एक्स्प्लोर

तापमान वाढीचा द्राक्षाला मोठा फटका, 'या' राज्यात उत्पादन 80 टक्क्यांहून अधिक घटण्याची शक्यता

वाढत्या तापमानामुळं द्राक्ष (Grape) उत्पादक शेतकरी चिंतेत आहेत. विशेषत: तामिळनाडू राज्यातील द्राक्ष उत्पादकांना (Grape Production ) तापमान वाढीचा मोठा फटका बसण्याची शक्यता आहे.

Grape Production : सध्या देशात मोठ्या प्रमाणात तापमानात (Temperature) वाढ होत आहे. वाढतं तापमान हे सर्वच गोष्टींसाठी धोकादायक आहे. मानवी आरोग्यासह शेती पिकांना देखील या वाढत्या तापमानाचा फटका बसतोय. सध्या वाढत्या तापमानामुळं द्राक्ष (Grape) उत्पादक शेतकरी चिंतेत आहेत. विशेषत: तामिळनाडू राज्यातील द्राक्ष उत्पादकांना (Grape Production ) तापमान वाढीचा मोठा फटका बसण्याची शक्यता आहे. जवळपास 80 टक्क्यांहून अधिक द्राक्ष उत्पादन घटण्याची शक्यता आहे. 

वाढत्या तापमानामुळं द्राक्ष उत्पादक शेतकरी चिंतेत (Temperature)

तामिळनाडू राज्यात वाढत्या तापमानामुळं द्राक्ष उत्पादक शेतकरी चिंतेत आहेत. यावर्षी उत्पादनात मोठी घट होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. राज्यात पन्नीर थिराचाई आणि ओडैपट्टी सीडलेस द्राक्षे या दोन मुख्य द्राक्षाच्या जाती आहेत. साधारणपणे एका एकरात 10-12 टन द्राक्षाचे उत्पादन अपेक्षीत असते. मात्र, यावेळी तापमान जवळपास 39 अंश सेल्सिअसपेक्षा जास्त राहिल्याने एकरी उत्पादन तीन टनांपेक्षा कमी होईल असा अंदाज व्यक्त केला जात आहे. म्हणजे 80 टक्क्यांनी उत्पादन घटण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. 

द्राक्ष पिकासाठी किमान आधारभूत 50 रुपये प्रति किलो ठरवावी

शेतकऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार एक एकर द्राक्ष बागेला साधारणत:1 लाख 25 हजार रुपयांचा खर्च करावा लागतो. यामध्ये जर उत्पादनात मोठी घट आली तर शेतकऱ्यांना मोठा फटका बसण्याची शक्यता आहे. उष्णतेची लाट आल्यामुळं सर्वच शेतकरी चिंतेत आहेत. दरम्यान, पिकांचे नुकसान होत असताना राज्य सरकारने ऊस आणि धानासाठी केली होती तशी द्राक्ष पिकासाठी किमान आधारभूत 50 रुपये प्रति किलो ठरवावी, अशी मागणी काही शेतकऱ्यांनी केलीय. दरम्यान, शेतकऱ्यांनी द्राक्ष पिकाला किलोला केलेली 50 रुपयांची मागणी सरकार आता मान्य करणार का? हे पाहणं देखील महत्वाचं ठरणार आहे. 

देशातील तापमानात सातत्यानं वाढ 

सध्या देशातील तापमानात सातत्यानं वाढ होत आहे. कुठं उष्णतेचा तडाखा आहे, तर कुठं ढगाळ वातावरण आहे. तर काही भागात अवकाळी पाऊस देखील झालाय. पण यावर्षीचा उन्हाळा खूप त्रासदायक आहे. कारण देशातील बहुंताश ठिकाणी तापमानाचा पारा हा 40 अंशाच्या पुढं गेला आहे. त्यामुळं नागरिकांच्या अंगाती काहीली होत असल्याचं पाहायला मिळत आहे. या तापमान वाढीचा सर्वच क्षेत्रावर परिणाम होतोय. शेती क्षेत्राला देखील याचा मोठा फटका बसताना दिसत आहे. 

महत्वाच्या बातम्या:

पुढील 48 तासांत उष्णतेची लाट! मराठवाडा, विदर्भात अवकाळी पावसाचा अंदाज

महत्त्वाच्या बातम्या

देशात सर्वाधिक साखर उत्पादन करणारी राज्य कोणती? महाराष्ट्राचा कितवा नंबर? जाणून घ्या संपूर्ण यादी 
देशात सर्वाधिक साखर उत्पादन करणारी राज्य कोणती? महाराष्ट्राचा कितवा नंबर? जाणून घ्या संपूर्ण यादी 
कांद्याला मोठी झळाळी! आठवडाभरात दरात 40 टक्क्यांची वाढ, शेतकऱ्यांना फायदा होणार का? तुमच्या शहरात काय दर?
कांद्याला मोठी झळाळी! आठवडाभरात दरात 40 टक्क्यांची वाढ, शेतकऱ्यांना फायदा होणार का? तुमच्या शहरात काय दर?
साखरेच्या दरात नेमकी का होतेय वाढ? दरवाढीमागं इथेनॉल हेच कारण आहे का? सरकारनं प्रथमच दिलं स्पष्टीकरण
साखरेच्या दरात नेमकी का होतेय वाढ? दरवाढीमागं इथेनॉल हेच कारण आहे का? सरकारनं प्रथमच दिलं स्पष्टीकरण
बळीराजाचे डोळे आभाळाकडे! राज्यात कधी पडणार चांगला पाऊस, पंजाबराव डखांनी दिली महत्वाची माहिती
बळीराजाचे डोळे आभाळाकडे! राज्यात कधी पडणार चांगला पाऊस, पंजाबराव डखांनी दिली महत्वाची माहिती

व्हिडीओ

Chhatrapati Sambhajinagar News: मुलगा आणि वडिलांमध्ये नेमका वाद काय होता, तपासातून कारण काय समोर आलं?; DCP नवले यांनी A टू Z सांगितलं!
Rahul Gandhi Pune : राहुल गांधींच्या कार्यक्रमासाठी जोरदार तयारी, बाराशे पोलिस तैनात
Mahabaleshwar Tourist News: धुक्यात हरवलं महाबळेश्वर; सह्याद्रीच्या हिरवाईने पर्यटकांना घातली भुरळ
Abhijeet Dipke On School : शाळेत धडक, नियम किती कडक? | Special Report ABP Majha
Prithviraj Chavan On NCP : पृथ्वीराज चव्हाणांचा दावा, तापली राजकीय हवा | Special Report ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Bhuleshwarcha Raja : मुंबईतील भुलेश्वरच्या राजाच्या आगमन मिरवणुकीत अपघात,आगमन मिरवणुकीत घडला प्रकार, तीन जण जखमी
मुंबईतील भुलेश्वरच्या राजाच्या आगमन मिरवणुकीत दुर्घटना, अपघातात तीन जण जखमी
बाजारात साखर महागली, भाव कडाडले; कृषीमंत्री दत्तात्रय भरणे म्हणाले, शेतकऱ्यांना फायदा होईल
बाजारात साखर महागली, भाव कडाडले; कृषीमंत्री दत्तात्रय भरणे म्हणाले, शेतकऱ्यांना फायदा होईल
Video: पुण्यात छात्रों की गूंज, नेहा म्हणाली, मला सगळे शिव्या देतात; राहुल गांधींनी सांगितला स्वत:चा अनुभव
Video: पुण्यात छात्रों की गूंज, नेहा म्हणाली, मला सगळे शिव्या देतात; राहुल गांधींनी सांगितला स्वत:चा अनुभव
Rahul Gandhi: ही गोष्ट निशाची नाही, सर्व आदिवासी विद्यार्थ्यांची, संपूर्ण देशाची महाराष्ट्राची, राहुल गांधींसमोर विद्यार्थिनीनं अडचणींचा पाढा वाचला 
आदिवासी विकास विभागाचे मंत्री म्हणतात आय एम सॉरी, निशानं राहुल गांधींसमोर धडाधड समस्या मांडल्या
ABP Majha Top Headlines : ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 22 ऑगस्ट 2026 | शनिवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 22 ऑगस्ट 2026 | शनिवार
मुंबईतून संभाजीनगरला आलो, पण ती डिफेंडर माझी नाही; बंडू जाधव म्हणाले, माझं कुणाला बघवणा झालंय
मुंबईतून संभाजीनगरला आलो, पण ती डिफेंडर माझी नाही; बंडू जाधव म्हणाले, माझं कुणाला बघवणा झालंय
भाजपवाला दिसला की कॉलर पकडायची अन्...; बारामतीतून संजय राऊतांचा हल्लाबोल, रामरक्षा आंदोलनात गोंधळ
भाजपवाला दिसला की कॉलर पकडायची अन्...; बारामतीतून संजय राऊतांचा हल्लाबोल, रामरक्षा आंदोलनात गोंधळ
पाकिस्तानाने पाकव्याप्त काश्मीरात रिपोर्टिंग करणाऱ्या पत्रकाराला थेट दहशतवादी यादीत टाकलं! कोणत्याही खटल्याशिवाय कारवाई, बँक खाती सील अन् प्रवासावर सुद्धा बंदी
पाकिस्तानाने पाकव्याप्त काश्मीरात रिपोर्टिंग करणाऱ्या पत्रकाराला थेट दहशतवादी यादीत टाकलं! कोणत्याही खटल्याशिवाय कारवाई, बँक खाती सील अन् प्रवासावर सुद्धा बंदी
Embed widget