एक्स्प्लोर

लोकसभेत काँग्रेसला आवाजच उरला नाही

कसभा निवडणुकीत काँग्रेसचे अक्षरश: पानिपत झाले आहे. गेल्या पाच वर्षांत काँग्रेसच्या खासदारांची संख्या केवळ आठने वाढून 52 वर पोहोचली आहे. परंतु ही संख्या वाढण्यापूर्वी काँग्रेसने असे चेहरे गमावले आहेत.

नवी दिल्ली : लोकसभा निवडणुकीत काँग्रेसचे अक्षरश: पानिपत झाले आहे. गेल्या पाच वर्षांत काँग्रेसच्या खासदारांची संख्या केवळ आठने वाढून 52 वर पोहोचली आहे. परंतु ही संख्या वाढण्यापूर्वी काँग्रेसने असे चेहरे गमावले आहेत, जे संसदेत काँग्रेसचा आवाज बनले होते. काँग्रेसने गमावलेला संसदेतला पहिला चेहरा म्हणजे मल्लिकार्जुन खर्गे. कर्नाटकमधील गुलबर्गा मतदारसंघातून मल्लिकार्जुन खर्गे पराभूत झाले आहेत. त्यापाठोपाठ ज्योतिरादित्य शिंदे, हरियाणातील दीपेंदर सिंह हुड्डा, आसामच्या सुष्मिता सिंह या युवा नेत्यांना मोदी लाटेत पराभवाचा तडाखा बसला आहे. खर्गे, शिंदे, हुड्डा ही मंडळी संसदेतील प्रत्येक चर्चेत सहभागी होत होती. लोकसभेत काँग्रेसची भूमिका मांडण्याचे काम हे नेते करत होते. त्यातही ज्योतिरादित्य शिंदे यांच्याकडे काँग्रेसचे भावी गटनेते म्हणूनही पाहिले जात होते. मध्य प्रदेशचे मुख्यमंत्रीपद न दिल्यामुळे किमान राष्ट्रीय राजकारणातला रोल तरी प्रभावी राहील, असे ज्योतिरादित्य यांच्याबद्दल म्हटले जात होते. परंतु आता ते स्वत:च पराभूत झाल्याने तीही आशा मावळली आहे. शशी थरुर सोडले तर लोकसभेत काँग्रेसकडे एकही प्रभावी नेता, प्रभावी वक्ता नाही. त्यातही शशी थरुर यांच्या वक्तृत्वाला, कामकाजाला केवळ इंग्लिश वर्तुळापर्यंत मर्यादा आहेत. 2014 च्या निवडणुकीवेळी काँग्रेसच्या खासदारांचा आकडा 44 होता, परंतु काँग्रेसकडे खर्गे, ज्योतिरादित्य शिंदे, दीपेंदर हुड्डा, सुष्मिता सिंह, राजीव सातव, के. सी. वेणुगोपाल या आक्रमक नेत्यांची फौज होती. ही सगळी नेतेमंडळी सभागृहात आक्रमकपणे भाजपला लक्ष्य करत होती. राहुल गांधींच्या बाजूने खंबीरपणे उभी होती. परंतु राहुल गांधी लोकसभेत खमक्या नेत्यांअभावी एकटे पडणार असल्याचे दिसत आहे. लोकसभेत विरोधी पक्षनेतेपद मिळवण्यासाठी कोणत्याही पक्षाकडे किमान 55 खासदार असायला हवेत. परंतु काँग्रेस याहीवेळेला तो आकडा पार करु शकलेली नाही. त्यामुळे सलग दुसऱ्यांदा लोकसभेला विरोधी पक्षनेत्याचे अधिकृत पद नसेल. लोकसभेत राहुल गांधी स्वतः काही महत्वाच्या डिबेटवरच बोलायला उभे राहतात. एरव्ही सरकारला धारेवर धरण्यासाठी सभागृहात जे काम तडफेने करावे लागते, ते काँग्रेस कोणाच्या विश्वासावर करणार, हा प्रश्न सर्वांना पडला आहे.
आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

BJP : महाराष्ट्र भाजपचे आता ‘मिशन बंगाल’, मतदारांना नेण्यासाठी मुंबई ते बंगाल विशेष रेल्वे 
महाराष्ट्र भाजपचे आता ‘मिशन बंगाल’, मतदारांना नेण्यासाठी मुंबई ते बंगाल विशेष रेल्वे 
Rohit Pawar Baramti Election: सुनेत्रा काकींच्या प्रचारासाठी रोहित पवार मैदानात; घोंगडी सभा घेऊन बारामती पिंजून काढली, सांगता सभेला एकाच मंचावर येणार का? म्हणाले...
सुनेत्रा काकींच्या प्रचारासाठी रोहित पवार मैदानात; घोंगडी सभा घेऊन बारामती पिंजून काढली, सांगता सभेला एकाच मंचावर येणार का? म्हणाले...
ED arrests IPAC Vinesh Chandel: ईडीने पश्चिम बंगालमध्ये ममता बॅनर्जींचा प्रचार करणाऱ्या 'आयपॅक'च्या प्रमुखालाच उचललं, निवडणुकीच्या तोंडावर झटका
ईडीने पश्चिम बंगालमध्ये ममता बॅनर्जींचा प्रचार करणाऱ्या 'आयपॅक'च्या प्रमुखालाच उचललं, निवडणुकीच्या तोंडावर झटका
मस्साजोगच्या सरपंच पदासाठी 5 जणांचे अर्ज; अश्विनी देशमुखांच्या विरोधात उमेदवार मैदानात, निवडणूक की बिनविरोध?
मस्साजोगच्या सरपंच पदासाठी 5 जणांचे अर्ज; अश्विनी देशमुखांच्या विरोधात उमेदवार मैदानात, निवडणूक की बिनविरोध?

व्हिडीओ

Sandeep Deshpande On Pratap Sarnaik : मंत्रिपद धोक्यात, प्रताप सरनाईक सारखा कुंभकर्ण जागा झालाय
Anjali Damania On Ashok Kharat : अशोक खरातला कॉल, राजकीय बवाल Special Report
Nashik TCS Issue : 'कॉर्पोरेट जिहाद' नाशकात म्होरक्या मलेशियात? Special Report
Amravati Paratwada Case : बुलडोझर घरावर, राजकारण धर्मावर Special Report
Sunetra Pawar Prachar : काकींचा प्रचार, विलिनीकरणाची किनार? Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
RCB vs LSG :  विराट कोहलीच्या स्फोटक फलंदाजीच्या जोरावर बंगळुरुचा मोठा विजय, रिषभ पंतच्या लखनौला पराभवाचा धक्का, गुणतालिकेत कोण टॉपवर?
बंगळुरुनं घरच्या मैदानावर लखनौला पराभवाचं पाणी पाजलं, रिषभ पंतच्या टीमचा दारुण पराभव
Mumbai Water Cut : मुंबईकरांना पाण्याचा वापर जपून करावा लागणार, 1 मे पासून 10 टक्के पाणी कपात शक्य, मुंबई महापालिका मोठा निर्णय घेणार?
मुंबईकरांना पाण्याचा वापर जपून करावा लागणार, 1 मे पासून 10 टक्के पाणी कपात शक्य, मुंबई महापालिका मोठा निर्णय घेणार?
Gold Rate : आंतरराष्ट्रीय बाजारात सोने आणि चांदीच्या दरात घसरण, भारतात अक्षय तृतीयेपूर्वी सोने चांदी महागली, चांदीच्या दरात 11000 रुपयांची वाढ, सोन्याचं कायं?
भारतात अक्षय तृतीयेपूर्वी सोने चांदी महागली, चांदीच्या दरात 11000 रुपयांची वाढ, सोन्याचं कायं?
केजरीवाल म्हणाले, 'न्यायमूर्तींची मुलं सॉलिसिटर जनरलसोबत काम करतात, न्यायमूर्ती त्यांच्या विरोधात आदेश कसे देऊ शकतात?' तुषार मेहता सीबीआयचे वकील
केजरीवाल म्हणाले, 'न्यायमूर्तींची मुलं सॉलिसिटर जनरलसोबत काम करतात, न्यायमूर्ती त्यांच्या विरोधात आदेश कसे देऊ शकतात?' तुषार मेहता सीबीआयचे वकील
Rohit Sharma: आयपीएलमध्ये चाचपडत असलेल्या मुंबईला तगडा झटका; रोहित शर्मा पंजाबविरुद्धच्या सामन्यातून बाहेर, उर्वरित स्पर्धेत काय होणार?
आयपीएलमध्ये चाचपडत असलेल्या मुंबईला तगडा झटका; रोहित शर्मा पंजाबविरुद्धच्या सामन्यातून बाहेर, उर्वरित स्पर्धेत काय होणार?
सरकारच्या प्रस्तावाचा महिला आरक्षणाशी काहीही संबंध नाही; हा तर मतदारसंघांची पुनर्रचना आणि सोयीस्कर मतदारसंघांची फेररचना करून सत्ता काबीज करण्याचा प्रयत्न; राहुल गांधींचा हल्लाबोल
सरकारच्या प्रस्तावाचा महिला आरक्षणाशी काहीही संबंध नाही; हा तर मतदारसंघांची पुनर्रचना आणि सोयीस्कर मतदारसंघांची फेररचना करून सत्ता काबीज करण्याचा प्रयत्न; राहुल गांधींचा हल्लाबोल
Raj Thackeray: अशोक खरात प्रकरणावर पहिल्यांदाच बोलले राज ठाकरे; म्हणाले, ही प्रकरणं पण कोणाची तरी वाट लावायची म्हणून..
अशोक खरात प्रकरणावर पहिल्यांदाच बोलले राज ठाकरे; म्हणाले, ही प्रकरणं पण कोणाची तरी वाट लावायची म्हणून..
ट्रान्सफर अगेन... राज्यातील पाच आयएएस अधिकाऱ्यांची बदली; पिंपरी चिंचवडला नवे अतिरिक्त आयुक्त
ट्रान्सफर अगेन... राज्यातील पाच आयएएस अधिकाऱ्यांची बदली; पिंपरी चिंचवडला नवे अतिरिक्त आयुक्त
Embed widget