एक्स्प्लोर

Interval : केवळ पाॅपकाॅर्नकरता नाही 'या' कारणामुळे मिळतो इंटरव्हल!

भारतीय लोकांना इंटरव्हलची एवढी सवय झाली आहे की, हाॅलिवूड मूव्हीच्या वेळी देखील Interval लावला जातो.

Interval : इंटरव्हलमध्ये अनेक लोक पाॅपकाॅर्न खाण्यासाठी थिएटरमधून बाहेर येतात. काही लोक याला पाॅपकाॅर्न बक पण म्हणतात. पण Interval नेमका कोणत्या कारणाने दाखवला जातो. हा ट्रेंड कशामुळे सुरु झाला. ते जाणून घेऊया. 

भारतीय चित्रपटांची तुलना नेहमीच इंग्रजी चित्रपटांसोबत करण्यात येते. चित्रपटात असणारी गाणी, दिग्दर्शक, अभिनेता, सिनेमॅटोग्राफर, कॉस्ट्यूम आणि अजून बऱ्याच गोष्टींची तुलना केला जाते. पण आपण कधी चित्रपटांमध्ये Interval का असतो. याकडे लक्ष दिले नाही. हाॅलिवूड चित्रपटांमध्ये कधीच इंटरव्हल नसतो. मात्र भारतीय लोकांना इंटरव्हलची एवढी सवय झाली आहे की हाॅलिवूड चित्रपटांच्या वेळी देखील Interval दिला जातो. पाहूया भारतात इंटरव्हलचे एवढे वेड का आहे?

हॉलिवूडमध्ये का नसतो इंटरव्हल?

मूळातच हॉलिवूड चित्रपट हे मुद्देसूद मांडले जातात. तसेच हॉलिवूडमध्ये चित्रपट लिहिण्याची पद्धत फारच वेगळी आहे. हे चित्रपट 3D च्या दृष्टीने विचार करुन लिहिले जातात. पात्र पहिल्या कृतीत समोर आणले जाते. दुसऱ्यामध्ये कारण सांगितले जाते. शेवटच्या आणि तिसऱ्या कृतींमध्ये सर्व गोष्ट का घडली सांगितली जाते. त्यामुळे मध्ये ब्रेक घेण्याचे काही  कारण नसते. त्यांचा चित्रपट दोन तासांपेक्षा जास्त कालावधीचा नसल्या कारणाने Interval ची काही आवश्यकता भासत नाही. चित्रपट सुरु होण्याआधी खाण्यापिण्याचाही ट्रेंड इथे आहे.

भारतामध्ये 'या' कारणाने दिला जातो इंटरव्हल

भारतामध्ये प्रत्येक चित्रपटाचा कालावधी हा दोन तासापेक्षांही जास्त असतो. ज्यामुळे Interval दिला जातो. हे खरे जरी असले तरीही यामागे एक टेक्निकल कारण आहे. पूर्वीच्या चित्रपटांमध्ये रीळचा वापर केला जात असे. त्यांच्या मदतीने चित्रपटांचे स्क्रीनिंग करण्यात येत असे. अशा स्थितीत प्रोजेक्शनिस्टला रीळ बदलण्यासाठी थोडा वेळ हवा असायचा. या कामासाठी चित्रपटाच्या मध्यभागी ब्रेक घेण्यात आला होता. त्यामुळे भारतीय चित्रपटांमध्ये एकप्रकारे इंटरव्हल आवश्यकच आहे. इंटरव्हलचा सर्वात जास्त फायदा थिएटरमधल्या लोकांना होतो. याच वेळेत चित्रपट पाहायला आलेले लोक मोठ्या प्रमाणात खाण्या-पिण्याच्या वस्तू खरेदी करतात. मात्र इंटरव्हलमध्ये होणारी कमाई हा थिएटरचा खूप मोठा भाग असतो. कारण तिकीटाचा सगळ्यात जास्त हिस्सा हा डिस्ट्रीब्यूटर आणि सरकारकडे जातो. थिएटर सुरळीतरित्या चालवण्यासाठी Interval ची कमाई गरजेची असते. हे केवळ थिएटरच्या कमाईबद्दल नाही.

भारतीय चित्रपट लिहिण्याची पद्धतही खूप वेगळी आहे. इथे मूळात चित्रपटाची कथा 3D मध्ये लिहिलेली नसते. पहिल्या भागात, पात्रांसोबत, संघर्ष देखील स्थापित केला जातो. इंटरव्हल एकप्रकारे क्लिफहॅंगर म्हणून काम करते. कथेचा वेग बदलण्यासाठी इंटरव्हलचाही वापर केला जातो.

महत्त्वाच्या बातम्या

Mumbai : 'विहानचा जीव नेमका कुणामुळे गेला?' चेंबूर दुर्घटनेवरून भाजप नेते अमित साटम यांचा BMC वर थेट हल्लाबोल!
'विहानचा जीव नेमका कुणामुळे गेला?' चेंबूर दुर्घटनेवरून भाजप नेते अमित साटम यांचा BMC वर थेट हल्लाबोल!
Tukaram Mundhe : तुकाराम मुंढेंचा धडाका कायम! मुंबईतील तीन सुप्रसिद्ध हॉटेल्सवर कारवाई, अस्वच्छतेमुळे जागेवरच परवाना रद्द
तुकाराम मुंढेंचा धडाका कायम! मुंबईतील तीन सुप्रसिद्ध हॉटेल्सवर कारवाई, अस्वच्छतेमुळे जागेवरच परवाना रद्द
मोठी बातमी! जंयत पाटील मुख्यमंत्री फडणवीसांच्या भेटीसाठी वर्षावर दाखल, सुनील तटकरेंसह प्रफुल्ल पटेलही उपस्थित, राजकीय घडामोडींना वेग
मोठी बातमी! जंयत पाटील मुख्यमंत्री फडणवीसांच्या भेटीसाठी वर्षावर दाखल, सुनील तटकरेंसह प्रफुल्ल पटेलही उपस्थित, राजकीय घडामोडींना वेग
IND vs ENG : कोट्यवधी चाहत्यांची निराशा, इंग्लंडमध्ये पहिल्या वनडेत विराट कोहली, रोहित शर्मा फ्लॉप, शुभमन गिल, श्रेयस अय्यरनं किल्ला लढवला
कोट्यवधी चाहत्यांची निराशा, इंग्लंडमध्ये पहिल्या वनडेत विराट कोहली, रोहित शर्मा फ्लॉप

व्हिडीओ

Uddhav Thackeray Nagpur Ramraksha Andolan : नागपुरात रामरक्षा आंदोलनाची नवी कक्षा Special Report
Zero Hour Full : राष्ट्रवादीतील अंतर्गत कलह ते नागपुरात रामरक्षा आंदोलन, झीरो अवरमध्ये सविस्तर चर्चा
Eknath Shinde Delhi Visit to Meet Amit Shah : दिल्लीवारीचं कारण विस्तार की राजकारण? Special Report
Praful Patel On Sunetra Pawar: सुनेत्रा पवारांना पक्षातूनच चॅलेंज, थेट नोटीसही पाठवली; आता प्रफुल पटेल यांची पहिली प्रतिक्रिया
Sunetra Pawar यांच्या राष्ट्रीय अध्यक्ष पदावर आक्षेप घेणारे Sachchidanand Singh माझावर EXCLUSIVE

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Mumbai : 'विहानचा जीव नेमका कुणामुळे गेला?' चेंबूर दुर्घटनेवरून भाजप नेते अमित साटम यांचा BMC वर थेट हल्लाबोल!
'विहानचा जीव नेमका कुणामुळे गेला?' चेंबूर दुर्घटनेवरून भाजप नेते अमित साटम यांचा BMC वर थेट हल्लाबोल!
Tukaram Mundhe : तुकाराम मुंढेंचा धडाका कायम! मुंबईतील तीन सुप्रसिद्ध हॉटेल्सवर कारवाई, अस्वच्छतेमुळे जागेवरच परवाना रद्द
तुकाराम मुंढेंचा धडाका कायम! मुंबईतील तीन सुप्रसिद्ध हॉटेल्सवर कारवाई, अस्वच्छतेमुळे जागेवरच परवाना रद्द
मोठी बातमी! जंयत पाटील मुख्यमंत्री फडणवीसांच्या भेटीसाठी वर्षावर दाखल, सुनील तटकरेंसह प्रफुल्ल पटेलही उपस्थित, राजकीय घडामोडींना वेग
मोठी बातमी! जंयत पाटील मुख्यमंत्री फडणवीसांच्या भेटीसाठी वर्षावर दाखल, सुनील तटकरेंसह प्रफुल्ल पटेलही उपस्थित, राजकीय घडामोडींना वेग
IND vs ENG : कोट्यवधी चाहत्यांची निराशा, इंग्लंडमध्ये पहिल्या वनडेत विराट कोहली, रोहित शर्मा फ्लॉप, शुभमन गिल, श्रेयस अय्यरनं किल्ला लढवला
कोट्यवधी चाहत्यांची निराशा, इंग्लंडमध्ये पहिल्या वनडेत विराट कोहली, रोहित शर्मा फ्लॉप
बांधकाम कामगारांना सुधारित कल्याणकारी योजना लागू; निवृत्ती वेतनही मिळणार, मुलांच्या शिक्षणासाठी 60 हजार
बांधकाम कामगारांना सुधारित कल्याणकारी योजना लागू; निवृत्ती वेतनही मिळणार, मुलांच्या शिक्षणासाठी 60 हजार
3 महिलांसह बनावट पोलीस, रात्रीची नाकाबंदही लावली; माऊलींच्या पालखीपूर्वी सातारा पोलिसांची कारवाई, 7 जणांना बेड्या
3 महिलांसह बनावट पोलीस, रात्रीची नाकाबंदही लावली; माऊलींच्या पालखीपूर्वी सातारा पोलिसांची कारवाई, 7 जणांना बेड्या
आधी बस स्टँड, आता बारामती रेल्वे स्थानकाचं रुपडं पालटलं; 11.4 कोटी खर्चून पुनर्विकास, लवकरच लोकार्पण
आधी बस स्टँड, आता बारामती रेल्वे स्थानकाचं रुपडं पालटलं; 11.4 कोटी खर्चून पुनर्विकास, लवकरच लोकार्पण
उद्धव ठाकरेंचं नागपुरात रामरक्षा आंदोलन; संजय राऊत पोहोचले, म्हणाले, देवेंद्र फडणवीसांनाही निमंत्रण, शिंदेंवर टीका
उद्धव ठाकरेंचं नागपुरात रामरक्षा आंदोलन; संजय राऊत पोहोचले, म्हणाले, देवेंद्र फडणवीसांनाही निमंत्रण, शिंदेंवर टीका
Embed widget