एक्स्प्लोर

मला वाटलं नव्हतं एवढा नाटकी आहे, मी जाणार नाही बोलला, दुसऱ्या दिवशी लाच घेऊन नाचायला गेला, उद्धव ठाकरेंचा संजय बांगरांवर हल्लाबोल 

आपलं नाव चोरलं निशाणी चोरली, चूक माझीच होती नको त्यांना उमेदवारी दिली असे म्हणत उद्धव ठाकरेंनी (Uddhav Thackeray) शिवसेना शिंदे गटावर जोरदार टीका केली.

Uddhav Thackeray : आपलं नाव चोरलं निशाणी चोरली, चूक माझीच होती नको त्यांना उमेदवारी दिली असे म्हणत उद्धव ठाकरेंनी (Uddhav Thackeray) शिवसेना शिंदे गटावर जोरदार टीका केली.  कितीही नाटकं केली पैसा ओतला तरी समोरचे विकणार नाहीत. गद्दार विकला जातो निष्ठावान विकला जात नाही असे म्हणत उद्धव ठाकरेंनी आमदार संजय बांगर (Sanjay Bangar) यांच्यावर टीका केली. यावेळी तुम्हाला गद्दारालाच पाडायचे आहे असंही ठाकरे म्हणाले. शिवसेना फुटली तेव्हा मी वर्षा निवासस्थान सोडलं, त्यावेळी हा गद्दार सांगत होता साहेब मी जाणार नाही, तुम्ही वर्षा सोडू नका  आणि दुसऱ्या दिवशी लाच घेऊन गेला तिकडे नाचायला असं म्हणत उद्धव ठाकरेंनी बांगर यांच्यावर टीका केली. बराच वेळ माझ्याकडे यायचा साहेब मला वाचवा, मला तेव्हा वाटलं नाही हा एवढा नाटकी आहे असेही ठाकरे म्हणाले.  

मी आज हिंगोलीत गुंडगिरीवर नांगर फिरवायला आलो आहे. नवीन पीक घेण्याआधी नांगरटी करावी लागते. गेल्या निवडणुकीत मी उमेदवार दिला आणि तुम्ही निवडून दिला. ज्या ज्या ठिकाणी जातोय त्या ठिकाणी आपल्या विरोधात गद्दारच उभा आहे. सर्व गद्दारांना पाडा असं आवाहन उद्धव ठाकरेंनी जनतेला केलं. विषय गद्दाराचा नाही. 

सरकार बदलण्याचा निश्चयाने आम्ही मैदानात उतरलो

सरकार बदलण्याचा निश्चयाने आम्ही मैदानात उतरलो आहोत असेही उद्धव ठाकरे म्हणाले. कालच्या सभेत लोकांनी सांगितले 60 टक्के पैसे खातात, ज्यांच्यावर आपण नांगर फिरवायला आलोय त्यांची दाढी किती वाढली बघा. जास्त मस्ती दाखवू नको आमचं सरकार येत असल्याचे उद्धव ठाकरे म्हणाले. स्वतः च्या वडिलांच्या फोटोची यांना लाज वाटते म्हणून माझ्या वडिलांचा फोटो लावला जातो असेही उद्धव ठाकरे म्हणाले. महाराष्ट्रात मोदी गॅरंटी चालत नाही महाराष्ट्रात ठाकरे गॅरंटी चालते असेही ते म्हणाले. 

विरोधकांनी छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा उभारण्यामध्ये सुद्धा पैसे खाल्ले

विरोधकांनी छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा उभारण्यामध्ये सुद्धा पैसे खाल्ले आहे. शिवाजी महाराजांचा पुतळा आठ महिन्यांमध्ये कोसळतो आणि कोणाला काही पडले नाही असेही उद्धव ठाकरे म्हणाले. सरकार आल्यावर शिवाजी महाराजांचा मंदिर प्रत्येक जिल्ह्यात बांधणार असल्याची माहिती देखील उद्धव ठाकरे यांनी दिली. सध्या राज्यात महिलांवर अत्याचार होतायेत, शेतकऱ्यांच्या पिकाला भाव मिळत नाही. जय श्रीराम प्रमाणे आज पासून जय शिवराय असं म्हणायचं असेही उद्धव ठाकरे म्हणाले. आमच्या गीतातून शिवाजी महाराजांचं नाव वगळण्यास निवडणूक आयोगाने सांगितलं होतं असेही ते म्हणाले. मुंबई अदनीच्या घशात घातली उद्या अख्खा महाराष्ट्र अदानीच्या घशात घालतील. सरकार आल्यावर अदाणीच्या घशातून काढून सर्वांसाठी स्वस्त घरे उपलब्ध करून देईल असेही उद्धव ठाकरे म्हणाले.

महत्त्वाच्या बातम्या

CJP : 'जेपी नड्डा यांना लाज वाटली पाहिजे', लोकांची डोकी फोडली, हिच का तुमची चाणक्य नीती?' CJPचे मुख्य प्रवक्ते सौरभ दास संतापले, म्हणाले, सरकारकडे एकच पर्याय...
'जेपी नड्डा यांना लाज वाटली पाहिजे', लोकांची डोकी फोडली, हिच का तुमची चाणक्य नीती?' कॉक्रोच जनता पक्षाचे मुख्य प्रवक्ते सौरभ दास संतापले, सरकारला इशारा
Parth Pawar : तुम्ही आज आमच्यात नाही, ही उणीव फक्त पवार कुटुंबालाच नाही, तर संपूर्ण महाराष्ट्राला जाणवते, पार्थ पवार यांची अजितदादांसाठी भावनिक पोस्ट
प्रत्येक पावलावर तुमची उणीव जाणवते, पार्थ पवार यांची अजितदादांसाठी भावनिक पोस्ट
Sharad Pawar: शरद पवारांनी सांगितलं मोदीभेटीमागचं कारण; दिल्लीतील आंदोलनावरही पंतप्रधानांना बोलले, काय झाली चर्चा
शरद पवारांनी सांगितलं मोदीभेटीमागचं कारण; दिल्लीतील आंदोलनावरही पंतप्रधानांना बोलले, काय झाली चर्चा
Rohit Pawar on Devendra Fadnavis: मुंबईत 23 जुलैपासून 6 ऑगस्टपर्यंत जमावबंदीचे कारण काय? सरकारला कसली भीती वाटते? रोहित पवारांचा सीएम फडणवीसांना सवाल
मुंबईत 23 जुलैपासून 6 ऑगस्टपर्यंत जमावबंदीचे कारण काय? सरकारला कसली भीती वाटते? रोहित पवारांचा सीएम फडणवीसांना सवाल

व्हिडीओ

Uddhav Thackeray PC Delhi :डोक्यात हवा गेलीय, मस्ती विरोधात सगळा देश पेटलाय, उद्धव ठाकरेंचा हल्लाबोल
Uddhav Thackeray Delhi Speech : 'ही पेटलेली ठिणगी आता विझू देऊ नका!'; उद्धव ठाकरेंचा एल्गार
Dharmendra Pradhan On Rahul Gandhi:राहुल गांधींची टीका अन् राजीनाम्याच्या मागणीवर धर्मेंद्र प्रधान यांचं प्रत्युत्तर
Priyanka Gandhi On CJP Protest : पोलिसांच्या ताब्यातून सुटका, प्रियांका गांधींची पहिली प्रतिक्रिया
Raj Thackeray on Delhi : पोलिसांचा विद्यार्थ्यांवर बेछूट लाठीमार, राज ठाकरेंनी केंद्र सरकारला सुनावलं

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
CJP : 'जेपी नड्डा यांना लाज वाटली पाहिजे', लोकांची डोकी फोडली, हिच का तुमची चाणक्य नीती?' CJPचे मुख्य प्रवक्ते सौरभ दास संतापले, म्हणाले, सरकारकडे एकच पर्याय...
'जेपी नड्डा यांना लाज वाटली पाहिजे', लोकांची डोकी फोडली, हिच का तुमची चाणक्य नीती?' कॉक्रोच जनता पक्षाचे मुख्य प्रवक्ते सौरभ दास संतापले, सरकारला इशारा
Parth Pawar : तुम्ही आज आमच्यात नाही, ही उणीव फक्त पवार कुटुंबालाच नाही, तर संपूर्ण महाराष्ट्राला जाणवते, पार्थ पवार यांची अजितदादांसाठी भावनिक पोस्ट
प्रत्येक पावलावर तुमची उणीव जाणवते, पार्थ पवार यांची अजितदादांसाठी भावनिक पोस्ट
Sharad Pawar: शरद पवारांनी सांगितलं मोदीभेटीमागचं कारण; दिल्लीतील आंदोलनावरही पंतप्रधानांना बोलले, काय झाली चर्चा
शरद पवारांनी सांगितलं मोदीभेटीमागचं कारण; दिल्लीतील आंदोलनावरही पंतप्रधानांना बोलले, काय झाली चर्चा
Rohit Pawar on Devendra Fadnavis: मुंबईत 23 जुलैपासून 6 ऑगस्टपर्यंत जमावबंदीचे कारण काय? सरकारला कसली भीती वाटते? रोहित पवारांचा सीएम फडणवीसांना सवाल
मुंबईत 23 जुलैपासून 6 ऑगस्टपर्यंत जमावबंदीचे कारण काय? सरकारला कसली भीती वाटते? रोहित पवारांचा सीएम फडणवीसांना सवाल
Sonam Wangchuk: ...तर उपोषण मागे घेऊ, सोनम वांगचुक यांचं केंद्र सरकारला पत्र; आंदोलकांवरील गुन्हे मागे घेण्यासह तीन अटी
...तर उपोषण मागे घेऊ, सोनम वांगचुक यांचं केंद्र सरकारला पत्र; आंदोलकांवरील गुन्हे मागे घेण्यासह तीन अटी
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 22 जुलै 2026 | बुधवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 22 जुलै 2026 | बुधवार
Rahul Gandhi: मोदी विद्यार्थ्यांची माफी मागा, 10 वर्षात 150 पेपर फुटले, एकालाही शिक्षा नाही; प्रामाणिक सोडून 40-50 लाख मोजणाऱ्यांना मागच्या दराने संधी; राहुल गांधींचा कडाडून हल्लाबोल, तीन मोठ्या मागण्या
मोदी विद्यार्थ्यांची माफी मागा, 10 वर्षात 150 पेपर फुटले, एकालाही शिक्षा नाही; प्रामाणिक सोडून 40-50 लाख मोजणाऱ्यांना मागच्या दराने संधी; राहुल गांधींचा कडाडून हल्लाबोल, तीन मोठ्या मागण्या
दिल्लीत लाठीचार्ज, महाराष्ट्रात पोलिसांचं डिजिटल पेट्रोलिंग; राज्यातील आंदोलकांवर 14 दिवसांपासून वॉच
दिल्लीत लाठीचार्ज, महाराष्ट्रात पोलिसांचं डिजिटल पेट्रोलिंग; राज्यातील आंदोलकांवर 14 दिवसांपासून वॉच
Embed widget