एक्स्प्लोर

पाच हजारांचे ईएमआय प्रकरण, आता द्यावा लागणार 20 पट दंड; 'या' बँकेला मोठा फटका!

ग्राहक तक्रार निवारण आयोगाच्या निर्णयामुळे आयडीएफसी बँकेला चांगलाच झटका बसला आहे. आयोगाने या बँकेला 5,676 रुपयांच्या बदल्यात तब्बल 1 लाख रुपये देण्याचा आदेश दिला आहे.

मुंबई : आयडीएफसी (IDFC Bank) ग्राहक तक्रार निवारण आयोगाच्या एका निर्णयामुळे चांगलाच फटका बसला आहे. या बँकेला आयोगाने 5,676 रुपायांच्या बदल्यात तब्बल 1 लाख रुपयांचा दंड ठोठवला आहे. तसेच 5,676 रुपयांची ही रक्कम व्याजासहित परत करण्याचा आदेशही आयोगाने दिला आहे. आयोगाच्या या निर्णयाची सध्या सगळीकडे चर्चा होत आहे. 

तक्रार निवारण आयोगाचा निर्णय काय?

मिळालेल्या माहितीनुसार आयडीएफसी बँकेने नवी मुंबईत राहणाऱ्या एका व्यक्तीच्या बँक खात्यातून रुपये ईएमआयच्या नावाखाली 5,676 रुपये कापले होते. जे कर्ज घेतलेलेच नाही, त्या कर्जाचा ईएमआय या बँकेने कापला होता. याच खटल्यासंदर्भात जिल्हा ग्राहक तक्रार निवारण आयोगाने (मुंबई उपनगर) वरील निर्णय दिला आहे. या प्रकरणात बँक दोषी असून बँकेने ग्राहकाला कापलेली ईएमआयची रक्कम व्याजासहित परत करावी. तसेच एक लाख रुपयांचा दंड द्यावा, असा निर्णय तक्रार निवारण आयोगाने दिला आहे. 

नेमकं प्रकरण काय? 

या प्रकरणात आयोगाने गेल्या महिन्यात अंतिम निकाल दिला होता. या निकालाची प्रत आता समोर आली आहे. या खटल्यात तक्रारदारने केलेल्या तक्रारीनुसार फेब्रुवारी 2020 मध्ये एयडीएफसी बँकेच्या पनवेल शाखेने कोणतीही सूचना न देताच तक्रारदाराच्या बँकक खात्यातून पैसे कापले होते. तर आम्ही यासंदर्भात एक मेल पाठवला होता. त्यानंतरच हे पैसे कापण्यात आले आहेत, असे बँकेने म्हटले होते. आयडीएफसी बँकेने कायदेशीर प्रक्रियेचे पालन न करता माझी कोणतीही सही न घेता मला कर्ज मंजूर केले. बँकेकडे असलेल्या माझ्या खासगी माहितीचा दुरुपयोग करण्यात आला. अवैध पद्धतीने मला 1,892 रुपयांच्या मासिक हफ्त्यांसह 20 महिन्यांसाठी 20,000 रुपयांचे कर्ज मंजूर करण्यात आले, असा आरोप तक्रारदाराने केला होता.  

आयोगाने काय निकाल दिला? 

आयोगाने या प्रकरणावर महत्त्वाचा निकाल दिला आहे. बँकनेने दिलेल्या कर्जाची रक्कम तक्रारदाराच्या बँक खात्यावर गेल्याचे दिसत नाही. बँकेचा हा व्यवहार योग्य नाही. बेकायदेशीर पद्धतीने तक्रारदाराच्या मागे ईएमआय लावण्यात आले. यामुळे त्याचा सीबील स्कोअर खराब झाला. त्यामुळेच बँकेने कापलेली रक्कम व्याजासहित परत करावी. तसेच ग्राहकाला झालेल्या मानसिक आणि शारीरिक त्रासामुळे त्याला एक लाख रुपयांची नुकसान भरपाई द्यावी.  तसेच या खटल्याला लागलेला खर्च म्हणून बँकेने ग्राहकाला दहा हजार रुपये द्यावेत आणि त्याचा सीबील स्कोअर पूर्ववत करून द्यावा, असा आदेश ग्राहक तक्रार निवारण आयोगाने दिला आहे. आयोगाच्या या निकालाची सध्या सगळीकडे चर्चा होत आहे.

हेही वाचा :

बापरे! एका रात्रीत शेतकरी झाला अब्जाधीश, खात्यावर आले तब्बल 99 अब्ज 99 कोटी 94 लाख रुपये

सोने, चांदीचा भाव वधारला, चांदी लवकरच एक लाखाच्या पुढे? जाणून घ्या नेमका दर काय?

एका आठवड्यात 'हे' पाच पेनी स्टॉक ठरले रॉकेट, गुंतवणूकदारांना केलं मालामाल!

 

प्रज्वल ढगे हे 'एबीपी माझा ऑनलाईन'टीममध्ये 'कॉपी एडिटर' म्हणून कार्यरत आहेत. त्यांना राजकारण, मनोरंजन, क्रीडाविषयक बातम्यांमध्ये विशेष रस आहे. त्यांनी याआधी 'लोकसत्ता', 'टीव्ही ९ मराठी' या माध्यमांत काम केलेले आहे.
Read More

महत्त्वाच्या बातम्या

Shetkari Karj Mafi : राज्य सरकारकडून कर्जमाफीतील 56 लाखांपैकी 553 शेतकऱ्यांची पहिली यादी जाहीर, सहकार मंत्री बाबासाहेब पाटील यांची मोठी घोषणा
राज्य सरकारकडून कर्जमाफीतील 56 लाखांपैकी 553 शेतकऱ्यांची पहिली यादी जाहीर, मंत्री बाबासाहेब पाटील यांची मोठी घोषणा
Gold- Silver Price Today: सोन्याच्या दरात मोठी वाढ, चांदीचे दर स्थिर; खरेदीपूर्वी जाणून घ्या आजचे दर, सोने खरेदी करताना 'या' गोष्टींची घ्या काळजी
सोन्याच्या दरात मोठी वाढ, चांदीचे दर स्थिर; खरेदीपूर्वी जाणून घ्या आजचे दर, सोने खरेदी करताना 'या' गोष्टींची घ्या काळजी
E20 : इथेनॉल खरेदी करण्यासाठी सरकारचा नेमका किती पैसा खर्च होतो? सरकारकडून आकडेवारी जाहीर
E20 : इथेनॉल खरेदी करण्यासाठी सरकारचा नेमका किती पैसा खर्च होतो? सरकारकडून आकडेवारी जाहीर
Gold Silver Price Today: सोन्याने खाल्ला भाव, चांदीच्या भावात कोणताही बदल नाही; सोने-चांदी खरेदी करताना 'या' गोष्टी घ्या लक्षात, जाणून घ्या आजचे दर
सोन्याने खाल्ला भाव, चांदीच्या भावात कोणताही बदल नाही; सोने-चांदी खरेदी करताना 'या' गोष्टी घ्या लक्षात, जाणून घ्या आजचे दर

व्हिडीओ

Uddhav Thackeray PC Delhi :डोक्यात हवा गेलीय, मस्ती विरोधात सगळा देश पेटलाय, उद्धव ठाकरेंचा हल्लाबोल
Uddhav Thackeray Delhi Speech : 'ही पेटलेली ठिणगी आता विझू देऊ नका!'; उद्धव ठाकरेंचा एल्गार
Dharmendra Pradhan On Rahul Gandhi:राहुल गांधींची टीका अन् राजीनाम्याच्या मागणीवर धर्मेंद्र प्रधान यांचं प्रत्युत्तर
Priyanka Gandhi On CJP Protest : पोलिसांच्या ताब्यातून सुटका, प्रियांका गांधींची पहिली प्रतिक्रिया
Raj Thackeray on Delhi : पोलिसांचा विद्यार्थ्यांवर बेछूट लाठीमार, राज ठाकरेंनी केंद्र सरकारला सुनावलं

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
CJP : 'जेपी नड्डा यांना लाज वाटली पाहिजे', लोकांची डोकी फोडली, हिच का तुमची चाणक्य नीती?' CJPचे मुख्य प्रवक्ते सौरभ दास संतापले, म्हणाले, सरकारकडे एकच पर्याय...
'जेपी नड्डा यांना लाज वाटली पाहिजे', लोकांची डोकी फोडली, हिच का तुमची चाणक्य नीती?' कॉक्रोच जनता पक्षाचे मुख्य प्रवक्ते सौरभ दास संतापले, सरकारला इशारा
Parth Pawar : तुम्ही आज आमच्यात नाही, ही उणीव फक्त पवार कुटुंबालाच नाही, तर संपूर्ण महाराष्ट्राला जाणवते, पार्थ पवार यांची अजितदादांसाठी भावनिक पोस्ट
प्रत्येक पावलावर तुमची उणीव जाणवते, पार्थ पवार यांची अजितदादांसाठी भावनिक पोस्ट
Sharad Pawar: शरद पवारांनी सांगितलं मोदीभेटीमागचं कारण; दिल्लीतील आंदोलनावरही पंतप्रधानांना बोलले, काय झाली चर्चा
शरद पवारांनी सांगितलं मोदीभेटीमागचं कारण; दिल्लीतील आंदोलनावरही पंतप्रधानांना बोलले, काय झाली चर्चा
Rohit Pawar on Devendra Fadnavis: मुंबईत 23 जुलैपासून 6 ऑगस्टपर्यंत जमावबंदीचे कारण काय? सरकारला कसली भीती वाटते? रोहित पवारांचा सीएम फडणवीसांना सवाल
मुंबईत 23 जुलैपासून 6 ऑगस्टपर्यंत जमावबंदीचे कारण काय? सरकारला कसली भीती वाटते? रोहित पवारांचा सीएम फडणवीसांना सवाल
Sonam Wangchuk: ...तर उपोषण मागे घेऊ, सोनम वांगचुक यांचं केंद्र सरकारला पत्र; आंदोलकांवरील गुन्हे मागे घेण्यासह तीन अटी
...तर उपोषण मागे घेऊ, सोनम वांगचुक यांचं केंद्र सरकारला पत्र; आंदोलकांवरील गुन्हे मागे घेण्यासह तीन अटी
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 22 जुलै 2026 | बुधवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 22 जुलै 2026 | बुधवार
Rahul Gandhi: मोदी विद्यार्थ्यांची माफी मागा, 10 वर्षात 150 पेपर फुटले, एकालाही शिक्षा नाही; प्रामाणिक सोडून 40-50 लाख मोजणाऱ्यांना मागच्या दराने संधी; राहुल गांधींचा कडाडून हल्लाबोल, तीन मोठ्या मागण्या
मोदी विद्यार्थ्यांची माफी मागा, 10 वर्षात 150 पेपर फुटले, एकालाही शिक्षा नाही; प्रामाणिक सोडून 40-50 लाख मोजणाऱ्यांना मागच्या दराने संधी; राहुल गांधींचा कडाडून हल्लाबोल, तीन मोठ्या मागण्या
दिल्लीत लाठीचार्ज, महाराष्ट्रात पोलिसांचं डिजिटल पेट्रोलिंग; राज्यातील आंदोलकांवर 14 दिवसांपासून वॉच
दिल्लीत लाठीचार्ज, महाराष्ट्रात पोलिसांचं डिजिटल पेट्रोलिंग; राज्यातील आंदोलकांवर 14 दिवसांपासून वॉच
Embed widget