एक्स्प्लोर

टीसीएस 40, इन्फोसिस 20 तर विप्रो 10 हजार फ्रेशर्सना जॉब देणार, आयटी कंपन्यांत नोकरीची तरुणांना पुन्हा संधी!

आयटी क्षेत्रात करिअर करू इच्छिनाऱ्यांसाठी लवकरच चांगले दिवस येणार आहेत. आयटी क्षेत्रातील दिग्गज कंपन्या तरुणांना नोकरी देणार आहेत.

Hiring in IT Companies : गेल्या काही दिवसांपासून भारतासह जगभरात आयटी क्षेत्रातून चिंता वाढवणाऱ्या बातम्या येत होत्या. आयटी क्षेत्रातील दिग्गज कंपन्यांनी भरती प्रक्रिया थांबवलेली होती. तसेच अनेकांना बाहेरचा रस्ता दाखवला होता. अशा स्थितीत आयटी क्षेत्रात करिअर करू पाहणाऱ्यांची स्थिती चांगलीच वाईट झाली होती. आता मात्र आयटी कंपन्यांनी पुन्हा एकदा तरुणांसाठी आपले दरवाजे खुले केले आहेत. भारतातील आयटी कंपन्या लवकरच फ्रेशर्सना नोकरीच संधी देणार आहेत. आयटी कंपन्यांकडून आता कॅम्पस इन्टरव्ह्यू घेण्यास सुरुवात केली जाणार आहे. यावेळी आयटी कंपन्या क्लाऊड कॉम्यूटिंग, टेडा आणि एआय या क्षेत्रात ज्ञान असणाऱ्यांना संधी देणार आहेत.

आयटी कंपन्या कॅम्पस इन्टव्ह्यू राबवणार  

आयटी क्षेत्रातील कंपन्यांकडून राबवल्या जाणाऱ्या या भरती प्रक्रियेविषयी बिझनेस टुडेने वृत्त दिले आहे. या वृत्तानुसार सध्या आयबीएम (IBM), इन्फोसिस (Infosys), टीसीएस (TCS) आणि एलटीआयमाइंडट्री  (LTIMindtree) या कंपन्यां लवकरच कॅम्पस इंटरव्ह्यू घेणार आहेत. त्यासाठी या कंपन्यांकडून कॉलेजेसना भेट दिली जात आहे. यावेळी मात्र निवड प्रक्रिया वेगळ्या पद्धतीने राबवली जाणार आहे. 

आयटी क्षेत्रात नावाजलेल्या कंपन्या यावेळी मात्र काही निवडक तरुणांनाच नोकरीची संधी देणार आहेत. यावेळी प्रामुख्याने क्लाउड कंप्यूटिंग (Cloud Computing), डेटा अॅनालिटिक्स (Data Analytics) आणि कृत्रिम बुद्धीमत्तेची (Artificial Intelligence) माहिती असणाऱ्यांना नोकरी दिली जाऊ शकते. त्यासाठी तरुण-तरुणींना 6 ते 9 लाख रुपयांपर्यंतचे पॅकेज दिले जाऊ शकते. 

ऑफ कॅम्पस जॉयनिंगही वाढणार 

आगामी वर्षाच्या जुलै महिन्यापासून कॅम्पस इंटरव्ह्यू घेतले जाणार आहेत. यासह अनेकांना ऑफ कॅम्पसच्या माध्यमातूनही नोकरी दिली जाणार आहे. यामध्ये टीसीएस कंपनीकडून 40 हजार, इन्फोसिस कंपनीकडून 20 हजार तर विप्रो (Wipro) या कंपनीकडून 10 हजार फ्रेशर्सना नोकरीवर घेतले जाणार आहे. त्यासाठी या कंपन्यांकडून तयारी केली जात आहे. विप्रो कंपनीत होणाऱ्या भरतीबाबत एचआर हेड सौरभ गोविल यांनी प्रतिक्रिया दिली आहे. एका वर्षानंतर आता आम्ही पुन्हा एकदा कॅम्पस हायरिंग चालू करणार आहोत, असे त्यांनी सांगितले. यावेळी कॅम्पस हायरिंग करताना गुणांची किमान मर्यादा ही 60 टक्क्यांहून 70 टक्के होऊ शकते. 

स्कील तसेच सोशल मीडियावर राहणार नजर 

यावेळच्या कॅम्पस हायरिंगमवेघील शिक्षण, कौशल्य यासोबतच समाजमाध्यम खात्यावरही या कंपन्यांची नजर असणार आहे. उमेदवाराची संपूर्ण माहिती घेण्याचा यामागे प्रयत्न असणार आहे. त्यामुळे आयटी क्षेत्रआत करिअर करू इच्छीनाऱ्यांसाठी यावेळी कॅम्पस इंटरव्ह्यूच्या माध्यमातून नोकरी मिळवण्याची उत्तम सधी आहे. 

हेही वाचा :

हा आठवडा महत्त्वाचा, पैसे ठेवा तयार, एक-दोन नव्हे तर तब्बल 11 दमदार आयपीओ येणार!

आयपीओची चर्चा चालू असतानाच आता OYO मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत, थेट अमेरिकेची हॉटेल कंपनी खरेदी करणार!

प्रज्वल ढगे हे 'एबीपी माझा ऑनलाईन'टीममध्ये 'कॉपी एडिटर' म्हणून कार्यरत आहेत. त्यांना राजकारण, मनोरंजन, क्रीडाविषयक बातम्यांमध्ये विशेष रस आहे. त्यांनी याआधी 'लोकसत्ता', 'टीव्ही ९ मराठी' या माध्यमांत काम केलेले आहे.
Read
आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Maharashtra Goverment Cabinet Decision: राज्यातील 29 महापालिकांचा निकाल लागताच मंत्रिमंडळाच्या बैठकीत 10 मोठे निर्णय; मुंबईकरांना दिलासा
राज्यातील 29 महापालिकांचा निकाल लागताच मंत्रिमंडळाच्या बैठकीत 10 मोठे निर्णय; मुंबईकरांना दिलासा
Eknath Shinde Municipal Corporation Election Result 2026 : जिथे भाजपची साथ सोडली, तिथे तिथे एकनाथ शिंदेंना फटका, नवी मुंबईतही टांगा पलटी, कुठे कुठे अपयश हाती?
जिथे भाजपची साथ सोडली, तिथे तिथे एकनाथ शिंदेंना फटका, नवी मुंबईतही टांगा पलटी, कुठे कुठे अपयश हाती?
Eknath Shinde BMC Election Result 2026: मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीतील एकनाथ शिंदेच्या पराभवाची 8 मोठी कारणं; नेमकं काय घडलं?
मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीतील एकनाथ शिंदेच्या पराभवाची 8 मोठी कारणं; नेमकं काय घडलं?
Eknath Shinde BMC Election Result 2026: BMC च्या सत्तास्थापनेपर्यंत शिवसेनेचं 'हॉटेल पॉलिटीक्स'; निकाल लागताच नेमकं काय घडलं?
BMC च्या सत्तास्थापनेपर्यंत शिवसेनेचं 'हॉटेल पॉलिटीक्स'; निकाल लागताच नेमकं काय घडलं?

व्हिडीओ

Special Report Asaduddin Owaisi 29 पैकी 13 महापालिकांत MIM ची बाजी,ओवैसींचे फासे, एमआयएमचे सव्वाशे
Ganesh Naik Navi Mumbai : नवी मुंबईत भाजपच्या विजयानंतर गणेश नाईक यांची प्रतिक्रिया
Special Report Vasai Virar Malegaon स्थानिक पक्ष सत्तेत; भाजपची चांगली कामगिरी, पण सत्तेपासून दूरच
Santosh Dhuri on Thackeray BMC Election : मनसेची चेष्टा,एकत्र येऊनही 6 जागा जिंकल्या; आता ठाकरे....
Special Report BJP Won Mahapalika : राज्यात अनेक महापालिकांमध्ये भाजपच्या विजयाचं 'कमळ' फुललं

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Maharashtra Goverment Cabinet Decision: राज्यातील 29 महापालिकांचा निकाल लागताच मंत्रिमंडळाच्या बैठकीत 10 मोठे निर्णय; मुंबईकरांना दिलासा
राज्यातील 29 महापालिकांचा निकाल लागताच मंत्रिमंडळाच्या बैठकीत 10 मोठे निर्णय; मुंबईकरांना दिलासा
Eknath Shinde Municipal Corporation Election Result 2026 : जिथे भाजपची साथ सोडली, तिथे तिथे एकनाथ शिंदेंना फटका, नवी मुंबईतही टांगा पलटी, कुठे कुठे अपयश हाती?
जिथे भाजपची साथ सोडली, तिथे तिथे एकनाथ शिंदेंना फटका, नवी मुंबईतही टांगा पलटी, कुठे कुठे अपयश हाती?
Eknath Shinde BMC Election Result 2026: मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीतील एकनाथ शिंदेच्या पराभवाची 8 मोठी कारणं; नेमकं काय घडलं?
मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीतील एकनाथ शिंदेच्या पराभवाची 8 मोठी कारणं; नेमकं काय घडलं?
Eknath Shinde BMC Election Result 2026: BMC च्या सत्तास्थापनेपर्यंत शिवसेनेचं 'हॉटेल पॉलिटीक्स'; निकाल लागताच नेमकं काय घडलं?
BMC च्या सत्तास्थापनेपर्यंत शिवसेनेचं 'हॉटेल पॉलिटीक्स'; निकाल लागताच नेमकं काय घडलं?
Maharashtra Municipal Corporation Election Result 2026: मुंबईत भाजप नंबर 1, ठाकरे गट दुसऱ्या क्रमांकावर; अजितदादांपेक्षा राज ठाकरेंचा जास्त स्ट्राईक रेट, महाराष्ट्रात कोण टॉपवर?
मुंबईत भाजप नंबर 1, ठाकरे गट दुसऱ्या क्रमांकावर; अजितदादांपेक्षा राज ठाकरेंचा जास्त स्ट्राईक रेट, महाराष्ट्रात कोण टॉपवर?
BMC Election Results 2026: राज्यातील 27 महापालिका जिंकू म्हणणारी भाजप फक्त 9 ठिकाणी स्वबळावर, बेडूक कितीही फुगला तरी...; सुषमा अंधारेंनी 'गावठी चाणक्य' म्हणत हिणवलं
राज्यातील 27 महापालिका जिंकू म्हणणारी भाजप फक्त 9 ठिकाणी स्वबळावर, बेडूक कितीही फुगला तरी...; सुषमा अंधारेंनी 'गावठी चाणक्य' म्हणत हिणवलं
Raj Thackeray BMC Election Result 2026: राज ठाकरेंना अखेर गुलालाने माखवलं; सर्व मनसैनिकांच्या डोळ्यात पाणी आणणारे शिवतीर्थावरील आठ PHOTO
राज ठाकरेंना अखेर गुलालाने माखवलं; मनसैनिकांच्या डोळ्यात पाणी आणणारे शिवतीर्थावरील आठ PHOTO
जालन्यात विजयी पराभूत समर्थक एकमेकांना भिडले, लाठ्याकाठ्यांनी मारहाण, 6-7 जण जखमी, नेमकं काय घडलं?
जालन्यात विजयी पराभूत समर्थक एकमेकांना भिडले, लाठ्याकाठ्यांनी मारहाण, 6-7 जण जखमी, नेमकं काय घडलं?
Embed widget