ही भरती प्रक्रिया असेल. यात कॉमर्शियल कम टिकट क्लर्क (2022), अकाउंट क्लर्क कम टायपिस्ट (361), जूनियर क्लर्क कम टायपिस्ट (990) आणि ट्रेन क्लर्क (72) या पदांसाठी भरती राबवली जाईल. 

कधीपर्यंत अर्ज करता येणार?  

रेल्वे विभागाने या भरती प्रक्रियेसाठी कधीपर्यंत अर्ज करता येणार हे सांगितले आहे. या पदांसाठी इच्छुक उमेदवारांना 20 ऑक्टोबर 2024 पर्यंत अर्ज करता येणार आहे. तर अर्जासाठीची फी जमा करण्याची शेवटची तारीख ही 21 ऑक्टोबर 2024 आहे. तुम्हाला 23 ऑक्टोबर 2024 पर्यंत अर्जात दुरूस्ती करता येणार आहे.  

हेही वाचा :

टीसीएस 40, इन्फोसिस 20 तर विप्रो 10 हजार फ्रेशर्सना जॉब देणार, आयटी कंपन्यांत नोकरीची तरुणांना पुन्हा संधी!

Bank Jobs : अहमदनगर जिल्हा बँकेत क्लार्क, चालक अन् सुरक्षारक्षक पदांची भरती, 696 जागांसाठी प्रक्रिया सुरु

Boeing Layoffs : 33000 कर्मचारी संपावर, कंपनीचा कर्मचाऱ्यांना मोठा झटका, अनेकांना देणार नारळ

Education Loan Information:
Calculate Education Loan EMI

प्रज्वल ढगे हे 'एबीपी माझा ऑनलाईन'टीममध्ये 'कॉपी एडिटर' म्हणून कार्यरत आहेत. त्यांना राजकारण, मनोरंजन, क्रीडाविषयक बातम्यांमध्ये विशेष रस आहे. त्यांनी याआधी 'लोकसत्ता', 'टीव्ही ९ मराठी' या माध्यमांत काम केलेले आहे.
Read
आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

कोल्हापुरात 100 कोटीतून 60 कोटींचे सुद्धा रस्ते होणार नाहीत, महापालिका मतदान होईपर्यंत रस्ते टिकले तरी धन्यता; सतेज पाटलांचा हल्लाबोल, आता राजेश क्षीरसागरांचे चॅलेंज, म्हणाले..
कोल्हापुरात 100 कोटीतून 60 कोटींचे सुद्धा रस्ते होणार नाहीत, महापालिका मतदान होईपर्यंत रस्ते टिकले तरी धन्यता; सतेज पाटलांचा हल्लाबोल, आता राजेश क्षीरसागरांचे चॅलेंज, म्हणाले..
Pune Crime News: पुण्यात दिवसाढवळ्या करायचे घरफोड्या, पोलिसांना सुगावा लागताच मोठी कारवाई, सोन्या-चांदीचे दागिने जप्त
पुण्यात दिवसाढवळ्या करायचे घरफोड्या, पोलिसांना सुगावा लागताच मोठी कारवाई, सोन्या-चांदीचे दागिने जप्त
Gujarat Crime: गुजरातमध्ये 500 जणांच्या जमावानं चारी बाजूने घेरून पोलिसांची धडाधड डोकी फोडली; दगडफेक, गोफणी, धनुष्यबाणाने हल्ला, वाहने सुद्धा जाळली, तब्बल 47 अधिकारी जखमी
गुजरातमध्ये 500 जणांच्या जमावानं चारी बाजूने घेरून पोलिसांची धडाधड डोकी फोडली; दगडफेक, गोफणी, धनुष्यबाणाने हल्ला, वाहने सुद्धा जाळली, तब्बल 47 अधिकारी जखमी
Mahanagarpalika Election: मनपा निवडणुकीत महायुती होण्यावर शिक्कामोर्तब होताच शिंदेंच्या शिवसेनेनं आता नवं अस्त्र उपसलं; भाजपला खिंडीत पकडणार!
मनपा निवडणुकीत महायुती होण्यावर शिक्कामोर्तब होताच शिंदेंच्या शिवसेनेनं आता नवं अस्त्र उपसलं; भाजपला खिंडीत पकडणार!

व्हिडीओ

Prithviraj Chavan on India PM : मराठी माणूस भारताचा पंतप्रधान होणार, पृथ्वीराज चव्हाणांचं भाकीत
Mahayuti on BMC Election : महायुतीचं ठरलं, मुंबईसाठी पुढील दोन दिवसांत जागावाटपासाठी बैठक
Prithviraj Chavan on PM : मराठी माणूस भारताचा पंतप्रधान होणार, पृथ्वीराज चव्हाणांचं भाकीत
Raigad Bharat Gogavale : अलिबागच्या खारभूमी योजनेत कोट्यवधी रुपयांचा भ्रष्टाचार , गोगावले म्हणतात...
Ravindra Waikar Delhi : मुंबईत जलमेट्रो सुरू व्हायला हवी, राज्य सरकारकडून प्रस्ताव पाठवला जाईल

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
कोल्हापुरात 100 कोटीतून 60 कोटींचे सुद्धा रस्ते होणार नाहीत, महापालिका मतदान होईपर्यंत रस्ते टिकले तरी धन्यता; सतेज पाटलांचा हल्लाबोल, आता राजेश क्षीरसागरांचे चॅलेंज, म्हणाले..
कोल्हापुरात 100 कोटीतून 60 कोटींचे सुद्धा रस्ते होणार नाहीत, महापालिका मतदान होईपर्यंत रस्ते टिकले तरी धन्यता; सतेज पाटलांचा हल्लाबोल, आता राजेश क्षीरसागरांचे चॅलेंज, म्हणाले..
Pune Crime News: पुण्यात दिवसाढवळ्या करायचे घरफोड्या, पोलिसांना सुगावा लागताच मोठी कारवाई, सोन्या-चांदीचे दागिने जप्त
पुण्यात दिवसाढवळ्या करायचे घरफोड्या, पोलिसांना सुगावा लागताच मोठी कारवाई, सोन्या-चांदीचे दागिने जप्त
Gujarat Crime: गुजरातमध्ये 500 जणांच्या जमावानं चारी बाजूने घेरून पोलिसांची धडाधड डोकी फोडली; दगडफेक, गोफणी, धनुष्यबाणाने हल्ला, वाहने सुद्धा जाळली, तब्बल 47 अधिकारी जखमी
गुजरातमध्ये 500 जणांच्या जमावानं चारी बाजूने घेरून पोलिसांची धडाधड डोकी फोडली; दगडफेक, गोफणी, धनुष्यबाणाने हल्ला, वाहने सुद्धा जाळली, तब्बल 47 अधिकारी जखमी
Mahanagarpalika Election: मनपा निवडणुकीत महायुती होण्यावर शिक्कामोर्तब होताच शिंदेंच्या शिवसेनेनं आता नवं अस्त्र उपसलं; भाजपला खिंडीत पकडणार!
मनपा निवडणुकीत महायुती होण्यावर शिक्कामोर्तब होताच शिंदेंच्या शिवसेनेनं आता नवं अस्त्र उपसलं; भाजपला खिंडीत पकडणार!
Ahilyanagar Leopard Attack : गिन्नी गवतात दबा धरुन बसला; संधी साधून सिद्धेशवर घातली झडप; चार वर्षाच्या चिमुकल्याचा जागेवरच मृत्यू, नरभक्षक बिबट्याला ठार मारण्याची मागणी
गिन्नी गवतात दबा धरुन बसला; संधी साधून सिद्धेशवर घातली झडप; चार वर्षाच्या चिमुकल्याचा जागेवरच मृत्यू, नरभक्षक बिबट्याला ठार मारण्याची मागणी
Devendra Fadnavis: आपल्या तिजोरीत खूप पैसे नाहीत पण महाराष्ट्राची अर्थव्यवस्था भक्कम, 2030 पर्यंत 1 ट्रिलियन डॉलर्सचा टप्पा गाठणार: देवेंद्र फडणवीस
आपल्या तिजोरीत खूप पैसे नाहीत पण महाराष्ट्राची अर्थव्यवस्था भक्कम, 2030 पर्यंत 1 ट्रिलियन डॉलर्सचा टप्पा गाठणार: देवेंद्र फडणवीस
Dattaprasad Jadhav: 'राणी, शक्य झाल्यास परतून ये… मी वाट पाहतोय, हार्दिकला तुझ्याशी फोनवर बोलायचंय', भाजप पदाधिकाऱ्याची काळीज पिळवटून टाकणारी पोस्ट
'राणी, शक्य झाल्यास परतून ये… मी वाट पाहतोय, हार्दिकला तुझ्याशी फोनवर बोलायचंय', भाजप पदाधिकाऱ्याची काळीज पिळवटून टाकणारी पोस्ट
पृथ्वीबाबा म्हणतात, पुढच्या पाच दिवसात मराठी माणूस पंतप्रधान होणार, पण ज्या कारणाने सर्वात मोठ्या राजकीय भूकंपाची चर्चा त्या प्रकरणात भारताचं नाव आलं तरी कसं? ते पाच जण कोण?
पृथ्वीबाबा म्हणतात, पुढच्या पाच दिवसात मराठी माणूस पंतप्रधान होणार, पण ज्या कारणाने सर्वात मोठ्या राजकीय भूकंपाची चर्चा त्या प्रकरणात भारताचं नाव आलं तरी कसं? ते पाच जण कोण?
Embed widget