एक्स्प्लोर

Amitabh Bachchan On Abhishek Relationship : "रिश्ते बनते है... रिश्ते तुटते है...ये बहुत ही नाजुक पल...."; अभिषेकच्या तुटलेल्या नात्याबाबत अखेर बिग बींनी केलं होतं भाष्य

Amitabh Bachchan On Abhishek Relationship : आता वेगळे राहत असलेल्या अभिषेक-ऐश्वर्याचा घटस्फोट होऊ शकतो अशी चर्चा सुरू आहे. मात्र, या सगळ्या चर्चांवर अभिषेक आणि ऐश्वर्या यांनी मौन बाळगले असून कोणतेही भाष्य केले नाही. या सगळ्या चर्चांमध्ये बिग बी अमिताभ बच्चन यांचे जुने वक्तव्य चर्चेत आले आहे.

Amitabh Bachchan On Abhishek Bachchan Relationship : बच्चन कुटुंबीय सध्या चर्चेच्या केंद्रस्थानी आहेत. ऐश्वर्या राय (Aishwarya Rai) आणि अभिषेक बच्चन (Abhishek Bachchan) यांच्या नात्यात दुरावा निर्माण झाल्याच्या चर्चांना उधाण आले आहे. काही वृत्तांनुसार आता वेगळे राहत असलेल्या या जोडप्यांचा घटस्फोट होऊ शकतो.  मात्र, या सगळ्या चर्चांवर अभिषेक आणि ऐश्वर्या यांनी मौन बाळगले असून कोणतेही भाष्य केले नाही. या सगळ्या चर्चांमध्ये बिग बी अमिताभ बच्चन (Amitabh Bachchan) यांचे जुने वक्तव्य चर्चेत आले आहे. 

ऐश्वर्या रायसोबत विवाहबद्ध होण्यापूर्वी अभिषेक बच्चनचे नाव अनेक अभिनेत्रींसोबत जोडले गेले आहे. एवढेच नाही तर त्याने करिश्मा कपूरसोबत अभिषेक बच्चनचा साखरपुडा झाला होता. मात्र, त्यानंतरच्या काही महिन्यातच साखरपुडा मोडला. यामुळे संपूर्ण बच्चन कुटुंब दु:खी झाले. अमिताभ बच्चन यांनीही आपली व्यथा मांडली होती. 

अमिताभ यांनी मांडली होती व्यथा... 

अमिताभ बच्चन यांनी एकदा करण जोहरच्या 'कॉफी विथ करण' या चॅट शोमध्ये सहभाग घेतला होता. या चॅट शोमध्ये करण जोहरने त्यांना अभिषेक आणि करिश्माच्या साखरपुड्याबद्दल विचारले. कुटुंबासाठी हा कठीण काळ होता का? असे करण जोहरने विचारले होते.  यावर उत्तर देताना बिग बी म्हणाले होते - हा खूप नाजूक क्षण होता. नाती निर्माण होत आहेत, तुटत आहेत. हे कोणत्याही तरुण व्यक्तीसाठी कठीण आहे. जर परिस्थिती तुमच्यासाठी योग्य नसेल तर तुम्ही वेगळे होणे चांगले आहे, असे अमिताभ बच्चन यांनी म्हटले. 

करिश्मासमोर ठेवली होती 'ही' अट...

अभिषेक आणि करिश्मा यांचा 2002 मध्ये साखरपुडा झाला होता. मात्र, हा साखरपुडा काही महिन्यातच मोडला. करिश्मासमोर ठेवलेल्या एका अटीमुळे साखरपुडा मोडला असल्याचे म्हटले जाते. लग्नानंतर करिश्मा कपूरने चित्रपटात काम करणे बंद करावे, अशी अट घालण्यात आली होती. मात्र, ही अट मंजूर नसल्याने करिश्माने साखरपुडा मोडला असल्याचे म्हटले जाते. 

अभिषेकसोबतचा साखरपुडा मोडल्यानंतर करिश्मा कपूरने संजय कपूरसोबत लग्न केले होते. या जोडप्याला दोन मुलेही आहेत. करिश्मा पती संजय कपूरपासून विभक्त झाली आहे. ती एकटीच मुलांचे संगोपन करते. तर, दुसरीकडे अभिषेक बच्चननेही  ऐश्वर्या रायशी लग्न केले. अभिषेक-ऐश्वर्याला एक मुलगीही आहे. 

इतर महत्त्वाची बातमी :

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

हे पवार महाराष्ट्राचं विधानभवन आपल्या नावावर करतील; पुणे जमीन प्रकरणावरुन लक्ष्मण हाकेंची जळजळीत टीका
हे पवार महाराष्ट्राचं विधानभवन आपल्या नावावर करतील; पुणे जमीन प्रकरणावरुन लक्ष्मण हाकेंची जळजळीत टीका
मुंबई-पुणे एक्सप्रेस वेवर बर्निग ट्रकचा थरार, चालकाने दाखवले प्रसंगावधान; मोठा अनर्थ टळला
मुंबई-पुणे एक्सप्रेस वेवर बर्निग ट्रकचा थरार, चालकाने दाखवले प्रसंगावधान; मोठा अनर्थ टळला
Narco Test : नार्को टेस्ट म्हणजे काय? आरोपीला अर्ध-बेशुद्ध करण्यासाठी कोणतं केमिकल वापरतात? आतापर्यंत कुणाकुणाची टेस्ट झाली?
नार्को टेस्ट म्हणजे काय? आरोपीला अर्ध-बेशुद्ध करण्यासाठी कोणतं केमिकल वापरतात? आतापर्यंत कुणाकुणाची टेस्ट झाली?
सासरचा छळ, सातत्याने पैशांची मागणी, 22 वर्षीय विवाहितेनं संपवलं जीवन; कुटुंबीयाचा सासरच्या दारातच आक्रोश
सासरचा छळ, सातत्याने पैशांची मागणी, 22 वर्षीय विवाहितेनं संपवलं जीवन; कुटुंबीयाचा सासरच्या दारातच आक्रोश
Advertisement
Advertisement
Advertisement

व्हिडीओ

Raigad Land Mafia: आमच्या गावात जमीन विकायला बंदी, कोकणातील गावचा आदर्श निर्णय
Gadchiroli Rising: गडचिरोली आता राज्याचं प्रवेशद्वार; लवकरच ग्रीन स्टील हब होणार
Nagpur Geeta Pathan: Nagpur मध्ये हजारो विद्यार्थ्यांचे सामूहिक गीतापठण, केंद्रीय मंत्री Nitin Gadkari यांची उपस्थिती
Sangli Wedding: 'अनावश्यक खर्चाला फाटा', सांगलीत क्रांतिप्रेरणा विवाह, हुतात्म्यांना दिली मानवंदना
NCP Vs NCP: 'महिला आयोगाच्या अध्यक्षांनी राजीनामा द्यावा राष्ट्रवादीत रूपाली विरुद्ध रूपाली, संघर्ष पेटला,

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
हे पवार महाराष्ट्राचं विधानभवन आपल्या नावावर करतील; पुणे जमीन प्रकरणावरुन लक्ष्मण हाकेंची जळजळीत टीका
हे पवार महाराष्ट्राचं विधानभवन आपल्या नावावर करतील; पुणे जमीन प्रकरणावरुन लक्ष्मण हाकेंची जळजळीत टीका
मुंबई-पुणे एक्सप्रेस वेवर बर्निग ट्रकचा थरार, चालकाने दाखवले प्रसंगावधान; मोठा अनर्थ टळला
मुंबई-पुणे एक्सप्रेस वेवर बर्निग ट्रकचा थरार, चालकाने दाखवले प्रसंगावधान; मोठा अनर्थ टळला
Narco Test : नार्को टेस्ट म्हणजे काय? आरोपीला अर्ध-बेशुद्ध करण्यासाठी कोणतं केमिकल वापरतात? आतापर्यंत कुणाकुणाची टेस्ट झाली?
नार्को टेस्ट म्हणजे काय? आरोपीला अर्ध-बेशुद्ध करण्यासाठी कोणतं केमिकल वापरतात? आतापर्यंत कुणाकुणाची टेस्ट झाली?
सासरचा छळ, सातत्याने पैशांची मागणी, 22 वर्षीय विवाहितेनं संपवलं जीवन; कुटुंबीयाचा सासरच्या दारातच आक्रोश
सासरचा छळ, सातत्याने पैशांची मागणी, 22 वर्षीय विवाहितेनं संपवलं जीवन; कुटुंबीयाचा सासरच्या दारातच आक्रोश
Asia Cup Trophy : आशिया कप ट्रॉफीचा तिढा सुटणार, बीसीसीआय सचिव आणि मोहसीन नक्वींची बैठक, देवजीत सैकिया म्हणाले...
आशिया कप ट्रॉफीचा तिढा सुटणार, बीसीसीआय सचिव आणि मोहसीन नक्वींची बैठक, देवजीत सैकिया म्हणाले...
 ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 8 नोव्हेंबर 2025 | शनिवार 
 ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 8 नोव्हेंबर 2025 | शनिवार 
Gold : सोन्याच्या दरात उच्चांकानंतर 10  टक्क्यांची घसरण,गुंतवणुकीची योग्य वेळ कोणती, तज्ज्ञ म्हणतात..
सोन्याच्या दरात उच्चांकानंतर 10  टक्क्यांची घसरण,गुंतवणुकीची योग्य वेळ कोणती, तज्ज्ञ म्हणतात..
Tanaji sawant: येत्या निवडणुकीला सर्वधर्म समभाव; तानाजी सावंतांकडून एकला चलो रे चा नारा, महायुतीत उभी फूट
येत्या निवडणुकीला सर्वधर्म समभाव; तानाजी सावंतांकडून एकला चलो रे चा नारा, महायुतीत उभी फूट
Embed widget