एक्स्प्लोर

मला वाटलं नव्हतं एवढा नाटकी आहे, मी जाणार नाही बोलला, दुसऱ्या दिवशी लाच घेऊन नाचायला गेला, उद्धव ठाकरेंचा संजय बांगरांवर हल्लाबोल 

आपलं नाव चोरलं निशाणी चोरली, चूक माझीच होती नको त्यांना उमेदवारी दिली असे म्हणत उद्धव ठाकरेंनी (Uddhav Thackeray) शिवसेना शिंदे गटावर जोरदार टीका केली.

Uddhav Thackeray : आपलं नाव चोरलं निशाणी चोरली, चूक माझीच होती नको त्यांना उमेदवारी दिली असे म्हणत उद्धव ठाकरेंनी (Uddhav Thackeray) शिवसेना शिंदे गटावर जोरदार टीका केली.  कितीही नाटकं केली पैसा ओतला तरी समोरचे विकणार नाहीत. गद्दार विकला जातो निष्ठावान विकला जात नाही असे म्हणत उद्धव ठाकरेंनी आमदार संजय बांगर (Sanjay Bangar) यांच्यावर टीका केली. यावेळी तुम्हाला गद्दारालाच पाडायचे आहे असंही ठाकरे म्हणाले. शिवसेना फुटली तेव्हा मी वर्षा निवासस्थान सोडलं, त्यावेळी हा गद्दार सांगत होता साहेब मी जाणार नाही, तुम्ही वर्षा सोडू नका  आणि दुसऱ्या दिवशी लाच घेऊन गेला तिकडे नाचायला असं म्हणत उद्धव ठाकरेंनी बांगर यांच्यावर टीका केली. बराच वेळ माझ्याकडे यायचा साहेब मला वाचवा, मला तेव्हा वाटलं नाही हा एवढा नाटकी आहे असेही ठाकरे म्हणाले.  

मी आज हिंगोलीत गुंडगिरीवर नांगर फिरवायला आलो आहे. नवीन पीक घेण्याआधी नांगरटी करावी लागते. गेल्या निवडणुकीत मी उमेदवार दिला आणि तुम्ही निवडून दिला. ज्या ज्या ठिकाणी जातोय त्या ठिकाणी आपल्या विरोधात गद्दारच उभा आहे. सर्व गद्दारांना पाडा असं आवाहन उद्धव ठाकरेंनी जनतेला केलं. विषय गद्दाराचा नाही. 

सरकार बदलण्याचा निश्चयाने आम्ही मैदानात उतरलो

सरकार बदलण्याचा निश्चयाने आम्ही मैदानात उतरलो आहोत असेही उद्धव ठाकरे म्हणाले. कालच्या सभेत लोकांनी सांगितले 60 टक्के पैसे खातात, ज्यांच्यावर आपण नांगर फिरवायला आलोय त्यांची दाढी किती वाढली बघा. जास्त मस्ती दाखवू नको आमचं सरकार येत असल्याचे उद्धव ठाकरे म्हणाले. स्वतः च्या वडिलांच्या फोटोची यांना लाज वाटते म्हणून माझ्या वडिलांचा फोटो लावला जातो असेही उद्धव ठाकरे म्हणाले. महाराष्ट्रात मोदी गॅरंटी चालत नाही महाराष्ट्रात ठाकरे गॅरंटी चालते असेही ते म्हणाले. 

विरोधकांनी छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा उभारण्यामध्ये सुद्धा पैसे खाल्ले

विरोधकांनी छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा उभारण्यामध्ये सुद्धा पैसे खाल्ले आहे. शिवाजी महाराजांचा पुतळा आठ महिन्यांमध्ये कोसळतो आणि कोणाला काही पडले नाही असेही उद्धव ठाकरे म्हणाले. सरकार आल्यावर शिवाजी महाराजांचा मंदिर प्रत्येक जिल्ह्यात बांधणार असल्याची माहिती देखील उद्धव ठाकरे यांनी दिली. सध्या राज्यात महिलांवर अत्याचार होतायेत, शेतकऱ्यांच्या पिकाला भाव मिळत नाही. जय श्रीराम प्रमाणे आज पासून जय शिवराय असं म्हणायचं असेही उद्धव ठाकरे म्हणाले. आमच्या गीतातून शिवाजी महाराजांचं नाव वगळण्यास निवडणूक आयोगाने सांगितलं होतं असेही ते म्हणाले. मुंबई अदनीच्या घशात घातली उद्या अख्खा महाराष्ट्र अदानीच्या घशात घालतील. सरकार आल्यावर अदाणीच्या घशातून काढून सर्वांसाठी स्वस्त घरे उपलब्ध करून देईल असेही उद्धव ठाकरे म्हणाले.

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

महाराष्ट्रानं दिलेलं प्रेम, विश्वास आणि पाठबळ हेच आयुष्याच्या ऊर्जेचे खरे स्रोत, शरद पवारांनी मित्रपक्षांचे मानले आभार 
महाराष्ट्रानं दिलेलं प्रेम, विश्वास आणि पाठबळ हेच आयुष्याच्या ऊर्जेचे खरे स्रोत, शरद पवारांनी मित्रपक्षांचे मानले आभार 
शेवाळे, किर्तीकर, अडसुळांपासून अनेक इच्छुक; पण उमेदवारी न मागणाऱ्या वाघमारेंना राज्यसभेवर पाठवलं, एकनाथ शिंदेंनी नेमकं कारण सांगितलं!
शेवाळे, किर्तीकर, अडसुळांपासून अनेक इच्छुक; पण उमेदवारी न मागणाऱ्या वाघमारेंना राज्यसभेवर पाठवलं, एकनाथ शिंदेंनी नेमकं कारण सांगितलं!
मोठी बातमी : शरद पवार स्वत: आले नाहीत, निवडणूक अधिकाऱ्यांकडून घरी जाऊन प्रक्रिया पूर्ण, महाराष्ट्राच्या इतिहासातील पहिली घटना
शरद पवार स्वत: आले नाहीत, निवडणूक अधिकाऱ्यांकडून घरी जाऊन प्रक्रिया पूर्ण, महाराष्ट्राच्या इतिहासातील पहिली घटना
Rajya Sabha Election 2026: राजकारण कोळून प्यायलेल्या ज्येष्ठ नेत्यांना डावलून एकनाथ शिंदेंनी ज्योती वाघमारेंना राज्यसभेची उमेदवारी का दिली? संजय शिरसाटांनी सांगितलं पडद्यामागचं राज'कारण'
राजकारण कोळून प्यायलेल्या ज्येष्ठ नेत्यांना डावलून एकनाथ शिंदेंनी ज्योती वाघमारेंना राज्यसभेची उमेदवारी का दिली? संजय शिरसाटांनी सांगितलं पडद्यामागचं राज'कारण'

व्हिडीओ

Arjun Tendulkar Marriage : अर्जुनची नवी इनिंग, सेलिब्रिटी वऱ्हाडी Special Report
Nitish Kumar Rajyasabha Bihar : राज्यसभेत नितीशकुमार, भाजपसाठी मोकळं बिहार Special Report
Jyoti Waghmare Rajysabha : राज्यसभेत वाघमारे आणि नाराजीचे नगारे Special Report
Maharashtra Rajyasabha Election : सर्वांचा विजय पक्का 'बिनविरोध'वर शिक्का Special Report
Arjun Tendulkar Weds Saaniya Chandhok : अर्जुन-सानिया लग्नबंधनात ! स्टायलिश लूकने वेधलं लक्ष

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Jishnu Dev Varma : महाराष्ट्राचे नवे राज्यपाल, कोण आहेत जिष्णू देव वर्मा? त्रिपुरा ते मुंबई, राजकीय प्रवासाची कहाणी!
महाराष्ट्राच्या राज्यपालपदी जिष्णू देव वर्मांची नियुक्ती; त्रिपुराच्या राजघराण्याशी संबंधित, कशी आहे राजकीय कारकीर्द
Sanju Samson : संजू सॅमसनचा सलग दुसऱ्या मॅचमध्ये धडाका, रोहित शर्माला मागं टाकलं, भारताकडून टी 20 वर्ल्डकपमध्ये सर्वाधिक षटकार संजूच्या नाववार 
संजू सॅमसननं रोहित शर्माचा विक्रम मोडला, भारताकडून टी 20 वर्ल्डकपमध्ये सर्वाधिक षटकार मारण्याचा विक्रम नावावर नोंदवला
भारताचा 7 धावांनी विजय, शोएब अख्तरनं विजयाचं श्रेय कोणाला दिलं? टीम इंडियाच्या दोन खेळाडूंचं नाव घेत म्हणाला...
भारताचा इंग्लंडवर 7 धावांनी विजय,मोहम्मद कैफ आणि शोएब अख्तरकडून भारताच्या दोन खेळाडूंचं कौतुक, टीम इंडियाचं अभिनंदन करत म्हणाला...
Rajya Sabha Election : राज्यसभेत आजोबांसह नातवाचीही एन्ट्री, एकाच कुटुंबातील तीन खासदार, राजकारणात नवे समीकरण
राज्यसभेत आजोबांसह नातवाचीही एन्ट्री, एकाच कुटुंबातील तीन खासदार, राजकारणात नवे समीकरण
Iran : इराणची होर्मुझच्या सामुद्रधुनीसंदर्भात मोठी खेळी, भारताला फायदा होणार, अमेरिका- इस्त्रायलची कोंडी करण्याचा प्लॅन
इराणची होर्मुझच्या सामुद्रधुनीसंदर्भात मोठी खेळी, भारताला फायदा होणार, अमेरिका- इस्त्रायलची कोंडी करण्याचा प्लॅन
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 5 मार्च 2026 | गुरुवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 5 मार्च 2026 | गुरुवार
BMC Election : गिरणगावातील प्रभाग समितीच्या निवडणुकीत ठाकरेंना धक्का, समाजवादी पक्षाच्या मदतीने महायुतीची बाजी
गिरणगावातील प्रभाग समितीच्या निवडणुकीत ठाकरेंना धक्का, समाजवादी पक्षाच्या मदतीने महायुतीची बाजी
Share Market: सेन्सेक्समध्ये 900 अंकांची उसळी, गुंतवणूकदारांनी 6 लाख कोटी कमावले,शेअर बाजारातील घसरणीला ब्रेक 
सेन्सेक्समध्ये 900 अंकांची उसळी, गुंतवणूकदारांनी 6 लाख कोटी कमावले,शेअर बाजारातील घसरणीला ब्रेक
Embed widget