एक्स्प्लोर

नवी मुंबईत राज ठाकरेंबाबत परप्रांतीय व्यक्तीचं आक्षेपार्ह वक्तव्य, मनसेच्या कार्यकर्त्यांनी दिला चोप

नवी मुंबईत महापालिका निवडणुकीच्या निकालानंतर मनसे प्रमुख राज ठाकरे (Raj Thackeray)  यांच्याबद्दल एका परप्रांतीय व्यक्तीने आक्षेपार्ह वक्तव्य केलं होतं. यानंतर मनसेचे पदाधिकारी आक्रमक जालेत.

Navi Mumbai :  नुकताच महापालिका निवडणुकांचा (Mahapalika election) निकाल लागला आहे. यामध्ये भाजपला मोठं यश मिळाल्याचं चित्र पाहायला मिळत आहे. ठिकठिकाणी भाजपकडून आनंदोत्सव साजरा केला जात आहे. दरम्यान, अशातच नवी मुंबईत (Navi Mumbai) महापालिका निवडणुकीच्या निकालानंतर मनसे प्रमुख राज ठाकरे (Raj Thackeray)  यांच्याबद्दल एका परप्रांतीय व्यक्तीने आक्षेपार्ह वक्तव्य केलं होतं. त्याच्या या वक्तव्यानंतर मनसेच्या कार्यकर्त्यांनी त्याला चांगलाच दिला चोप दिला आहे. कोपरखैरणे इथं ही मारहाण केली आहे.  

महानगरपालिका निवडणुकीच्या निकालानंतर मनसे प्रमुख राज ठाकरे यांच्याबद्दल एका परप्रांतीय व्यक्तीने आक्षेपार्ह वक्तव्य केलं होतं. यानंतर मनसेच्या कार्यकर्त्यांनी त्या व्यक्तीला चांगलचा चोप दिला आहे. निवडणुकीचा निकाल लागल्यानंतर परप्रांतीय व्यक्तीने राज ठाकरे यांच्याबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य केलं होतं. यानंतर मनसेचे कार्यकर्ते आक्रमक झाल्याचं पाहायला मिळालं. दरम्यान, पोलिसांनी मध्यस्थी करत वाद सोडवल्याचं पाहायला मिळालं. 

29 महानगरपालिकांमध्ये भाजपा-शिवसेनेच्या महायुतीने सर्वाधिक जागा जिंकल्या

महानगर पालिका निवडणुकीत भाजपला मोठं यश मिळाल्याचे पाहायला मिळत आहे. 29 महानगरपालिकांमध्ये भाजपा-शिवसेनेच्या महायुतीने सर्वाधिक जागा जिंकल्या आहेत. पालिका निवडणुकीचा निकाल हाती आला असून यामध्ये भाजपाने जोरदार मुसंडी मारली आहे. महापालिका निवडणुकीत महायुतीने बाजी मारली असून 29 पैकी 24 पालिकांवर महायुतीची सत्ता आल्याचे पाहायला मिळत आहे. ठाकरे-पवार आणि काँग्रेसचा धुव्वा उडाला आहे. भाजपने जवळपास 9 महापालिकांमध्ये स्वबळावर सत्ता गाठली. यासोबतच नवी मुंबई पालिका निवडणुकीत भाजपचा झंझावात पाहायला मिळाला असून एकनाथ शिंदेंना धक्का बसला आहे. नवी मुंबईत भाजपचा 65 जागांवर विजय झाला असून शिंदेंची शिवसेना नवी मुंबईत 42 जागांवर विजयी झाली आहे.

मुंबईतही भाजपला मोठं यश

मुंबई महापालिकेवर गेल्या 3 दशकांपासून ठाकरेंच्या शिवसेनेचं नाव राहिलेलं होतं. शिवसेना या निवडणुकीवेळी विभक्त झालेली होती. त्यामुळे दोन शिवसेनांनी मुंबईमहापालिका निवडणूक लढवण्याची ही पहिली वेळ होती. दोन्ही शिवसेनांना आपापली ताकद इथे दाखवायची होती. तर भाजपने देखील सर्वस्व लावलं होतं. तर दुसरीकडे ठाकरे बंधू एक झाले होते. दोन्ही ठाकरे बंधूंनी मराठी अस्मितेचा मुद्दा या निवडणुकीत उपस्थित झाला होता. त्यामुळे ही निवडणूक जास्त महत्त्वाची मानली जात होती. अखेर या निवडणुकीनंतर सर्व चित्र स्पष्ट झालं आहे. भाजपला 89, ठाकरेंच्या शिवसेनेला 65, शिंदेंच्या शिवसेनेला 29, काँग्रेसला 24, एमआयएमला 8, मनसेला 6, अजित पवारांच्या राष्ट्रवादीला 3, समाजवादी पक्षाला 2 तर शरद पवारांच्या राष्ट्रवादीला 1 जागेवर यश मिळालं.

 

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Aaditya Thackeray: राज्यसभेसाठी दावा, जागा शरद पवारांना सुटली, फॉर्म भरायला दांडी का? आदित्य ठाकरेंनी सगळंच सांगितलं
राज्यसभेसाठी दावा, जागा शरद पवारांना सुटली, फॉर्म भरायला दांडी का? आदित्य ठाकरेंनी सगळंच सांगितलं
महाराष्ट्रानं दिलेलं प्रेम, विश्वास आणि पाठबळ हेच आयुष्याच्या ऊर्जेचे खरे स्रोत, शरद पवारांनी मित्रपक्षांचे मानले आभार 
महाराष्ट्रानं दिलेलं प्रेम, विश्वास आणि पाठबळ हेच आयुष्याच्या ऊर्जेचे खरे स्रोत, शरद पवारांनी मित्रपक्षांचे मानले आभार 
शेवाळे, किर्तीकर, अडसुळांपासून अनेक इच्छुक; पण उमेदवारी न मागणाऱ्या वाघमारेंना राज्यसभेवर पाठवलं, एकनाथ शिंदेंनी नेमकं कारण सांगितलं!
शेवाळे, किर्तीकर, अडसुळांपासून अनेक इच्छुक; पण उमेदवारी न मागणाऱ्या वाघमारेंना राज्यसभेवर पाठवलं, एकनाथ शिंदेंनी नेमकं कारण सांगितलं!
मोठी बातमी : शरद पवार स्वत: आले नाहीत, निवडणूक अधिकाऱ्यांकडून घरी जाऊन प्रक्रिया पूर्ण, महाराष्ट्राच्या इतिहासातील पहिली घटना
शरद पवार स्वत: आले नाहीत, निवडणूक अधिकाऱ्यांकडून घरी जाऊन प्रक्रिया पूर्ण, महाराष्ट्राच्या इतिहासातील पहिली घटना
Advertisement
Advertisement
Advertisement

व्हिडीओ

Uddhav Thackeray Eknath Shinde Vidhabhavan :उद्धव ठाकरे - एकनाथ शिंदे आमनेसामने;विधानभवनात काय घडलं?
Devendra Fadnavis Budget 2026 : 2 लाखांपर्यंत कर्ज थकीत असलेल्या शेतकऱ्यांना कर्जमाफी, मोठी घोषणा
Sanjay Raut PC : मोदींनी इस्रायल-इराणचं युद्ध थांबवावं, युद्धाचे परिणाम भारताला भोगावे लागणार - राऊत
Gold Silver Rate Update : अमेरिका इजरायल आणि इराणमधील युद्धामुळे सोनं आणि चांदीच्या दरात मोठी घसरण
Amol Mitkari On Ajit Pawar : अजितदादांशिवाय अर्थसंकल्प ही कल्पनाच असह्य, मिटकरींच्या डोळ्यात अश्रू

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Maharashtra Budget 2026: शेतकऱ्यांसाठी केलेली कर्जमाफी तकलादू, सरकारने पुन्हा विश्वासघात केलाय; मुख्यमंत्र्यांच्या कर्जमाफीच्या घोषणेवर राजू शेट्टींचा हल्लाबोल
शेतकऱ्यांसाठी केलेली कर्जमाफी तकलादू, सरकारने पुन्हा विश्वासघात केलाय; मुख्यमंत्र्यांच्या कर्जमाफीच्या घोषणेवर राजू शेट्टींचा हल्लाबोल
Eknath Shinde : लाडक्या बहिणींना 2100 रुपये कधी मिळणार? देवेंद्र फडणवीसांसमोरचं एकनाथ शिंदे म्हणाले...
लाडक्या बहिणींना 2100 रुपये कधी मिळणार? देवेंद्र फडणवीसांसमोरचं एकनाथ शिंदे म्हणाले...
Maharashtra Budget 2026:कोणतीही चालू योजना बंद केली जाणार नाही; देशातील पहिली 1 ट्रिलियन डॉलरची अर्थव्यवस्था बनण्याचे उद्दिष्ट महाराष्ट्र लवकरच पूर्ण करेल; मुख्यमंत्र्यांची ग्वाही
कोणतीही चालू योजना बंद केली जाणार नाही; देशातील पहिली 1 ट्रिलियन डॉलरची अर्थव्यवस्था बनण्याचे उद्दिष्ट महाराष्ट्र लवकरच पूर्ण करेल; मुख्यमंत्र्यांची ग्वाही
BMC : मनसेच्या यशवंत किल्लेदारांसाठी ठाकरेंच्या उमेदवाराची माघार, सहा प्रभाग समित्यांच्या निवडणुका बिनविरोध 
मनसेच्या यशवंत किल्लेदारांसाठी ठाकरेंच्या उमेदवाराची माघार, सहा प्रभाग समित्यांच्या निवडणुका बिनविरोध 
Maharashtra Budget 2026: लाडकी बहीण योजनेबाबत अर्थसंकल्पात महत्त्वाची घोषणा, 2100 रुपयांबाबत देवेंद्र फडणवीस काय म्हणाले?
लाडकी बहीण योजनेबाबत अर्थसंकल्पात महत्त्वाची घोषणा, 2100 रुपयांबाबत देवेंद्र फडणवीस काय म्हणाले?
Loan Waiver : शेतकऱ्यांसाठी दोन लाखांपर्यंत कर्जमाफी जाहीर; कोणते शेतकरी पात्र? 
शेतकऱ्यांसाठी दोन लाखांपर्यंत कर्जमाफी जाहीर; कोणते शेतकरी पात्र? 
मोठी बातमी: जेसीबीच्या बाजूला जेवायला बसले, कामगारांना ट्रकने उडवलं, छत्रपती संभाजीनगर समृद्धी महामार्गावर दोघांचा जागीच मृत्यू, 3 जखमी
मोठी बातमी: जेसीबीच्या बाजूला जेवायला बसले, कामगारांना ट्रकने उडवलं, छत्रपती संभाजीनगर समृद्धी महामार्गावर दोघांचा जागीच मृत्यू, 3 जखमी
Maharashtra Budget 2026: देवेंद्र फडणवीसांच्या अर्थसंकल्पातील सर्वात मोठी घोषणा, शेतकऱ्यांना कर्जमाफी जाहीर, कोणाला लाभ मिळणार?
देवेंद्र फडणवीसांच्या अर्थसंकल्पातील सर्वात मोठी घोषणा, शेतकऱ्यांना कर्जमाफी जाहीर, कोणाला लाभ मिळणार?
Embed widget