एक्स्प्लोर

शेतकऱ्यांसाठी आनंदवार्ता! PM किसान सन्मान निधीसाठी सरकारने e-KYCची मुदत वाढवली, ही आहे शेवटची तारीख

PM Kisan Samman Nidhi Yojana : पंतप्रधान किसान सन्मान निधी योजनेचा लाभ घेणाऱ्या शेतकऱ्यांसाठी चांगली बातमी आहे. 'ई-केवायसी'साठीची मुदत वाढवण्यात आली आहे.

PM Kisan Samman Nidhi Yojana : केंद्र सरकारने 'प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना' सुरू केली आहे. या योजनेंतर्गत शेतकऱ्यांच्या खात्यात दरवर्षी 6 हजार रुपयांची आर्थिक मदत दिली जाते. हे 6 हजार रुपये 2 हजार रुपयांच्या तीन टप्प्यात शेतकऱ्यांच्या खात्यात जमा केले जातात. Direct Benefit Transfer योजनेद्वारे शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे जमा केले जातात. या योजनेचा लाभ घेणाऱ्या शेतकऱ्यांना e-KYC करण्यासाठीची शेवटची तारीख 31 मार्च होती. आता ही मुदत वाढवण्यात आली आहे. 

PM Kisan Samman Nidhi Yojana साठी e-KYC करण्यासाठी शेवटची तारीख आता 22 मे 2022 करण्यात आली आहे. पंतप्रधान किसान सन्मान निधीबाबत  https://pmkisan.gov.in वर याची माहिती देण्यात आली आहे. पीएम किसान सन्मान निधीचा लाभ घेण्यासाठी शेतकऱ्यांना e-KYC करण्यासाठी 22 मे 2022 पर्यंत मुदत देण्यात आली आहे. 

>> PM Kisan Yojana मध्ये असे करा केवायसी: 

- पंतप्रधान किसान सन्मान निधी योजनेत केवायसीची प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी, तुम्ही सर्वात आधी त्याच्या अधिकृत पोर्टल pmkisan.gov.in वर क्लिक करा.
- येथे तुम्ही या पोर्टलच्या होम पेजवर क्लिक करा.
- येथे तुमच्या समोर एक टॅब उघडेल, ज्यामध्ये तुम्हाला आधारची माहिती विचारली जाईल.
- येथे आधार क्रमांक टाका.
- त्यानंतर तुम्ही Search बटन दाबा. येथे तुमचा आधार लिंक मोबाईल नंबर टाकण्याचा पर्याय उघडेल.
- नंबर टाकल्यानंतर, नोंदणीकृत मोबाइल नंबरवर 4 अंकी OTP येईल.
- त्यानंतर आधार प्रमाणीकरणासाठी तुमच्या मोबाईल नंबरवर पुन्हा 6 अंकी OTP येईल.
- हा OTP नमूद करा.
- त्यानंतर Submit बटण दाबा.
- eKYC योग्यरितीने केल्यानंतर, तुम्हाला एक संदेश मिळेल की e-KYC योग्य प्रकारे केले गेले आहे. दुसरीकडे, केवायसी प्रक्रिया आधीच पूर्ण झाली असल्यास, ईकेवायसी आधीच पूर्ण झाली आहे, असा संदेश येईल.
- जर Invalid चा मेसेज येत असेल तर, अशा परिस्थितीत तुमच्या आधारमधील कोणतीही माहिती चुकीची आहे.
- आधी ही माहिती आधार केंद्रात दुरुस्त करा आणि त्यानंतर तुम्ही पुन्हा संपूर्ण प्रक्रिया करून ई-केवायसीची प्रक्रिया पूर्ण करा.
- ई-केवायसी केल्यानंतर, 2000 रुपयांचा हप्ता तुमच्या खात्यात सहजपणे जमा केला जाईल. 

महत्त्वाच्या बातम्या

 Maharashtra Farm Loan Waiver : राज्यातील शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी, कर्जमाफीची पहिली यादी आज जाहीर होणार, 30 जुलैच्या आतच प्रत्यक्ष लाभ मिळणार?
राज्यातील शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी, कर्जमाफीची पहिली यादी आज जाहीर होणार, 30 जुलैच्या आतच प्रत्यक्ष लाभ मिळणार?
Farmers Loan Waiver: राज्यातील शेतकरी कर्जमाफीबाबत महत्त्वाची अपडेट, उद्या पहिली यादी जाहीर होणार, कृषीमंत्री दत्तात्रय भरणेंची घोषणा
राज्यातील शेतकरी कर्जमाफीबाबत महत्त्वाची अपडेट, उद्या पहिली यादी जाहीर होणार, कृषीमंत्री दत्तात्रय भरणेंची घोषणा
पावसानं मारली दडी, पिकं वाचवण्यासाठी बळीराजाला पाणी विकत घेण्याची वेळ, लातूर जिल्ह्यातील शेतकऱ्याचा संघर्ष   
पावसानं मारली दडी, पिकं वाचवण्यासाठी बळीराजाला पाणी विकत घेण्याची वेळ, लातूर जिल्ह्यातील शेतकऱ्याचा संघर्ष   
Agriculture News: स्वयंपाकघरापासून औषधांपर्यंत... वर्षभर कायम मागणी; बडीशेप लागवड ठरू शकते शेतकऱ्यांसाठी फायदेशीर पर्याय
स्वयंपाकघरापासून औषधांपर्यंत... वर्षभर कायम मागणी; बडीशेप लागवड ठरू शकते शेतकऱ्यांसाठी फायदेशीर पर्याय

व्हिडीओ

Uddhav Thackeray PC Delhi :डोक्यात हवा गेलीय, मस्ती विरोधात सगळा देश पेटलाय, उद्धव ठाकरेंचा हल्लाबोल
Uddhav Thackeray Delhi Speech : 'ही पेटलेली ठिणगी आता विझू देऊ नका!'; उद्धव ठाकरेंचा एल्गार
Dharmendra Pradhan On Rahul Gandhi:राहुल गांधींची टीका अन् राजीनाम्याच्या मागणीवर धर्मेंद्र प्रधान यांचं प्रत्युत्तर
Priyanka Gandhi On CJP Protest : पोलिसांच्या ताब्यातून सुटका, प्रियांका गांधींची पहिली प्रतिक्रिया
Raj Thackeray on Delhi : पोलिसांचा विद्यार्थ्यांवर बेछूट लाठीमार, राज ठाकरेंनी केंद्र सरकारला सुनावलं

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Rohit Pawar on Devendra Fadnavis: मुंबईत 23 जुलैपासून 6 ऑगस्टपर्यंत जमावबंदीचे कारण काय? सरकारला कसली भीती वाटते? रोहित पवारांचा सीएम फडणवीसांना सवाल
मुंबईत 23 जुलैपासून 6 ऑगस्टपर्यंत जमावबंदीचे कारण काय? सरकारला कसली भीती वाटते? रोहित पवारांचा सीएम फडणवीसांना सवाल
Sonam Wangchuk: ...तर उपोषण मागे घेऊ, सोनम वांगचुक यांचं केंद्र सरकारला पत्र; आंदोलकांवरील गुन्हे मागे घेण्यासह तीन अटी
...तर उपोषण मागे घेऊ, सोनम वांगचुक यांचं केंद्र सरकारला पत्र; आंदोलकांवरील गुन्हे मागे घेण्यासह तीन अटी
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 22 जुलै 2026 | बुधवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 22 जुलै 2026 | बुधवार
Rahul Gandhi: मोदी विद्यार्थ्यांची माफी मागा, 10 वर्षात 150 पेपर फुटले, एकालाही शिक्षा नाही; प्रामाणिक सोडून 40-50 लाख मोजणाऱ्यांना मागच्या दराने संधी; राहुल गांधींचा कडाडून हल्लाबोल, तीन मोठ्या मागण्या
मोदी विद्यार्थ्यांची माफी मागा, 10 वर्षात 150 पेपर फुटले, एकालाही शिक्षा नाही; प्रामाणिक सोडून 40-50 लाख मोजणाऱ्यांना मागच्या दराने संधी; राहुल गांधींचा कडाडून हल्लाबोल, तीन मोठ्या मागण्या
दिल्लीत लाठीचार्ज, महाराष्ट्रात पोलिसांचं डिजिटल पेट्रोलिंग; राज्यातील आंदोलकांवर 14 दिवसांपासून वॉच
दिल्लीत लाठीचार्ज, महाराष्ट्रात पोलिसांचं डिजिटल पेट्रोलिंग; राज्यातील आंदोलकांवर 14 दिवसांपासून वॉच
बिहारमध्येही दिल्ली पोलिसांची सेम टू सेम काॅपी; मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानासमोर पेपरफुटीविरोधात आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांना पोलिसांनी पळवून पळवून मारलं, फरफटत नेलं, भाजप आमदार पळाल्याने वाचला
बिहारमध्येही दिल्ली पोलिसांची सेम टू सेम काॅपी; मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानासमोर पेपरफुटीविरोधात आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांना पोलिसांनी पळवून पळवून मारलं, फरफटत नेलं, भाजप आमदार पळाल्याने वाचला
Shetkari Karj Mafi : राज्य सरकारकडून कर्जमाफीतील 56 लाखांपैकी 553 शेतकऱ्यांची पहिली यादी जाहीर, सहकार मंत्री बाबासाहेब पाटील यांची मोठी घोषणा
राज्य सरकारकडून कर्जमाफीतील 56 लाखांपैकी 553 शेतकऱ्यांची पहिली यादी जाहीर, मंत्री बाबासाहेब पाटील यांची मोठी घोषणा
...तर लाठीचार्ज झाला नसता, आंदोलक विद्यार्थ्यांना मारहाणीचं पाप विरोधकांचं; मंत्री उदय सामंताचा वेगळाच दावा
...तर लाठीचार्ज झाला नसता, आंदोलक विद्यार्थ्यांना मारहाणीचं पाप विरोधकांचं; मंत्री उदय सामंताचा वेगळाच दावा
Embed widget