एक्स्प्लोर

Rang Majha Vegla : जुन्या आठवणींची सफर पुन्हा घडणार! दीपा-कार्तिकला एकत्र आणण्यासाठी सौंदर्या नवा प्लॅन रचणार!

Rang Majha Vegla : दीपिका आणि कार्तिकी मिळून दीपा आणि कार्तिकला एकत्र आणण्यासाठी अनेक वेगवेगळ्या शकला लढवत आहे. यात त्यांची साथ, आजी सौंदर्या देणार आहे.

Rang Majha Vegla : स्टार प्रवाहाच्या ‘रंग माझा वेगळा’ (Rang Majha Vegla) या मालिकेला सध्या प्रेक्षकांची भरपूर पसंती मिळत आहे. टीआरपीच्या शर्यतीत देखील ही मालिका दुसऱ्या स्थानावर आहे. मालिकेत सध्या कथानकात अनेक चढउतार दिसत आहेत. या मालिकेतील दीपिका-कार्तिकीची जोडी प्रेक्षकांचे भरपूर मनोरंजन करत आहे. सध्या मालिकेत दीपिका आणि कार्तिकी मिळून त्यांच्या आई-वडिलांना एकत्र आणू पाहत आहेत. यात त्यांची साथ, आजी सौंदर्या देणार आहे.

दीपिका आणि कार्तिकी मिळून दीपा आणि कार्तिकला एकत्र आणण्यासाठी अनेक वेगवेगळ्या शकला लढवत आहे. नाटुकलीत राम-सीतेची भूमिका निभावल्यानंतर आता कार्तिकी-दीपिकाला ते आपले खरे आई-वडील बनावेत, असे वाटू लागले आहे. यासाठी त्या दोघी सतत दीपा आणि कार्तिकला एकत्र आणण्यासाठी प्रयत्न करत आहेत. आता त्यांच्या या योजनेत सौंदर्या देखील सामील झाली आहे. ती देखील आता दीपा कार्तिकला एकत्र आणण्याचा प्रयत्न करणार आहे.

जुन्या आठवणींची सफर पुन्हा घडवणार!

दीपा आणि कार्तिकीला एकत्र आणण्यासाठी आता सौंदर्य इनामदार नाव प्लॅन बनवणार आहे. यासाठी एका मेडिकल कॅम्पचे आयोजन करणार आहे. या मेडिकल कॅम्पच्या वेळी नर्सेसचा संप असल्याने, आता या कॅम्पची व्यवस्था कोण सांभाळणार हा प्रश्न सर्वांनाच पडला आहे. मात्र, यावेळी आता सौंदर्याला नवी कल्पना सुचणार आहे. दीपा आणि कार्तिकचं लग्न होण्यापूर्वी देखील दीपा नर्स म्हणून कार्तिकसोबत काम करत होती. आता सौंदर्या देखील असंचं काहीतरी घडवून आणणार आहे.

सौंदर्या दीपाला कार्तिकसोबत या कॅम्पला पाठवणार आहे. रुग्णांची सेवा घडेल या उद्देशाने दीपा देखील या कॅम्पमध्ये सहभागी होणार आहे. दीपा आणि कार्तिक मिळून रुग्णांची सेवा करणार आहेत. या दरम्यान दोघांमधील जवळीक वाढणार आहे. या निमित्ताने ते पुन्हा एकत्र येणार आहेत. दीपा आणि कार्तिक खरोखर एकमेकांचे पती-पत्नी आहेत आणि या दोन्ही मुली त्यांच्या आहेत, हे सत्य अद्याप सौंदर्याने मुलींना कळू दिलेली नाही. त्यामुळे ती आता दोघांना एकत्र आणण्याचे प्रयत्न करते आहे.

हेही वाचा :

महत्त्वाच्या बातम्या

Bhootam Bhayam Sarojini Song: एका 'सरोजिनी'वर फिदा सात मित्र, अन्...; 'भूतम भयम्'चं भन्नाट गाणं रिलीज
एका 'सरोजिनी'वर फिदा सात मित्र, अन्...; 'भूतम भयम्'चं भन्नाट गाणं रिलीज
Angad Mhaskar Second Marriage: टेलिव्हिजनच्या पडद्यावरचा 'नौटंकी' खलनायक, दुसऱ्यांदा चढला लग्नाच्या बोहोल्यावर; गपचूप बांधली लग्नगाठ
टेलिव्हिजनच्या पडद्यावरचा 'नौटंकी' खलनायक, दुसऱ्यांदा चढला लग्नाच्या बोहोल्यावर; गपचूप बांधली लग्नगाठ
Kushal Badrike On Rahul Deshpande: भाऊ कदमांनी 'तो' प्रश्न विचारताच राहुल देशपाडेंना राग अनावर, अन्...; कुशल बद्रिकेनं सांगितला 'चला हवा येऊ द्या'चा 'तो' किस्सा
भाऊ कदमांनी 'तो' प्रश्न विचारताच राहुल देशपाडेंना राग अनावर, अन्...; कुशल बद्रिकेनं सांगितला 'चला हवा येऊ द्या'चा 'तो' किस्सा
Maharashtrachi Hasyajatra Fame Prasad khandekar: 'खांड्या... हे खूपच झालं', 'महाराष्ट्राची हास्यजत्रा' फेम प्रसाद खांडेकर कुणावर संतापला? कमेंटवर रिप्लाय देत म्हणाला...
'खांड्या... हे खूपच झालं', 'महाराष्ट्राची हास्यजत्रा' फेम प्रसाद खांडेकर कुणावर संतापला? कमेंटवर रिप्लाय देत म्हणाला...

व्हिडीओ

Uddhav Thackeray PC Delhi :डोक्यात हवा गेलीय, मस्ती विरोधात सगळा देश पेटलाय, उद्धव ठाकरेंचा हल्लाबोल
Uddhav Thackeray Delhi Speech : 'ही पेटलेली ठिणगी आता विझू देऊ नका!'; उद्धव ठाकरेंचा एल्गार
Dharmendra Pradhan On Rahul Gandhi:राहुल गांधींची टीका अन् राजीनाम्याच्या मागणीवर धर्मेंद्र प्रधान यांचं प्रत्युत्तर
Priyanka Gandhi On CJP Protest : पोलिसांच्या ताब्यातून सुटका, प्रियांका गांधींची पहिली प्रतिक्रिया
Raj Thackeray on Delhi : पोलिसांचा विद्यार्थ्यांवर बेछूट लाठीमार, राज ठाकरेंनी केंद्र सरकारला सुनावलं

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Parth Pawar : तुम्ही आज आमच्यात नाही, ही उणीव फक्त पवार कुटुंबालाच नाही, तर संपूर्ण महाराष्ट्राला जाणवते, पार्थ पवार यांची अजितदादांसाठी भावनिक पोस्ट
प्रत्येक पावलावर तुमची उणीव जाणवते, पार्थ पवार यांची अजितदादांसाठी भावनिक पोस्ट
Sharad Pawar: शरद पवारांनी सांगितलं मोदीभेटीमागचं कारण; दिल्लीतील आंदोलनावरही पंतप्रधानांना बोलले, काय झाली चर्चा
शरद पवारांनी सांगितलं मोदीभेटीमागचं कारण; दिल्लीतील आंदोलनावरही पंतप्रधानांना बोलले, काय झाली चर्चा
Rohit Pawar on Devendra Fadnavis: मुंबईत 23 जुलैपासून 6 ऑगस्टपर्यंत जमावबंदीचे कारण काय? सरकारला कसली भीती वाटते? रोहित पवारांचा सीएम फडणवीसांना सवाल
मुंबईत 23 जुलैपासून 6 ऑगस्टपर्यंत जमावबंदीचे कारण काय? सरकारला कसली भीती वाटते? रोहित पवारांचा सीएम फडणवीसांना सवाल
Sonam Wangchuk: ...तर उपोषण मागे घेऊ, सोनम वांगचुक यांचं केंद्र सरकारला पत्र; आंदोलकांवरील गुन्हे मागे घेण्यासह तीन अटी
...तर उपोषण मागे घेऊ, सोनम वांगचुक यांचं केंद्र सरकारला पत्र; आंदोलकांवरील गुन्हे मागे घेण्यासह तीन अटी
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 22 जुलै 2026 | बुधवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 22 जुलै 2026 | बुधवार
Rahul Gandhi: मोदी विद्यार्थ्यांची माफी मागा, 10 वर्षात 150 पेपर फुटले, एकालाही शिक्षा नाही; प्रामाणिक सोडून 40-50 लाख मोजणाऱ्यांना मागच्या दराने संधी; राहुल गांधींचा कडाडून हल्लाबोल, तीन मोठ्या मागण्या
मोदी विद्यार्थ्यांची माफी मागा, 10 वर्षात 150 पेपर फुटले, एकालाही शिक्षा नाही; प्रामाणिक सोडून 40-50 लाख मोजणाऱ्यांना मागच्या दराने संधी; राहुल गांधींचा कडाडून हल्लाबोल, तीन मोठ्या मागण्या
दिल्लीत लाठीचार्ज, महाराष्ट्रात पोलिसांचं डिजिटल पेट्रोलिंग; राज्यातील आंदोलकांवर 14 दिवसांपासून वॉच
दिल्लीत लाठीचार्ज, महाराष्ट्रात पोलिसांचं डिजिटल पेट्रोलिंग; राज्यातील आंदोलकांवर 14 दिवसांपासून वॉच
बिहारमध्येही दिल्ली पोलिसांची सेम टू सेम काॅपी; मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानासमोर पेपरफुटीविरोधात आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांना पोलिसांनी पळवून पळवून मारलं, फरफटत नेलं, भाजप आमदार पळाल्याने वाचला
बिहारमध्येही दिल्ली पोलिसांची सेम टू सेम काॅपी; मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानासमोर पेपरफुटीविरोधात आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांना पोलिसांनी पळवून पळवून मारलं, फरफटत नेलं, भाजप आमदार पळाल्याने वाचला
Embed widget