एक्स्प्लोर
Advertisement
India - China Border Crisis Ended : लडाखमधील भारत-चीन लष्करी संघर्ष संपुष्टात
अखेर भारत आणि चीनमधील दोन वर्षांचा लष्करी संघर्ष संपुष्टात आलाय. दोन्ही देशांच्या सैन्यांनी पूर्व लडाखमधील गोगरा-हॉटस्प्रिंग्ज भागात गस्त बिंदू १५ वरून माघार घेतलीय. पाच दिवस माघारीची प्रक्रिया सुरू होती. तात्पुरत्या पायाभूत सुविधादेखील शेवटच्या दिवशी पाडण्यात आल्या. योजनेनुसार दोन्ही देशांच्या सैन्याला परत पाठवण्यात आले आहे. एवढेच नाही तर या संपूर्ण प्रक्रियेची पडताळणीही केली जात आहे. परिसरातील संपूर्ण जमिनीचे सपाटीकरण करण्यात आलेय. पुन्हा घुसखोरी न करण्याची ग्वाही चीननं दिल्याचं सांगितलं जातंय.
वर्ल्डकप
Kapil Dev World Cup 2023 : वर्ल्ड कप फायनलसाठी बीसीसीआयनं आम्हाला आमंत्रित केलंच नाही - कपिल देव
Shivaji Park India vs Australia : ऑस्ट्रेलियाकडून भारताचा पराभव झाल्यावर नागरिकांची काय प्रतिक्रिया?
ICC World Cup 2023 : सूर्यकुमार यादवचे प्रशिक्षक 'माझा'वर, सूर्यकुमारबद्दल काय म्हणाले विनायक माने?
World Cup 2023 : रोहित शर्माच्या आक्रमक बॅटींगनंतर भारताला ब्रेक, रोहितचं अर्धशतक हुकलं
India vs Australia World Cup : कांगारुच्या तिखट माऱ्याने भारताला ब्रेक
अधिक पाहा..
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
पुणे
छत्रपती संभाजी नगर
आयपीएल
राजकारण
Advertisement
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
for smartphones
and tablets
and tablets
Advertisement