एक्स्प्लोर

Astrology : यंदाची धनत्रयोदशी 3 राशींसाठी ठरणार खास; 29 ऑक्टोबरपासून नशीब सोन्यासारखं उजळणार, उत्पन्नाचे नवे स्रोत होणार खुले

Astrology 29 October 2024 : धनत्रयोदशीपासून काही राशींना सोन्याचे दिवस येणार आहेत. या काळात मोठ्या ग्रहांच्या हालचाली होत आहेत, जे 3 राशींचं नशीब पालटू शकतात.

Dhanteras 2024 Lucky Zodiacs : धनत्रयोदशीच्या शुभ मुहूर्तावर बुध आणि शुक्राच्या युतीमुळे लक्ष्मी नारायण राजयोग निर्माण होतोय. लक्ष्मी नारायण राजयोग बनल्यामुळे मिथुन राशीसह 3 राशींच्या लोकांची करिअरमध्ये अनपेक्षित वाढ होईल, उत्पन्नाचे अतिरिक्त स्रोत खुले होतील.

बुध हा बुद्धिमत्ता आणि संपत्तीचा कारक मानला जातो. तर शुक्र हा धन, समृद्धी आणि भौतिक सुखाचा कारक मानला जातो. या दोन्हींच्या युतीमुळे तयार झालेला लक्ष्मी नारायण राजयोग जीवनात प्रगतीचे नवे मार्ग उघडेल. त्यामुळे यंदाची धनत्रयोदशी (Dhanteras 2024) कोणत्या 3 राशींचं नशीब पालटणार? जाणून घेऊया.

मिथुन रास (Gemini)

बुध संक्रमणाच्या प्रभावामुळे तुमचा खिसा भरलेला असेल, पण या काळात तुमचा खर्चही खूप जास्त असेल. ही वेळ तुमच्यासाठी राजयोग घेऊन आली आहे, परंतु लक्षात ठेवण्यासारखी गोष्ट म्हणजे कमाईपेक्षा जास्त खर्च करणं तुम्हाला महागात पडू शकतं. या काळात तुमच्यावर लक्ष्मीची कृपा राहील आणि तुम्ही व्यवसायात खूप नाव कमवाल. तुमच्याकडे भरपूर पैसा असेल आणि करिअरमध्ये तुमची अनपेक्षित प्रगती होण्याची शक्यता आहे. तुमच्या जोडीदाराशी तुमचे संबंध चांगले राहतील.

तूळ रास (Libra)

तूळ राशीच्या लोकांना बुध संक्रमणामुळे आर्थिक फायदा होईल. मेहनती व्यक्ती म्हणून तुमची प्रतिमा तयार होईल. कठीण परिस्थितीतही तुम्हाला नशिबाची पूर्ण साथ मिळेल. तुम्हाला तुमच्या सासरच्या मंडळींकडून शक्य ती सर्व मदत मिळत राहील. जुगार किंवा सट्टेबाजीपासून दूर रहा. लक्ष्मी नारायण राजयोगाच्या शुभ प्रभावामुळे तुमची जीवनात प्रगती होईल आणि तुम्हाला तुमच्या करिअरमध्ये उत्कृष्ट संधी मिळतील. तुमच्या घरावर देवी लक्ष्मीची कृपा असेल आणि कुटुंबातील सदस्यांशी तुमचे संबंध पूर्वीपेक्षा चांगले राहतील.

वृश्चिक रास (Scorpio)

वृश्चिक राशीचे लोक बुधाची चाल बदलल्याने आनंदी जीवन जगतील. या काळात तुम्ही तुमच्या कुटुंबासोबत आनंदाने वेळ घालवाल. तुम्हाला तुमच्या करिअरमध्येही फायदे मिळतील. तुमच्या बोलण्याचा लोकांवर चांगला प्रभाव पडेल. तुमचं उत्पन्नही वाढेल. तुम्ही तुमच्या क्षमतेने आणि कलेने सर्वांना तुमच्याकडे आकर्षित कराल. या काळात तुमचा ऑरा विनोदी असेल. बुध ग्रहाच्या शुभ प्रभावामुळे तुमचा मान-सन्मान वाढेल. शत्रू देखील तुमचं काही बिघडवू शकणार नाही.

टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)

हेही वाचा: 

Dhanteras 2024 : आज धनत्रयोदशी; 'या' शुभ मुहूर्तावर करा धनाची पूजा, सुख-संपत्तीत होईल अपार वाढ

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Weekly Horoscope: कर्क, सिंह, कन्या राशींसाठी करिअरमध्ये प्रगतीचे मजबूत संकेत, अचानक धनलाभाची शक्यता...साप्ताहिक राशीभविष्य
कर्क, सिंह, कन्या राशींसाठी करिअरमध्ये प्रगतीचे मजबूत संकेत, अचानक धनलाभाची शक्यता...साप्ताहिक राशीभविष्य
Weekly Horoscope: मेष, वृषभ, मिथुन राशींसाठी 'मे' चा तिसरा आठवडा आयुष्यात मोठे बदल, पैसा येईल, पण खर्चही तितकाच...साप्ताहिक राशीभविष्य
मेष, वृषभ, मिथुन राशींसाठी 'मे' चा तिसरा आठवडा आयुष्यात मोठे बदल, पैसा येईल, पण खर्चही तितकाच...साप्ताहिक राशीभविष्य
Numerology: साक्षात कुबेराचं वर्चस्व असलेल्या 'या' जन्मतारखा, सर्वात पॉवरफुल! आयुष्यात सर्वकाही दुप्पटच मिळतं, मोठी संधी मिळाली की सोडू नका, अंकशास्त्र
साक्षात कुबेराचं वर्चस्व असलेल्या 'या' जन्मतारखा, सर्वात पॉवरफुल! आयुष्यात सर्वकाही दुप्पटच मिळतं, मोठी संधी मिळाली की सोडू नका, अंकशास्त्र
Horoscope Today 16 May 2026: आज शनि जयंतीचा दिवस भाग्याचा कि टेन्शनचा? ग्रहांचे मागोमाग योगायोग, शनिदेवांची कृपा कोणावर? 12 राशींचे आजचे राशीभविष्य
आज शनि जयंतीचा दिवस भाग्याचा कि टेन्शनचा? ग्रहांचे मागोमाग योगायोग, शनिदेवांची कृपा कोणावर? 12 राशींचे आजचे राशीभविष्य

व्हिडीओ

Dhananjay Munde Speech : मी जात-पात-धर्म सोडून राजकारण केलं, पण मला लाथा मारून हाकलायचा प्रयत्न झाला
Manoj Jarange On Maratha Reservation : २९ तारखेपर्यंत मागण्या पूर्ण करा, नाहीतर ३० मे रोजी टेकायचं म्हणजे टेकायचं: जरांगे
Sharad Pawar NCP : तटकरेंसोबत प्रफुल पटेलांनीही घेतली होती शरद पवारांची भेट
Manoj Jarange : 29 तारखेपर्यंत मागण्या पूर्ण करा, नाहीतर 30 मे रोजी टेकायचं म्हणजे टेकायचं: जरांगे
Neet Exam Update : नीटची फेरपरीक्षा, विद्यार्थ्यांची अग्निपरीक्षा, कोणती आव्हानं समोर Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Kalyan : बाप रेकी करायचा, मुलं घर फोडायची; कल्याणमध्ये बाप-लेकांची घरफोडी टोळी जेरबंद, 21 लाखांचे दागिने जप्त
बाप रेकी करायचा, मुलं घर फोडायची; कल्याणमध्ये बाप-लेकांची घरफोडी टोळी जेरबंद, 21 लाखांचे दागिने जप्त
CJI सूर्यकांत म्हणाले, माझ्या 'झुरळ' टिप्पणीचा विपर्यास केला, ती टीका बोगस डिग्रीवाल्यांवर होती, बेरोजगार तरुणांवर नव्हे
CJI सूर्यकांत म्हणाले, माझ्या 'झुरळ' टिप्पणीचा विपर्यास केला, ती टीका बोगस डिग्रीवाल्यांवर होती, बेरोजगार तरुणांवर नव्हे
Rahul Gandhi : 22 लाख विद्यार्थ्यांची मेहनत वाया, परीक्षेपूर्वी दोन दिवस NEET चा पेपर व्हाटसअपवर वाटला गेला, धर्मेंद्र प्रधान यांनी राजीनामा द्यावा : राहुल गांधी
धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा घ्या, त्यांना पदावरुन काढावं, अन्यथा पंतप्रधानांनी जबाबदारी घ्यावी : राहुल गांधी 
Andhra Pradesh : आंध्र प्रदेशात तिसऱ्या मुलासाठी 30 हजार तर चौथ्या मुलासाठी 40 हजार रुपयांचा प्रोत्साहन भत्ता मिळणार,चंद्राबाबू  नायडूंची मोठी घोषणा 
आंध्र प्रदेशात तिसऱ्या मुलासाठी 30 हजार तर चौथ्या मुलासाठी 40 हजार रुपयांचा भत्ता मिळणार:चंद्राबाबू  नायडू
भारताला दुष्काळ अन् भीषण उष्णतेचा सामना करावा लागणार; सुपर एल निनो मे-जुलैमध्ये सक्रिय होण्याची शक्यता, हिवाळ्यापर्यंत प्रभाव, मान्सून कमकुवत होण्याची भीती
भारताला दुष्काळ अन् भीषण उष्णतेचा सामना करावा लागणार; सुपर एल निनो मे-जुलैमध्ये सक्रिय होण्याची शक्यता, हिवाळ्यापर्यंत प्रभाव, मान्सून कमकुवत होण्याची भीती
Devendra Fadnavis :
भारताचा आध्यात्मिक महासत्ता बनवण्याचा मार्ग गुरुदेवांच्या मार्गदर्शनानेच प्रशस्त : देवेंद्र फडणवीस
'डार्लिंग, मी तुझ्यासाठी दोन पेपर फोडल्यात, तुला घरी यावंच लागेल, तू येणार की नाही सांग' प्राध्यापकाचा विद्यार्थिनीला फोनाफोनी करत दबाव, संतापलेल्या विद्यार्थिनीनं केला करेक्ट कार्यक्रम
'डार्लिंग, मी तुझ्यासाठी दोन पेपर फोडल्यात, तुला घरी यावंच लागेल, तू येणार की नाही सांग' प्राध्यापकाचा विद्यार्थिनीला फोनाफोनी करत दबाव, संतापलेल्या विद्यार्थिनीनं केला करेक्ट कार्यक्रम
कोल्हापुरात ज्या ठिकाणी भीषण अपघातात डोळ्यादेखत पत्नी अन् दोन लेकरांना गमावलं त्याच ठिकाणी वडिलांकडून 'माझं जग तेव्हाच संपलं' म्हणत आयुष्याचा शेवट
कोल्हापुरात ज्या ठिकाणी भीषण अपघातात डोळ्यादेखत पत्नी अन् दोन लेकरांना गमावलं त्याच ठिकाणी वडिलांकडून 'माझं जग तेव्हाच संपलं' म्हणत आयुष्याचा शेवट
Embed widget