एक्स्प्लोर

Holi 2023: यंदा होळीवर भद्राची सावली? संभ्रम दूर करा, जाणून घ्या होलिका दहनाची योग्य वेळ

Holi 2023: यंदा होलिका दहनावर भद्राची सावली आहे की नाही? महाराष्ट्रात तसेच इतर राज्यात होलिका दहन कधी? जाणून घ्या होलिका दहनाची योग्य वेळ

Holi 2023: होलिका दहन हा सण दरवर्षी फाल्गुन महिन्यातील पौर्णिमेला साजरा केला जातो. होलिका दहन हे वाईटावर चांगल्याची मात असल्याचे प्रतीक मानले जाते. दुसऱ्या दिवशी धुळवड खेळली जाते. होलिका दहनाच्या दिवशी भद्राकाल नक्कीच पाळला जातो. होलिका दहनाबद्दल शास्त्रात असे म्हटले आहे की हा सण पौर्णिमेच्या रात्री साजरा करणे सर्वोत्तम आहे. शास्त्रानुसार फाल्गुन पौर्णिमेच्या संध्याकाळी जर भद्राचा प्रभाव असेल तर होलिका दहन करू नये, जाणून घ्या 2023 मध्ये होलिका दहन कधी आहे, या वर्षी होलिका दहनावर भद्राची सावली असणार की नाही? जाणून घ्या

 

2023 मध्ये होलिका दहन कधी?

फाल्गुन पौर्णिमा तिथी 6 मार्च 2023 रोजी सायंकाळी 4.17 ते मंगळवार, 7 मार्च 2023 ते सायंकाळी 6.09 पर्यंत राहील. उदयतिथीनुसार होलिका दहन हा सण 6 मार्चलाच साजरा केला जाणार आहे. होलिका दहनासाठी पौर्णिमा तिथी सर्वोत्तम मानली जाते. शास्त्रानुसार होलिका दहन हे पौर्णिमेला भद्रा काळ वगळून करावे. विशेष स्थितीत भद्रा मुख आणि भद्रापुच्छ सोडून होलिका दहन करता येते. पण यासोबत प्रदोष काळात ज्या दिवशी पौर्णिमा असेल त्याच दिवशी होलिका दहन करावे, अशीही मान्यता आहे. 

 

महाराष्ट्रात तसेच इतर राज्यात होलिका दहन कधी?

पंजाब, महाराष्ट्र, जम्मू, हरियाणा, हिमाचल प्रदेश, उत्तराखंड, गुजरात, मध्य प्रदेश आणि राजस्थानमध्ये 6 मार्च रोजी प्रदोष कालावधीत पौर्णिमा आहे. अशा परिस्थितीत या राज्यांमध्ये 6 मार्चला होलिका दहन केले जाऊ शकते. तर पूर्व भारतात, 7 मार्च रोजी प्रदोष काळात पौर्णिमा तिथी असेल. या दिवशी भद्राकाळ नसेल. म्हणूनच होलिका दहन 7 मार्चला करणे उत्तम मानले जाईल. यामध्ये कोणत्याही प्रकारचा दोष राहणार नाही. त्यामुळे पूर्व उत्तर प्रदेश, बिहार, पूर्व मध्य प्रदेश, छत्तीसगढमध्ये 7 मार्चला होलिका दहन आणि 8 मार्चला रंगोत्सव साजरा केला जाईल. जिथे 7 मार्चला सूर्यास्त 6.10 मिनिटांच्या आधी होईल, तिथे 7 मार्चला होलिका दहन होईल. तसेच भद्रा काळचा मुहूर्त 6 मार्च 2023 रोजी संध्याकाळी 4.48 पासून सुरू होईल आणि 7 मार्च 2023 रोजी पहाटे 5.14 पर्यंत राहील. 

 

होलिका दहनला आपण भद्राकाळ का पाहतो?

होळीच्या पौराणिक कथेनुसार भद्रा काळात होलिका दहन अशुभ मानले जाते. पौराणिक मान्यतेनुसार भद्राचे वर्णन अशुभ मानले गेले आहे. यामध्ये होलिका दहनाचा दोष आहे. असे मानले जाते की यमराज हा भद्राचा स्वामी असल्यामुळे या योगात कोणतेही शुभ कार्य करण्यास मनाई आहे. तर, होलिका दहन हे भद्रा पूंछमध्ये केले जाऊ शकते, कारण यावेळी भद्राचा प्रभाव खूपच कमी असतो. होलिका दहनाच्या 8 दिवस आधी होलाष्टक सुरू होते, जो अशुभ काळ मानला जातो. पंचांग गणनेनुसार होलाष्टक सोमवार, 27 फेब्रुवारीपासून सुरू होईल आणि 8 मार्च, बुधवारपर्यंत वैध असेल. धार्मिक मान्यतांनुसार होलाष्टकादरम्यान कोणतेही शुभ कार्य केले जात नाही

(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)

इतर बातम्या

Astrology : ब्रेकअपला जबाबदार असतो पत्रिकेतील 'हा' ग्रह दोष, प्रेमसंबंधात येतो दुरावा, ज्योतिषशास्त्रानुसार जाणून घ्या

 

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

नटरंगसाठी अतुल कुलकर्णी नव्हे 'हा' अभिनेता होता दिग्दर्शकाच्या मनात; कागल गावच्या रांगड्या गुणासाठी कोण होतं पहिली पसंती?
नटरंगसाठी अतुल कुलकर्णी नव्हे 'हा' अभिनेता होता दिग्दर्शकाच्या मनात; कागल गावच्या रांगड्या गुणासाठी कोण होतं पहिली पसंती?
Maharashtra weather Update: उत्तर भारत थंडीनं गारठला, बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा ; राज्यात हवामानात मोठे बदल, अंदाज काय?
उत्तर भारत थंडीनं गारठला, बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा ; राज्यात हवामानात मोठे बदल, अंदाज काय?
Raj Thackeray : संयुक्त सभेआधी ठाकरे बंधूंचा शाखा भेटीचा सपाटा सुरुच, शिवसैनिक-मनसैनिकांत मोठा उत्साह
संयुक्त सभेआधी ठाकरे बंधूंचा शाखा भेटीचा सपाटा सुरुच, शिवसैनिक-मनसैनिकांत मोठा उत्साह
Election : बापाची चप्पल पायात आली म्हणून महेश लांडगेंनी स्वतःला शहाणं समजू नये; अजितदादांच्या शिलेदाराचा इशारा
बापाची चप्पल पायात आली म्हणून महेश लांडगेंनी स्वतःला शहाणं समजू नये; अजितदादांच्या शिलेदाराचा इशारा

व्हिडीओ

Aaditya Thackeray Speech Dadar : आदित्य ठाकरेंचं दादरमध्ये दणदणीत भाषण, मुख्यमंत्र्‍यांवर टीका
Raj Thackeray Nashik Speech : तपोवन ते फडणवीस, जनसंघ ते भाजप ; राज ठाकरेंचे नाशिकमधील घणाघाती भाषण
Uddhav Thackeray Speech Nashik : भाजपने झेंड्यावरील हिरवा रंग काढावा ; उद्धव ठाकरे भाजपवर बरसले
Coffee With Kaushik : Nilesh Rane, Yogesh Kadam, शिंदेंची यंग ब्रिगेड EXCLUSIVE
Raj Thackeray Majha Katta : मुंबई कुणाच्या बापाची? राज ठाकरेंची 'माझा कट्टा'वर सर्वात स्फोटक मुलाखत

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
नटरंगसाठी अतुल कुलकर्णी नव्हे 'हा' अभिनेता होता दिग्दर्शकाच्या मनात; कागल गावच्या रांगड्या गुणासाठी कोण होतं पहिली पसंती?
नटरंगसाठी अतुल कुलकर्णी नव्हे 'हा' अभिनेता होता दिग्दर्शकाच्या मनात; कागल गावच्या रांगड्या गुणासाठी कोण होतं पहिली पसंती?
Maharashtra weather Update: उत्तर भारत थंडीनं गारठला, बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा ; राज्यात हवामानात मोठे बदल, अंदाज काय?
उत्तर भारत थंडीनं गारठला, बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा ; राज्यात हवामानात मोठे बदल, अंदाज काय?
Raj Thackeray : संयुक्त सभेआधी ठाकरे बंधूंचा शाखा भेटीचा सपाटा सुरुच, शिवसैनिक-मनसैनिकांत मोठा उत्साह
संयुक्त सभेआधी ठाकरे बंधूंचा शाखा भेटीचा सपाटा सुरुच, शिवसैनिक-मनसैनिकांत मोठा उत्साह
Election : बापाची चप्पल पायात आली म्हणून महेश लांडगेंनी स्वतःला शहाणं समजू नये; अजितदादांच्या शिलेदाराचा इशारा
बापाची चप्पल पायात आली म्हणून महेश लांडगेंनी स्वतःला शहाणं समजू नये; अजितदादांच्या शिलेदाराचा इशारा
शिवसेना उमेदवाराच्या बापाचा प्रताप; लेकाच्या हातात 10 लाखांचं घड्याळ, पण घरभाडे मागितल्याने प्रकल्पबाधितांना दमदाटी
शिवसेना उमेदवाराच्या बापाचा प्रताप; लेकाच्या हातात 10 लाखांचं घड्याळ, पण घरभाडे मागितल्याने प्रकल्पबाधितांना धमकी
Indore Accident: घाटातील तीव्र उतारावर भरधाव ट्रकची धडक, पिकअप थेट कारवर चढली, तब्बल 7 वाहनांचा चेंदामेंदा; मुंबई-आग्रा राष्ट्रीय महामार्गावर थरार
घाटातील तीव्र उतारावर भरधाव ट्रकची धडक, पिकअप थेट कारवर चढली, तब्बल 7 वाहनांचा चेंदामेंदा; मुंबई-आग्रा राष्ट्रीय महामार्गावर थरार
‘माझ्या आणि सचिनच्या अफेअच्या चर्चा…’ 43 वर्षानंतर अभिनेत्रीने सांगितला 'तो' किस्सा, स्पष्टच म्हणाल्या, 'तिसऱ्या व्यक्तीमुळे दुरावा..'
‘माझ्या आणि सचिनच्या अफेअच्या चर्चा…’ 43 वर्षानंतर अभिनेत्रीने सांगितला 'तो' किस्सा, स्पष्टच म्हणाल्या, 'तिसऱ्या व्यक्तीमुळे दुरावा..'
पुण्यात पद्मभूषण माधव गाडगीळांच्या अंत्यविधीला अवघे 50 लोक, एकही स्थानिक नेता नाही; समाज कुठं चाललाय?
पुण्यात पद्मभूषण माधव गाडगीळांच्या अंत्यविधीला अवघे 50 लोक, एकही स्थानिक नेता नाही; समाज कुठं चाललाय?
Embed widget