एक्स्प्लोर
Advertisement
(Source: Dainik Bhaskar)
उस्मानाबाद : अंगणवाडी सेविकांच्या संपामुळे 100 मुलं दगावली, भगवानराव देशमुखांचा दावा
अंगणवाडी सेविकांच्या संपामुळे मध्यान्ह भोजन न मिळाल्यानं गेल्या 14 दिवसात किमान 100 मुलं दगावल्याचा दावा अंगणवाडी सेविका मदतनीस महासंघाचे अध्यक्ष भगवानराव देशमुख यांनी केला. ते उस्मानाबादमध्ये एबीपी माझाशी बोलत होते. इतकंच नव्हे तर सचिव विनित सिंघल यांच्यामुळे संप चिघळल्याचंही त्यांनी म्हटलं. शिवाय मंत्र्यांनी अपमानास्पद वागणूक दिल्याचा दावाही देशमुखांनी केला.
महाराष्ट्र
Nitin Gadkari Sangli : मुंबई-पुणे-बंगळूर महामार्ग बांधणार, पाच ठिकाणी उतरणार विमान
अधिक पाहा..
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
राजकारण
महाराष्ट्र
व्यापार-उद्योग
भविष्य
Advertisement
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
Advertisement
धनंजय दिक्षित, एबीपी माझा
Opinion