एक्स्प्लोर

Raj Thackeray : राज ठाकरेंना पक्षाची मान्यता टिकवण्यासाठी किती आमदारांची गरज आणि किती मते मिळवावीच लागणार?

या निवडणुकीमध्ये राज ठाकरे करिष्मा करणार का? याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागून राहिलं आहे. राज ठाकरे यांनी भाजपला पूरक भूमिका घेत शिंदेंना अडचणीत आणण्याचा प्रयत्न केला, अशी चर्चा राजकीय वर्तुळात आहे.

Raj Thackeray : राज्याच्या इतिहासामध्ये अभूतपूर्व अशी चुरस निर्माण झालेल्या विधानसभा निवडणुकीचा निकाल (Maharashtra Assembly Election 2024) आज (23 नोव्हेंबर) येत आहे. यामध्ये महाविकास आघाडी बाजी मारणार की महायुती पुन्हा एकदा सत्ता प्रस्थापित करणार? याकडे राज्याचे नव्हे, तर या देशाचे लक्ष लागून राहिलं आहे. साम-दाम-दंड भेद सर्वकाही या निवडणुकीमध्ये वापरण्यात आल्याने मतदारराजाने नेमका कौल कोणाला दिला आहे याचीच उत्सुकता आहे. दरम्यान या निवडणुकीमध्ये महाराष्ट्र नवनिर्माण सेना हा सुद्धा महत्त्वपूर्ण घटक आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने राज्यांमध्ये स्वबळावर 123 ठिकाणी उमेदवार दिले असले तरी या पक्षाच्या अस्तित्वासाठी मात्र तीन टक्के मते आणि तीन आमदार निवडून येणे आवश्यक आहे. तरच राज ठाकरे यांच्या मनसे पक्षाची मान्यता टिकून राहू शकते.

दरम्यान निवडणूक आयोगाचे निकषानुसार एकाच पक्षाला त्याची निवडणूक आयोगाकडील अधिकृत मान्यता टिकवायची असल्यास निवडणुकीत झालेल्या मतदानाच्या किमान आठ टक्के मते मिळवणे आवश्यक आहे. नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत सहा कोटी 78 लाख मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला आहे. 

राज ठाकरे करिष्मा करणार का?

या निवडणुकीमध्ये राज ठाकरे करिष्मा करणार का? याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागून राहिलं आहे. राज ठाकरे यांनी भाजपला पूरक भूमिका घेत सीएम एकनाथ शिंदेंना अडचणीत आणण्याचा प्रयत्न केला, अशी चर्चा राजकीय वर्तुळामध्ये आहे. इतकेच नव्हे तर माहीममधील घडामोडींमधून सुद्धा राज ठाकरे आणि एकनाथ शिंदे यांच्यामध्ये दुरावा आल्याची चर्चा आहे. त्यामुळे आता माहीमच्या जागेवरूनही राज ठाकरे यांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे. या ठिकाणी शिंदे गटाचे सदा सरवणकर आणि अमित ठाकरे यांच्यामध्ये लढत आहे. तर ठाकरे गटाचे महेश सावंत यांनी सुद्धा आव्हान उभं केलं आहे. त्यामुळे तिरंगी लढतीत कोण बाजी मारणार याकडे अवघ्या राज्याचे लक्ष आहे.

2019 मध्ये मनसेला केवळ एका आमदारांवर समाधान मानावे लागलं आहे. 2014 आणि 2019 या दोन्ही निवडणुकींमध्ये मनसेला अनुक्रमे 16 लाख 65 हजार मते आणि 12 लाख 42 हजार मते मिळाली होती. दरम्यान मनसेने दिलेल्या 123 उमेदवारांपैकी 45 उमेदवार चांगली लढत देतील अशी अपेक्षा असल्याचे बाळा नांदगावकर यांनी म्हटलं आहे. 

इतर महत्वाच्या बातम्या 

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या निवडणूक मतमोजणीत गैरप्रकार, परिवर्तन उत्कर्ष आघाडीचा आरोप,  उच्च न्यायालयात रिट अर्ज दाखल
महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या निवडणूक मतमोजणीत गैरप्रकार, परिवर्तन उत्कर्ष आघाडीचा आरोप,  उच्च न्यायालयात रिट अर्ज दाखल
West Bengal Assembly Elections 2026: पश्चिम बंगालसाठी काँग्रेसची पहिली यादी जाहीर, ममता बॅनर्जींविरोधात काँग्रेसनं उमेदवार दिला
पश्चिम बंगालसाठी काँग्रेसची पहिली यादी जाहीर,अधीर रंजन चौधरी विधानसभेच्या रिंगणात   
Satara ZP Election: सातारा जिल्हा परिषद निवडणूक अपहरण प्रकरणात महत्त्वाची अपडेट, पोलिसांच्या कारभारावर न्यायालयाने ओढले ताशेरे, राष्ट्रवादीच्या सदस्यांचा जामीन मंजूर
सातारा जिल्हा परिषद निवडणूक अपहरण प्रकरणात महत्त्वाची अपडेट, पोलिसांच्या कारभारावर न्यायालयाने ओढले ताशेरे, राष्ट्रवादीच्या सदस्यांचा जामीन मंजूर
ECI : निवडणूक आयोगाच्या पत्रावर भाजपचा शिक्का, विरोधी पक्षांचं जोरदार टीकास्त्र,निवडणूक आयोगाकडून एकाचं निलंबन, नेमकं काय घडलं?
निवडणूक आयोगाच्या पत्रावर भाजपचा शिक्का, विरोधी पक्षांचं जोरदार टीकास्त्र, नेमकं काय घडलं?

व्हिडीओ

Ashok Kharat Book : खरातची अंधभक्ती, आत्मचरित्रात स्तुती, पुस्तकातली भाकणूक, भोळ्या भक्तांची फसवणूक Special Report
Satara SP Tushar Doshi Compulsory Leave : सक्तीची सुट्टी वादाची मुक्ती? Special Report
Mohit Kamboj Aditya Thackeray : राजकीय खुन्नस ते बर्थडे पार्टी,चर्चांना जोर... Special Report
Ashok Kharat Mobile : मोबाईल 'उघडणार' कोण कोण अडकणार? Special Report
Ashok Kharat and Government Officer : मंत्रालयातले अधिकारी खरातच्या दरबारी? Special Report

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Rupali Chakankar and Ashok Kharat: नाशिकला पदराने अशोक खरातचे पाय पुसायला जायचात अन् आता म्हणताय, 'मी महिला, प्रवास जमणार नाही'; अंजली दमानियांची रुपाली चाकणकरांवर टीका
तेव्हा नाशिकला जायचात अन् आता म्हणताय, 'मी महिला, प्रवास जमणार नाही'; दमानियांची चाकणकरांवर टीका
Electricity Rates Decrease In Mumbai मोठी बातमी: बेस्ट, टाटा, अदानीच्या वीजदरात कपात, 1 एप्रिलपासून नवे दर लागू, पाहा जुने आणि नवीन दर!
मोठी बातमी: बेस्ट, टाटा, अदानीच्या वीजदरात कपात, 1 एप्रिलपासून नवे दर लागू, पाहा जुने आणि नवीन दर!
Share Market Crash : मार्च महिन्यात भारतीय शेअर बाजार घसरणीचे वारे , गुंतवणूकदारांचे तब्बल 44 लाख कोटी बुडाले, पुढं काय?
मार्च महिन्यात भारतीय शेअर बाजार घसरणीचे वारे , गुंतवणूकदारांचे तब्बल 44 लाख कोटी बुडाले, पुढं काय?
Maharashtra Live blog updates: मुंबईतील गृहिणीला तोतया पोलिसांनी लुटले, 2 लाख घेऊन पसार
Maharashtra Live blog updates: मुंबईतील गृहिणीला तोतया पोलिसांनी लुटले, 2 लाख घेऊन पसार
Fairness Cream Alert : गोरं होण्यासाठी पाकिस्तानी क्रीम वापरली अन् किडनी खराब, छत्रपती संभाजीनगरमध्ये तीन व्यापारी अटकेत
गोरं होण्यासाठी पाकिस्तानी क्रीम वापरली अन् किडनी खराब, छत्रपती संभाजीनगरमध्ये तीन व्यापारी अटकेत
South Cinema Actress Net Worth: ना अनुष्का शेट्टी, ना समंथा अन् ना तमन्ना भाटीया; 'ही' साऊथची सर्वात श्रीमंत अभिनेत्री, एकूण संपत्ती 200 कोटी
ना अनुष्का शेट्टी, ना समंथा अन् ना तमन्ना भाटीया; 'ही' साऊथची सर्वात श्रीमंत अभिनेत्री, एकूण संपत्ती 200 कोटी
Ashok Kharat: भक्तांच्या घरी जाण्यासाठी भोंदूबाबा अशोक खरात किती पैसे घ्यायचा, चक्रावून जाणारी माहिती समोर, पुण्याच्या भक्ताने तर...
भक्तांच्या घरी जाण्यासाठी अशोक खरात किती पैसे घ्यायचा, चक्रावून जाणारी माहिती समोर, पुण्याच्या भक्ताने तर.
जालन्यातील एका लग्नाला अवकाळीचा तडाखा; भोकरदनमध्ये मंडप उडाला, वऱ्हाडी मंडळींची वारा आणि पावसामुळं तारांबळ
जालन्यातील एका लग्नाला अवकाळीचा तडाखा; भोकरदनमध्ये मंडप उडाला, वऱ्हाडी मंडळींची तारांबळ
Embed widget