एक्स्प्लोर

APMC Market : 50 किलोच्या वर शेतमालाची गोणी येत असल्यानं माथाडी कामगार आक्रमक, प्रशासनाचे दुर्लक्ष, शेतकऱ्यांना फटका

बाजारात येणारा शेतमाल हा गोण्यांमध्ये येतो. या गोण्यांचे वजन हे 50 किलोपेक्षा जास्त असते. ते कमी करावे अशी मागणी गेल्या अनेक वर्षापासून माथाडी कामगार करत आहेत.

Navi Mumbai APMC Market : नवी मुंबईच्या बाजार समितीत महाराष्ट्राबरोबर परराज्यातून मोठ्या प्रमाणात शेतमाल येत असतो. पाठवण्यात येणारा शेतमाल गोण्यांमध्ये असल्याने त्याचे वजन 50 किलोपर्यंत असावे अशी मागणी गेल्या अनेक वर्षापासून माथाडी कामगार करत आहेत. मात्र, याकडे एपीएमसी प्रशासन आणि व्यापारी वर्गाकडून दुर्लक्ष होत आहे. त्यामुळे माथाडी कामगारांकडून अनेक वेळा आंदोलनाचा पवित्रा घेतात. तसेच अनेकवेळा कामबंद आंदोलन देखील करण्यात येते. याचा फटका मात्र शेतकरी वर्गाला सहन करावा लागत आहे.

एपीएमसी कांदा बटाटा मार्केटमध्ये 60 ते 70 किलोपर्यंत वजनाच्या गोण्या भरून येतात. या गोण्या रोज उचलून माथाडी कामगारांना शारीरीक इजा झाल्या आहेत. तर कामगार कामसस्वरूपी मनक्याच्या आजाराने बाद झाले आहेत. यावर राज्य सरकार आणि एपीएमसी प्रशासनाने लक्ष देवून शेतमालाच्या गोण्यांचे वजन 50 किलोपर्यंत असावे अशी मागणी माथाडी कामगार नेते नरेंद्र पाटील यांना केली होती. गेल्या अनेक वर्षापासून माथाडी कामगारांच्या असलेल्या या मागणीकडे एपीएमसी प्रशासन आणि व्यापारी दुर्लक्ष करत असल्याचे दिसत आहे. त्यामुळे अखेर काल (सोमवार) सकाळपासून अचानक माथाडी कामगारांनी कामबंद आंदोलन सुरू केल्याने कांदा बटाटा मार्केट मधील व्यापार बंद पडला होता.


APMC Market : 50 किलोच्या वर शेतमालाची गोणी येत असल्यानं माथाडी कामगार आक्रमक, प्रशासनाचे दुर्लक्ष, शेतकऱ्यांना फटका

एपीएमसीमधील दाना मार्केट, मसाला मार्केट येथे 50 किलो वजनाचा शेतमाल येवू लागला आहे. मात्र, कांदा बटाटा मार्केटमध्ये हेच वजन अद्याप 60 किलो पर्यंत आहे. याबाबत व्यापारी वर्ग आणि माथाडी कामगार यांच्यात अनेकवेळा बैठकाही झाल्या आहेत. यासाठी माथाडी कामगारांनी तीन, चार आंदोलने देखील केली आहेत. मात्र, अद्याप तोडगा निघालेला नाही. त्यामुळे अखेर काल (सोमवार) सकाळपासून अचानक माथाडी कामगारांनी कामबंद आंदोलन सुरू केल्याने कांदा बटाटा मार्केट मधील व्यापार बंद पडला होता. याचा फटका मात्र, शेतकऱ्यांना बसत आहे.

300 गाड्यांची आवक पडून

सोमवारी दिवसभर आंदोलन सुरू असल्याने कांदा, बटाटा मार्केटमध्ये आलेली 300 गाड्यांची आवक पडून होती. कांदा गाड्यांमध्येच पडून राहिल्याने तो खराब होण्याची शक्यता निर्माण झाली होती. मात्र, संध्याकाळी चारनंतर माथाडी कामगारांनी आंदोलन मागे घेत व्यापार सुरू झाल्याने रात्री उशीरापर्यंत 300 गाड्या आलेल्या कांद्याचा 60 टक्के खप झाला आहे. काल राहिलेल्या शंभर गाड्या शिल्लक असल्याने आज फक्त 80 कांदा गाड्यांची आवक झाली आहे. वारंवार काम बंद आंदोलन होत असल्याने याचा फटका शेतकरी वर्गाला बसत आहे. त्यामुळे यावर लवकरात लवकर उपाय काढण्याची मागणी मार्केटमधील सर्व घटकांकडून होत आहे.

महत्त्वाच्या बातम्या:

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

3 हजार रुपये दरासह विकलेल्या कांद्याला 1500 रुपयांचं अनुदान द्यावं, किसान सभेची सरकारकडे मागणी
3 हजार रुपये दरासह विकलेल्या कांद्याला 1500 रुपयांचं अनुदान द्यावं, किसान सभेची सरकारकडे मागणी
वातावरणात मोठा बदल! पुढील तीन ते चार दिवस महत्वाचे, राज्यातील 'या' भागात मुसळधार पावासाचा इशारा 
वातावरणात मोठा बदल! पुढील तीन ते चार दिवस महत्वाचे, राज्यातील 'या' भागात मुसळधार पावासाचा इशारा 
Maharashtra Weather Update: मोठी बातमी : IMD च्या दुसऱ्या अंदाजाने धाकधूक वाढली, महाराष्ट्रात यंदा कमी पाऊस, उष्णतेची लाट अधिक
IMD च्या दुसऱ्या अंदाजाने धाकधूक वाढली, महाराष्ट्रात यंदा कमी पाऊस, उष्णतेची लाट अधिक
मंत्रीमंडळानं घेतला शेतकऱ्यांच्या एकजुटीचा धसका, कांदाप्रश्नी आज तोडगा निघाला तर ठिक नाहीतर...रोहित पवारांचा सरकारला इशारा
मंत्रीमंडळानं घेतला शेतकऱ्यांच्या एकजुटीचा धसका, कांदाप्रश्नी आज तोडगा निघाला तर ठिक नाहीतर...रोहित पवारांचा सरकारला इशारा

व्हिडीओ

Vidhan Parishad Politics : विधान परिषदेत ‘पुढच्या पिढी’ची एंट्री? दिग्गज नेत्यांचं लॉबिंग सुरू | ABP Majha
Pune Liquor Tragedy : विषारी दारूमुळे १४ मृत्यू; पोलिसांच्या भूमिकेवरही सवाल | ABP Majha
NEET Exam Special Report : NEET पेपरफुटीनंतर मोठा निर्णय! आता PM मोदींकडे NEETचं नियंत्रण
Rahul Gandhi Special Report : सीबीएसई परिक्षेवरुन वाद, भाजप आणि राहुल गांधींमध्ये आरोप-प्रत्यारोप
Gunratna Sadavarte Mumbai : रीलस्टार मनोज, तुझ्या मागण्या बेकायदेशीर, गुणरत्न सदावर्ते बरसले

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Share Market : अवघ्या 10 मिनिटात सेन्सेक्स 850 अंकांनी कोसळला, MSCI च्या पुनर्रचनेच्या अपडेटनं बाजारात भूकंप; गुंतवणूकदारांना 6 लाख कोटींचा फटका 
विदेशातून एक अपडेट येताच भारतीय शेअर बाजारात भूकंप, 10 मिनिटात सेन्सेक्स कोसळला; गुंतवणूकदारांचे 6 लाख कोटी बुडाले
Jalgaon Crime News: वडिलांसह भावाची कोर्टात संपवल्याची कबुली, मृतदेहही जाळला; 20 दिवसांनी शिवानी म्हणाली, मी जिवंत..., पोलिसांसह सगळे चक्रावले, नेमकं प्रकरण काय?
वडिलांसह भावाची कोर्टात संपवल्याची कबुली, मृतदेहही जाळला; 20 दिवसांनी शिवानी म्हणाली, मी जिवंत..., पोलिसांसह सगळे चक्रावले, नेमकं प्रकरण काय?
Mumbai CNG News : मुंबईकरांना आणखी एक मोठा झटका! CNG दरात पुन्हा 2 रुपयांची वाढ; 15 दिवसांत दुसऱ्यांदा दरवाढ; पीएनजीचे दरही वाढले
मुंबईकरांना आणखी एक मोठा झटका! CNG दरात पुन्हा 2 रुपयांची वाढ; 15 दिवसांत दुसऱ्यांदा दरवाढ; पीएनजीचे दरही वाढले
Vaibhav Sooryavanshi RR vs GT IPL 2026: पराभव होताच चेहरा उतरला, डोळ्यात अश्रू; जडेजाला मनातलं बोलत बसला, वैभव सूर्यवंशीला पाहून सगळे भावूक, PHOTO
पराभव होताच चेहरा उतरला, डोळ्यात अश्रू; जडेजाला मनातलं बोलत बसला, वैभव सूर्यवंशीला पाहून सगळे भावूक, PHOTO
Pune Hooch Tragedy : पुण्यात विषारी दारूमुळे 14 जणांचा मृत्यू; पोलीस आयुक्तांची मोठी कारवाई, हडपसरच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांसह 3 पोलीस निलंबित
पुण्यात विषारी दारूमुळे 14 जणांचा मृत्यू; पोलीस आयुक्तांची मोठी कारवाई, हडपसरच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांसह 3 पोलीस निलंबित
Parner Crime : धक्कादायक! गतिमंद मुलाला बरं करण्याच्या बहाण्याने भोंदू बाबाने घातला 6 लाखांचा गंडा; ठार मारण्याची धमकी देत महिलेवर अत्याचार
धक्कादायक! गतिमंद मुलाला बरं करण्याच्या बहाण्याने भोंदू बाबाने घातला 6 लाखांचा गंडा; ठार मारण्याची धमकी देत महिलेवर अत्याचार
Weather Update: हवामान विभागाचा जून आणि जुलैमध्ये उष्णतेच्या लाटेचा इशारा; श्रीलंकेत मान्सून अडकल्याने अजूनही आठवड्याचीव प्रतीक्षा; यंदा 10 टक्के कमी पावसाचा अंदाज
हवामान विभागाचा जून आणि जुलैमध्ये उष्णतेच्या लाटेचा इशारा; श्रीलंकेत मान्सून अडकल्याने अजूनही आठवड्याचीव प्रतीक्षा; यंदा 10 टक्के कमी पावसाचा अंदाज
कर्नाटकात डीकेंसाठी मार्ग प्रशस्त केला, पण राजीनाम्यानंतर सिद्धरामय्यांची भलतीच खेळी; काँग्रेसने 'रिमोट'चा डाव वेळीच ओळखला अन्
कर्नाटकात डीकेंसाठी मार्ग प्रशस्त केला, पण राजीनाम्यानंतर सिद्धरामय्यांची भलतीच खेळी; काँग्रेसने 'रिमोट'चा डाव वेळीच ओळखला अन्
Embed widget