एक्स्प्लोर

मिनाक्षी थापा हत्या प्रकरण : अटकेतील दोन्ही आरोपी दोषी

2012 साली घडलेल्या मिनाक्षी थापा हत्याकांड प्रकरणी अटकेत असलेल्या अमित जयस्वाल आणि प्रीती सरिन या दोघांना मुंबई सत्र न्यायालयाने दोषी ठरलं.

मुंबई : बॉलिवूडमध्ये नाम कमवण्याचं स्वप्न उराशी बाळगून मुंबईत आलेल्या एका उदयोन्मुख तरुणीची अतिशय निर्घृणपणे हत्या करणाऱ्या दोन ज्युनिअर आर्टिस्टना मुंबई सत्र न्यायालयाने दोषी ठरवलं. 2012 साली घडलेल्या मिनाक्षी थापा हत्याकांड प्रकरणी अटकेत असलेल्या अमित जयस्वाल आणि प्रीती सरिन या दोघांना मुंबई सत्र न्यायालयाने दोषी ठरलं. आयपीसी कलम 302, 364(अ), 120(बी), 201 आणि आयटी अॅक्टखाली या दोघांना दोषी ठरवण्यात आलं. विशेष सरकारी वकील उज्वल निकम हे गुरुवारी या दोघांच्या शिक्षेवर युक्तीवाद करतील. काय आहे प्रकरण? देहरादूनहून मुंबईत येण्याआधी 26 वर्षीय मिनाक्षी थापा ही डान्स स्कूल आणि स्केटिंग स्कूलमध्ये इंस्ट्रक्टर म्हणून काम करत होती. मुंबईत आल्यावर तिने फ्रँकफिनमध्येही कोर्स केला. आपल्या मेहनतीने तिने 'सहेर', '404' अशा काही हिंदी सिनेमांत छोटे-छोटे रोल्सही मिळवले होते. मधुर भंडारकर यांच्या 'हिरॉईन' या सिनेमाच्या सेटवर मिनाक्षीची अमित जयस्वाल आणि प्रीती सरिन या दोन ज्युनिअर आर्टिस्टशी ओळख झाली. या दोघांना प्रीतीने आपण एका श्रीमंत घरातून असल्याची माहीती दिली. तसेच आपण केवळ आवड म्हणून बॉलिवूडमध्ये काम करत असल्याचं तिने या दोघांना सांगितलं. याचाच फायदा घेऊन अमित आणि प्रीतीने मिनाक्षीचं पैशांसाठी अपहरण केलं. अपहरण केल्यानंतर त्यांनी थापा कुटुंबीयांकडून 15 लाखांची मागणी केली. मिनाक्षीच्या आईन कसेबसे 60 हजार रुपये जमा केले. यावरुन त्यांना मिनाक्षीच्या फोलपणाची कल्पना आली. त्यानंतर त्यांनी अलाहबाद इथे मिनाक्षीचं डोकं धडापासून वेगळं करत तिची हत्या केली. मिनाक्षीचं धड अलाहबादच्या एका गटारात टाकून तिच्या धडासह दोघे बसने गोरखपूरला रवाना झाले. पुढे चालत्या बसमधून त्यांनी मिनाक्षीचं मुंडकं रस्त्यात फेकून दिलं. जे आजवर पोलिसांना सापडलेलं नाही. मिनाक्षीची हत्या करुन अमित आणि प्रीतीने तिचा मोबाईल आणि एटीएम कार्ड आपल्या ताब्यात घेतलं होतं. जेणेकरून तिच्या अकाऊंटमधील पैसे सहज काढता येतील. अमित जयस्वाल आणि प्रीती सरीन कोण आहेत? अमित जयस्वाल आणि प्रीती सरीन हे दोघेही मूळचे अलाहाबादचे आहेत. अमितचे वडील हे तिथे एक नामांकीत वकील आहेत. अमितचं लग्न झालं असून त्याला दोन मुलंही आहेत. अमितला सुरुवातीपासूनच शानशौकीत राहण्याची आवड होती. तसेच त्याला फिल्मी दुनियेचं विलक्षण आकर्षण होतं. अमित अलाहबादमध्ये एक कोचिंग क्लास चालवायचा. तिथेच त्याची प्रीतीशी ओळख झाली. प्रीतीचे वडील तिथे एका शाळेत काम करतात. प्रीतीलाही फिल्मी दुनियेचं वेड होतं. त्यामुळे या दोघांच्या मैत्रीचं पुढे प्रेमात रुपांतर झालं. घरच्यांच्या विरोधाला कंटाळून एक दिवस दोघांनी अलाहबाद सोडलं आणि मुंबई गाठली आणि सिनेमात छोटीमोठी कामं करू लागले. दरम्यान, मुळातच उंची राहणीमानाचं आकर्षण असल्याने लवकरच त्यांना पैशांची चणचण भासू लागली. मग झटपट पैसे कमवण्याच्या नादात असतानाच त्यांची मिनाक्षीशी ओळख झाली. झटपट श्रीमंतीच्या नादात त्यांनी मिनाक्षीचं आधी पैशांसाठी अपहरण केलं आणि मग निर्घृण हत्या केली.
आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Munawar Faruqui: प्रसिद्ध कॉमेडियन मुनव्वर फारुकी झाला बाबा, दुसऱ्या पत्नीनं दिली गुडन्यूज; सेलिब्रिटींकडून शुभेच्छा
प्रसिद्ध कॉमेडियन मुनव्वर फारुकी झाला बाबा, दुसऱ्या पत्नीनं दिली गुडन्यूज; सेलिब्रिटींकडून शुभेच्छा
Rinku Rajguru: 'आर्चीचा परश्या आर्चीला हवा ना, मी तर...' चाहत्याच्या भन्नाट प्रश्नावर रिंकू राजगुरू नेमकं काय म्हणाली?
'आर्चीचा परश्या आर्चीला हवा ना, मी तर...' चाहत्याच्या भन्नाट प्रश्नावर रिंकू राजगुरू नेमकं काय म्हणाली?
Bhoot Bangla: अक्षय, परेश अन् राजपाल, त्रिमुर्तींचा खास 'भूत बंगला'; प्रियदर्शनची तीच जुनी स्टाईल, हॉरर- कॉमेडीचा ओव्हरडोस
अक्षय, परेश अन् राजपाल, त्रिमुर्तींचा खास 'भूत बंगला'; प्रियदर्शनची तीच जुनी स्टाईल, हॉरर- कॉमेडीचा ओव्हरडोस
Actress Divorce: रणबीर कपूरसोबत सिनेमात झळकली, वैवाहिक जीवनात मिठाचा खडा; लग्नाच्या 5 वर्षांनंतर घटस्फोट? कारण काय?
रणबीर कपूरसोबत सिनेमात झळकली, वैवाहिक जीवनात मिठाचा खडा; लग्नाच्या 5 वर्षांनंतर घटस्फोट? कारण काय?

व्हिडीओ

Yugendra Pawar Baramati : कुटुंब म्हणून एक कायम असावं, पवार वि पवार व्हायला नाही पाहिजे
Raj Thackeray post On Maharashtra Din : हुतात्मा चौक स्मारकाजवळ नेमकं काय घडलं?; राज ठाकरेंची धडकी भरवणारी पोस्ट
Supriya Sule Sunetra Pawar Baramati : 'नाही कुटुंबात लढाई' सुप्रिया सुळेंची ग्वाही Special Report
Mumbai Crime : ड्रग्ज टेस्टिंगचं किट कारवाई टाईट Special Report
Harshwardhan Sapkal : तीनदा माघार फरफट की 'विचार'? Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Jabalpur Cruise Accident Viral Photo Fact Check: जबलपुरातील बर्गी धरणात झालेल्या भीषण क्रुझ बोट अपघातामधील तो हृदयद्रावक फोटो खरा की खोटा? फॅक्ट चेकमध्ये अखेर सत्य समोर
जबलपुरातील बर्गी धरणात झालेल्या भीषण क्रुझ बोट अपघातामधील तो हृदयद्रावक फोटो खरा की खोटा? फॅक्ट चेकमध्ये अखेर सत्य समोर
'एका दिवसात गॅस सिलेंडर 993 रुपयांनी महाग हे तर निवडणुकीचं बिल, पहिला वार गॅसवर केला, आता नंबर पेट्रोल, डिझेलचा..' राहुल गांधींची ती पोस्ट अवघ्या 48 तासात जशीच्या तशी खरी ठरताच आता पुन्हा सूचक इशारा
'एका दिवसात गॅस सिलेंडर 993 रुपयांनी महाग हे तर निवडणुकीचं बिल, पहिला वार गॅसवर केला, आता नंबर पेट्रोल, डिझेलचा..' राहुल गांधींची ती पोस्ट अवघ्या 48 तासात जशीच्या तशी खरी ठरताच आता पुन्हा सूचक इशारा
Heinrich Klassen Viral Video: वाट पाहीन पण रिक्षानं जाईन! हेन्रिक क्लासेनचा लेकीसोबत रणरणत्या उन्हात रिक्षातून प्रवास; आलिशान जीवनशैलीतही साधेपणाची चर्चा
Video: वाट पाहीन पण रिक्षानं जाईन! हेन्रिक क्लासेनचा लेकीसोबत रणरणत्या उन्हात रिक्षातून प्रवास; आलिशान जीवनशैलीतही साधेपणाची चर्चा
Devendra Fadnavis Pune Mumbai Missing Link: पुणे-मुंबई मिसिंग लिंकचा सुस्साट रोड, इन्फ्रामॅन देवेंद्र फडणवीसांनी मर्सिडीजचं स्टेअरिंग हातात घेतलं अन्...
पुणे-मुंबई मिसिंग लिंकचा सुस्साट रोड, इन्फ्रामॅन देवेंद्र फडणवीसांनी मर्सिडीजचं स्टेअरिंग हातात घेतलं अन्...
Mumbai-Pune Expressway Missing Link : गाजावाजा करुन लोकार्पण केलं पण पुण्यावरुन मुंबईला येणारी मिसिंग लिंकची मार्गिका बंदच; दोन-तीन दिवसांनंतर होणार सुरू, कारणही समोर
गाजावाजा करुन लोकार्पण केलं पण पुण्यावरुन मुंबईला येणारी मिसिंग लिंकची मार्गिका बंदच; दोन-तीन दिवसांनंतर होणार सुरू, कारणही समोर
Emergency Alert on phone: अचानक सर्व मोबाईल फोनवर एकाचवेळी धडाधड इमर्जन्सी मेसेज, नेमकं कारण काय?
Emergency Alert on phone: अचानक सर्व मोबाईल फोनवर एकाचवेळी धडाधड इमर्जन्सी मेसेज, नेमकं कारण काय?
Maharashtra HSC Exam Result 2026: बारावीचा निकाल मोबाईलवर कसा पाहाल? काय SMS टाईप कराल, कोणत्या नंबरवर पाठवाल?
बारावीचा निकाल मोबाईलवर कसा पाहाल? काय SMS टाईप कराल? जाणून घ्या एकाच क्लिकवर...
Pune Bhor Crime news: भोरमध्ये चिमुरडीला गोठ्यात नेऊन अमानवी कृत्य, सुषमा अंधारे फडणवीसांवर संतापल्या, म्हणाल्या, 'गृहमंत्र्यांना काही देणेघेणं नाही, फक्त स्वत:ची जाहिरात...'
भोरमध्ये चिमुरडीसोबत अमानवी कृत्य, सुषमा अंधारे फडणवीसांवर संतापल्या, म्हणाल्या, 'गृहमंत्र्यांना काही देणेघेणं नाही, फक्त स्वत:ची जाहिरात...'
Embed widget