एक्स्प्लोर

Narayana Murthy: नारायण मूर्तींनी सांगितलं भारताच्या मोठ्या समस्येचं कारण,आणीबाणीनंतर आपण त्या गोष्टीकडे लक्ष न दिल्यानं देशाचं भविष्य संकटात...  

Narayana Murthy on Population: इन्फोसिसचे संस्थापक नारायण मूर्ती यांनी भारतानं आणीबाणीनंतर एका गोष्टीकडे लक्ष न दिल्यानं भारताचं भविष्य संकटात आल्याचं म्हटलं. 

नवी दिल्ली : आयटी क्षेत्रातील देशातील नामवंत कंपनी इन्फोसिसचे सह संस्थापक नारायण मूर्ती यांनी भारतासमोरील आताच्या काळातील सर्वात मोठं आव्हान कोणतं याबाबत चर्चा केली. अर्थशास्त्र आणि देशाची लोकसंख्या डेमोग्राफिक डिव्हिडंड म्हणून फायदेशीर ठरणार असल्याचं म्हणत असताना नारायण मूर्ती यांनी वेगानं वाढणारी लोकसंख्या देशाच्या स्थैर्याला मोठं आव्हान असल्याचं म्हटलं.  

नारायण मूर्ती  यांनी लोकसंख्येच्या समस्येसंदर्भातील हे वक्तव्य उत्तर प्रदेशच्या प्रयागराजमध्ये केलं. प्रयागराजमध्ये मोतीलाल नेहरु नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीच्या पदवीदान समारंभात ते बोलत होते. नारायण मूर्ती हे प्रमुख पाहुणे होते. ते म्हणाले, देशात आणीबाणीनंतर लोकसंख्येच्या समस्यावेर कुणी लक्ष दिलं नाही, त्यामुळं आता देशाचं भविष्य संकटात आहे. 

लोकसंख्येमुळं भारतासमोर अनेक गंभीर आव्हानं निर्माण होत असल्याचं नारायण मूर्ती म्हणाले.यासाठी त्यांनी जमिनीची प्रती व्यक्ती उपलब्धता, आरोग्य सुविधांचा दाखला दिला. भारताच्या तुलनेत अमेरिका, ब्राझील आणि चीन सारख्या देशात प्रती व्यक्ती जमीन उपलब्धता जास्त आहे. आपण आणीबाणीनंतर लोकसंख्येच्या मुद्याकडे लक्ष दिलं नाही आता त्यामुळं देशाच्या स्थैर्यापुढं धोका निर्माण झाल्याचं नारायण मूर्ती म्हणाले. 

लोकसंख्येत भारतानं चीनला मागं टाकलं

भारत जगातील सर्वाधिक लोकसंख्येचा देश आहे. अनेक वर्षांपासून चीन लोकसंख्येच्या बाबतीत पहिल्या स्थानावर होता. संयुक्त राष्ट्राच्या आकडेवारीनुसार भारताची लोकसंख्या 144 कोटी इतकी आहे. तर चीनची लोकसंख्या 142 कोटी आहे. भारताची काही वाढलेली लोकसंख्या फायद्याची गोष्ट असल्याचं देखील काही तज्ज्ञ म्हणतात. ते यासाठी डेमोग्रॅफिक डिव्हिडंडचा दाखला देतात.  

चीनसोबतच्या तुलनेबाबत आक्षेप

नारायण मूर्ती म्हणतात भारताला ग्लोबल लीडर असं म्हणनं अतिघाईचं ठरेल. चीन जगाची फॅक्टरी बनलेला आहे. इतर देशाच्या सुपरमार्केट आणि होम डेपोमध्ये 90 टक्के साहित्य चीनमध्ये बनवलेलं असतं. आता त्यांची अर्थव्यवस्था भारताच्या तुलनेत सहा पट आहे. त्यामुळं भारत उत्पादनाचं हब  बनेल असं म्हणनं चुकीचं ठरेल, असंही नारायण मूर्ती म्हणाले. 

संबंधित बातम्या :

Ladki Bahin Yojana : 'लाडकी बहीण' होऊ शकते श्रीमंत, 1500 गुंतवून मिळू शकतील सव्वा लाख रुपये; जाणून घ्या नेमकं कसं?

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

ना दिल्ली ना मुंबई, 'या' राज्यात केला सर्वात जास्त पेट्रोलचा वापर, जाणून घेऊयात सविस्तर माहिती
ना दिल्ली ना मुंबई, 'या' राज्यात केला सर्वात जास्त पेट्रोलचा वापर, जाणून घेऊयात सविस्तर माहिती
एक पॅड विघटित व्हायला लागतात 800 वर्ष; या दोन महिलांनी काढला भन्नाट पर्याय; आज कोट्यवधींची उलाढाल, नेमकं काय केलं?
एक पॅड विघटित व्हायला लागतात 800 वर्ष; या दोन महिलांनी काढला भन्नाट पर्याय; आज कोट्यवधींची उलाढाल, नेमकं काय केलं?
DA Hike : तामिळनाडूचे मुख्यमंत्री विजय यांनी पेटारा उघडला, सरकारी कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात वाढ, अंमलबजावणी कधीपासून?
तामिळनाडूचे मुख्यमंत्री विजय यांनी पेटारा उघडला, सरकारी कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात वाढ, अंमलबजावणी कधीपासून?
EPFO : ईपीएफओच्या 7 कोटी खातेदारांसाठी गुड न्यूज, पीएफ क्लेम प्रक्रियेत मोठे बदल होणार, जाणून घ्या सविस्तर
ईपीएफओच्या 7 कोटी खातेदारांसाठी गुड न्यूज, पीएफ क्लेम प्रक्रियेत मोठे बदल होणार, जाणून घ्या सविस्तर

व्हिडीओ

Sharad Pawar UNCUT PC : देशात आर्थिक आणीबाणी येणार? पवारांनी सांगितलं भविष्यात काय होणार!
Aanand Paranjpe Resign : राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्षाला धक्का, आनंद परांजपे यांचा राजीनामा
Kerala New CM: व्हीडी सतीशन केरळचे नवे मुख्यमंत्री; त्रिमूर्तीच्या लढाईत अखेर बाजी मारली
Nitin Gadkari Bus Travel : मोदींचं आवाहन, नितीन गडकरींकडून पालखी मार्गाची बसमधून पाहणी
Sanjay Shirsat On Imtiyaz Jaleel : इम्तियाज जलीलला अटक करा,संजय शिरसाटांची मोठी मागणी

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Ashok Kharat : अशोक खरात प्रकरणी उपजिल्हाधिकारी अभिजीत भांडे निलंबित, तब्बल 143 वेळा कॉल, खरातच्या पत्नीच्या नावे गुंतवणूक केल्याचा आरोप
अशोक खरात प्रकरणी उपजिल्हाधिकारी अभिजीत भांडे निलंबित, तब्बल 143 वेळा कॉल, खरातच्या पत्नीच्या नावे गुंतवणूक केल्याचा आरोप
तुम्ही मुख्यमंत्री असता महाराष्ट्र पुरोगामी विचारांचा राहिला असता; प्रणिती शिंदेंच्या वक्तव्याने भुवया उंचावल्या
तुम्ही मुख्यमंत्री असता महाराष्ट्र पुरोगामी विचारांचा राहिला असता; प्रणिती शिंदेंच्या वक्तव्याने भुवया उंचावल्या
HSRP : एचएसआरपी नंबरप्लेट बसवण्यासाठी शेवटची मुदतवाढ, 1 जुलैपासून नियमभंग केल्यास 1 हजार रुपयांचा दंड
एचएसआरपी नंबरप्लेट बसवण्यासाठी शेवटची मुदतवाढ, 1 जुलैपासून नियमभंग केल्यास 1 हजार रुपयांचा दंड
मुंबईने तिसऱ्यांदा कर्णधार बदलला, सूर्या-हार्दिक बाहेर, कर्णधार म्हणून Jasprit Bumrahच्या नावाची घोषणा
मुंबईने तिसऱ्यांदा कर्णधार बदलला, सूर्या-हार्दिक बाहेर, कर्णधार म्हणून Jasprit Bumrahच्या नावाची घोषणा
Video: रुपाली चाकणकरांची 6 तास ईडी चौकशी, बाहेर येताच माध्यमांशी बोलल्या; गुवाटही दौऱ्याबाबतही सांगितलं
Video: रुपाली चाकणकरांची 6 तास ईडी चौकशी, बाहेर येताच माध्यमांशी बोलल्या; गुवाटही दौऱ्याबाबतही सांगितलं
Sunetra Pawar : पंतप्रधानांच्या आवाहनाला सुनेत्रा पवार यांच्याकडून हरताळ, चार्टर्ड विमान प्रवासावरून राजकीय चर्चा
पंतप्रधानांच्या आवाहनाला सुनेत्रा पवार यांच्याकडून हरताळ, चार्टर्ड विमान प्रवासावरून राजकीय चर्चा
मोठी बातमी! NEET पेपरफुटी, लातूरमधून सेवानिवृत्त प्राध्यापकाच्या घराची झडती; मोबाईल आणि कागदपत्रे ताब्यात
मोठी बातमी! NEET पेपरफुटी, लातूरमधून सेवानिवृत्त प्राध्यापकाच्या घराची झडती; मोबाईल आणि कागदपत्रे ताब्यात
SIR : महाराष्ट्रासह 16 राज्ये आणि 3 केंद्रशासित प्रदेशांमध्ये एसआयआर राबवणार, निवडणूक आयोगाची घोषणा, वेळापत्रक जाहीर
महाराष्ट्रासह 16 राज्ये आणि 3 केंद्रशासित प्रदेशांमध्ये एसआयआर राबवणार, निवडणूक आयोगाची घोषणा, वेळापत्रक जाहीर
Embed widget