एक्स्प्लोर
Bachchu Kadu : बच्चू कडूंनी साथ सोडली म्हणून जागा गमावली? Special Report
मुख्यमंत्री Eknath Shinde यांच्या कार्यकाळातील कार्यालय वाटपाचा निर्णय फडणवीस सरकारने रद्द केल्याने प्रहार पक्षाचे नेते आणि माजी आमदार Bachchu Kadu यांनी भाजपवर जोरदार टीका केली. 'दुधातही विष आहे, आमच्या पेढ्यातही विष आहे भाजपनं दाखवून दिलंय' असे थेट शब्दात त्यांनी भाजपवर आरोप केले. या वादग्रस्त निर्णयामुळे Bachchu Kadu यांच्या नाराजीत भर पडली असून, त्यांनी EVM आणि निवडणूक आयोगाच्या कारभारावरही प्रश्न उपस्थित केले. 'EVM काँग्रेसनं आणलं, BJP ने शस्त्र बनवलं' असेही त्यांनी म्हटले. दुसरीकडे, भाजप आणि Shinde यांच्या शिवसेनेने सर्व आरोप फेटाळून लावत, निर्णय नियमानुसार झाल्याचे स्पष्ट केले. जनतादल सेक्युलरला कार्यालयाची जागा परत मिळाल्याने प्रहार पक्ष आणि भाजपमध्ये दुरावा वाढला आहे. या घडामोडींमुळे महाराष्ट्रातील राजकीय समीकरणे पुन्हा एकदा चर्चेत आली आहेत.
All Shows
स्पेशल रिपोर्ट

Ravindra Chavan on Vilasrao Deshmukh : आधी टीका जहरी , मग दिलगिरी Special Report

Santosh Dhuri Join BJP : संतोष धुरी यांचा राज ठाकरेंना 'जय महाराष्ट्र' Special Report

Ajit pawar Sinchan Scam : अजितदादांना आतापर्यंत कोणत्या आरोपांत क्लिनचीट? Special Report

Shivaji Maharaj Politics : नाही कुणा एकाचे, शिवराय सर्वांचे, सी.आर, पाटलांच्या वक्तव्याने नवा वाद Special Report

BJP VS NCP : भाजप-राष्ट्रवादीच्या विचारधारेची वादावादी Special Report
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
व्यापार-उद्योग
निवडणूक
व्यापार-उद्योग
मुंबई
Advertisement
Advertisement

एबीपी माझा वेब टीम
Opinion



























