एक्स्प्लोर

PPF Withdrawal Rules: मुदतीआधीच पीपीएफ खात्यातून पैसे काढू शकता? जाणून घ्या नियम

PPF Withdrawal Rules: पीपीएफ खात्यातून तुम्ही मॅच्युअरिटी आधी पैसे काढू शकता का, जाणून घ्या नियम...

PPF Withdrawal Rules: केंद्र सरकारकडून पब्लिक प्रॉव्हिडेंट फंड (Public Provident Fund) ही गुंतवणूक योजना चालवण्यात येते. या योजनेत सामान्यांना कमी रक्कमेत गुंतवणूक करता येते. या योजनेचा मोठा फायदा असंघटीत क्षेत्रातील लोकांना अधिक होतो. या योजनेत गुंतवणूक करून मोठा निधी उभारण्यासाठी Public Provident Fund मध्ये गुंतवणूक करू शकता. साधारणपणे 15 वर्षापर्यंत तुम्ही गुंतवणूक करू शकता. या योजनेची मॅच्युअरिटी पीरियड 15 वर्ष आहे. त्यानंतर तुम्ही या योजनेतून गुंतवणूक काढू शकता. 

अनेकदा Public Provident Fund मध्ये गुंतवणूक करणाऱ्यांच्या मनात आपण मॅच्युअरिटी आधी पीपीएफ खात्यातून पैसे काढू शकतो का, असा प्रश्न निर्माण होतो. तुम्ही 15 वर्षापेक्षाही कमी कालावधीत पैसे काढू शकता. मात्र, एखाद्या आपात्कालीन स्थितीत तुम्ही खात्यातून पैसे काढू शकता. यामध्ये वैद्यकीय उपचार, मुलीचा विवाह, मुलांचे शिक्षण आदी कारणांस्तव तुम्ही पैसे काढू शकता. 

पैसे केव्हा काढता येतील?

पीपीएफ खात्यातील नियमांनुसार, (PPF Withdrawal Rules) कोणतीही व्यक्ती गुंतवणुकीच्या सहा वर्षानंतर रक्कम काढू शकते.

किती पैसे काढता येतील?

पीपीएफच्या नियमांनुसार, तुम्ही गुंतवणुकीच्या सहा वर्षानंतर पैसे काढू शकता. तुमच्या पीपीएफ खात्यात जमा असलेल्या एकूण रक्कमेपैकी 50 टक्के रक्कम काढता येऊ शकते. खात्यातून पैसे काढल्यानंतर तुम्हाला कोणत्याही प्रकारचा कर द्यावा लागत नाही. 

पीपीएफ गुंतवणुकीचे फायदे

- या योजनेत तुम्हाला गुंतवणुकीवर 7.10 टक्क्यांनी व्याज मिळते. दर तीन महिन्यानंतर या व्याज दराबाबत फेरआढावा घेऊन नवीन व्याज दर जाहीर केले जातात. 
- पीपीएफ योजनेत तुम्ही एका आर्थिक वर्षात कमीत कमी 500 रुपये आणि अधिकाधिक 1.5 लाखापर्यंतची गुंतवणूक करू शकता. 
- या योजनेत गुंतवणूक केल्यास तुम्हाला आयकर खात्याच्या 80 सी नुसार कर सवलत मिळते. 
- 15 वर्षाच्या गुंतवणुकीतून तुम्ही एक चांगला फंड उभा करू शकता. 

EPFO चे डिजिटायझेशन

दरम्यान, देशातील वाढत्या डिजिटायझेशनसोबतच EPFO ​​ने देखील आपल्या सर्व सुविधांचे डिजिटायझेशन केले आहे. EPFO आपल्या खातेदारांना सात लाख रुपयांचा पूर्ण लाभ देते, ज्याबद्दल फार कमी लोकांना माहिती आहे. EPFO ​​खातेधारकांना 7 लाख रुपयांचा लाभ मिळवायचा असेल, तर ई-नॉमिनेशनची प्रक्रिया पूर्ण करणे अत्यंत आवश्यक आहे.

सात लाख रुपयांचा फायदा कसा मिळेल?

कर्मचारी ठेव लिंक्ड विमा योजनेअंतर्गत EPFO ​​प्रत्येक खातेदाराला सात लाख रुपयांचे विमा संरक्षण देते. जर एखाद्या खातेदाराचा अपघातात मृत्यू झाला, तर अशा परिस्थितीत नॉमिनीला सात लाख रुपयांचा पूर्ण लाभ मिळू शकतो. तो EDLI विमा योजनेंतर्गत सहजपणे दावा करू शकतो. पीएफ खातं असलेल्या प्रत्येक कर्मचाऱ्याला ई-नॉमिनेशन बंधनकारक करण्यात आलं आहे. जेणेकरून खातेदाराला कोणत्याही प्रतिकूल परिस्थितीत उपलब्ध सुविधा त्याच्या नामनिर्देशित व्यक्तीला म्हणजेच नॉमिनीला देता येईल. पीएफमधील सामाजिक सुरक्षा संबंधित सुविधेचा लाभ नॉमिनीला दिला जाऊ शकतो.

इतर महत्त्वाच्या बातम्या:

महत्त्वाच्या बातम्या

Japan Rain: जपानमध्ये एका महिन्याचा पाऊस फक्त तासाभरात पडला; 7 हजार लोक विमानतळावर अडकले, 45 हजार घरातील बत्ती गुल, 4 लाख लोकांना स्थलांतरितचे आदेश, अवघ्या 15 दिवसात तीन चक्रीवादळांचा तडाखा
जपानमध्ये एका महिन्याचा पाऊस फक्त तासाभरात पडला; 7 हजार लोक विमानतळावर अडकले, 45 हजार घरातील बत्ती गुल, 4 लाख लोकांना स्थलांतरितचे आदेश, अवघ्या 15 दिवसात तीन चक्रीवादळांचा तडाखा
श्रीलंका म्हणू शकतो का, भारत माझा देश आहे? त्यामुळे शिवसेना उद्धव ठाकरेंचीच, राष्ट्रवादी फक्त शरद पवारांची, अदृश्य शक्तीने दोन संविधानिक पक्ष फोडण्याचे पाप केले; सुप्रिया सुळेंचा हल्लाबोल
श्रीलंका म्हणू शकतो का, भारत माझा देश आहे? त्यामुळे शिवसेना उद्धव ठाकरेंचीच, राष्ट्रवादी फक्त शरद पवारांची, अदृश्य शक्तीने दोन संविधानिक पक्ष फोडण्याचे पाप केले; सुप्रिया सुळेंचा हल्लाबोल
हिंमत असेल तर आमच्यासोबत समोरासमोर संयुक्त प्रेस कॉन्फरन्स घ्या, पुराव्यासकट आणि प्रेझेंटेशनसह महाराष्ट्राची काय आर्थिक परिस्थिती झालीय सांगतो; रोहित पवारांचे उद्योग मंत्री उदय सामतांना ओपन चॅलेंज
हिंमत असेल तर आमच्यासोबत समोरासमोर संयुक्त प्रेस कॉन्फरन्स घ्या, पुराव्यासकट आणि प्रेझेंटेशनसह महाराष्ट्राची काय आर्थिक परिस्थिती झालीय सांगतो; रोहित पवारांचे उद्योग मंत्री उदय सामतांना ओपन चॅलेंज
अशीच स्थिती राहिल्यास भारत 2047 पर्यंत विकसित होणार नाही, श्रीलंका, बांगलादेशसारख्या देशांनी आधीच मागे टाकलं, योग्य नेतृत्व निवडण्यासाठी देशाला शांततापूर्ण क्रांतीची गरज; सोनम वांगचूक काय काय म्हणाले?
अशीच स्थिती राहिल्यास भारत 2047 पर्यंत विकसित होणार नाही, श्रीलंका, बांगलादेशसारख्या देशांनी आधीच मागे टाकलं, योग्य नेतृत्व निवडण्यासाठी देशाला शांततापूर्ण क्रांतीची गरज; सोनम वांगचूक काय काय म्हणाले?

व्हिडीओ

Umesh Tagunde Maharaj Pune Vastav 291 : मुलींना मांडीवर बसवतो, कानात मंत्र फुकतो, स्वप्नील लांडेंची भयंकर कारनामे
Umesh Tagunde Maharaj Pune Vastav 291 : महिला पाय धुवून पाणी पितात, पुण्याच्या बाबाचं वास्तव
Shiv Sena SC Hearing Special Report : निवडणूक आयोगावर गंभीर आरोप..शिवसेनेच्या सुनावणीत काय घडलं?
Majha Vishesh:व्हेज-नॉनव्हेजचा ते शुद्धीकरणावरुन काँग्रेस विरुद्ध भाजप,माझा विशेषमध्ये आज काय विशेष?
Buldhana Khamgaon Ajji on FDA : तुकाराम मुंढेंना विनंती करणाऱ्या खामगावातील व्हायरल आजी 'माझा'वर

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Japan Rain: जपानमध्ये एका महिन्याचा पाऊस फक्त तासाभरात पडला; 7 हजार लोक विमानतळावर अडकले, 45 हजार घरातील बत्ती गुल, 4 लाख लोकांना स्थलांतरितचे आदेश, अवघ्या 15 दिवसात तीन चक्रीवादळांचा तडाखा
जपानमध्ये एका महिन्याचा पाऊस फक्त तासाभरात पडला; 7 हजार लोक विमानतळावर अडकले, 45 हजार घरातील बत्ती गुल, 4 लाख लोकांना स्थलांतरितचे आदेश, अवघ्या 15 दिवसात तीन चक्रीवादळांचा तडाखा
श्रीलंका म्हणू शकतो का, भारत माझा देश आहे? त्यामुळे शिवसेना उद्धव ठाकरेंचीच, राष्ट्रवादी फक्त शरद पवारांची, अदृश्य शक्तीने दोन संविधानिक पक्ष फोडण्याचे पाप केले; सुप्रिया सुळेंचा हल्लाबोल
श्रीलंका म्हणू शकतो का, भारत माझा देश आहे? त्यामुळे शिवसेना उद्धव ठाकरेंचीच, राष्ट्रवादी फक्त शरद पवारांची, अदृश्य शक्तीने दोन संविधानिक पक्ष फोडण्याचे पाप केले; सुप्रिया सुळेंचा हल्लाबोल
हिंमत असेल तर आमच्यासोबत समोरासमोर संयुक्त प्रेस कॉन्फरन्स घ्या, पुराव्यासकट आणि प्रेझेंटेशनसह महाराष्ट्राची काय आर्थिक परिस्थिती झालीय सांगतो; रोहित पवारांचे उद्योग मंत्री उदय सामतांना ओपन चॅलेंज
हिंमत असेल तर आमच्यासोबत समोरासमोर संयुक्त प्रेस कॉन्फरन्स घ्या, पुराव्यासकट आणि प्रेझेंटेशनसह महाराष्ट्राची काय आर्थिक परिस्थिती झालीय सांगतो; रोहित पवारांचे उद्योग मंत्री उदय सामतांना ओपन चॅलेंज
अशीच स्थिती राहिल्यास भारत 2047 पर्यंत विकसित होणार नाही, श्रीलंका, बांगलादेशसारख्या देशांनी आधीच मागे टाकलं, योग्य नेतृत्व निवडण्यासाठी देशाला शांततापूर्ण क्रांतीची गरज; सोनम वांगचूक काय काय म्हणाले?
अशीच स्थिती राहिल्यास भारत 2047 पर्यंत विकसित होणार नाही, श्रीलंका, बांगलादेशसारख्या देशांनी आधीच मागे टाकलं, योग्य नेतृत्व निवडण्यासाठी देशाला शांततापूर्ण क्रांतीची गरज; सोनम वांगचूक काय काय म्हणाले?
चीन-पाकिस्तानची दोस्ती हिमालयापेक्षाही बुलंद, असीम मुनीरांच्या नेतृत्वात दुश्मनला हरवलं, ट्रम्पमुळेच युद्ध थांबलं, काश्मीरवर भूमिका बदलणार नाही; पाकिस्तानी पंतप्रधानांची भारताला धमकी
चीन-पाकिस्तानची दोस्ती हिमालयापेक्षाही बुलंद, असीम मुनीरांच्या नेतृत्वात दुश्मनला हरवलं, ट्रम्पमुळेच युद्ध थांबलं, काश्मीरवर भूमिका बदलणार नाही; पाकिस्तानी पंतप्रधानांची भारताला धमकी
CJI Suryakant: हा माझ्या आणि विद्यार्थ्यांमधील प्रश्न, बार कौन्सिलला यात हस्तक्षेप करण्याचा काय अधिकार? विरोध करत आहेत, तर करू द्या, सरन्यायाधीशांकडून 'सर्वोच्च' फटकार
हा माझ्या आणि विद्यार्थ्यांमधील प्रश्न, बार कौन्सिलला यात हस्तक्षेप करण्याचा काय अधिकार? विरोध करत आहेत, तर करू द्या, सरन्यायाधीशांकडून 'सर्वोच्च' फटकार
Gold Silver Price Today: सोने खरेदी करण्याची हीच योग्य वेळ? एकाच दिवसात तब्बल 2,800 रुपयांची घसरण; पाहा सोने-चांदीचे ताजे दर
सोने खरेदी करण्याची हीच योग्य वेळ? एकाच दिवसात तब्बल 2,800 रुपयांची घसरण; पाहा सोने-चांदीचे ताजे दर
Aus vs Ban 1st Test Day 2 : Tanzid Hasanने इतिहास-भूगोल बदलला! ऑस्ट्रेलियाच्या तगड्या गोलंदाजीसमोर झुंजार शतक; बांगलादेशने कांगारूंच्या खेळाडूंना आणलं रडकुंडीला
Tanzid Hasanने इतिहास-भूगोल बदलला! ऑस्ट्रेलियाच्या तगड्या गोलंदाजीसमोर झुंजार शतक; बांगलादेशने कांगारूंच्या खेळाडूंना आणलं रडकुंडीला
Embed widget