एक्स्प्लोर
Advertisement
Uddhav Thackeray on Refinery: ही ग्रीन रिफायनरी असेल तर स्थानिकांना मारझोड का करता ? ठाकरेंचा सवाल
बारसू रिफायनरीवरून सत्ताधाऱ्यांनी थेट उद्धव ठाकरेंनाच आरोपीच्या पिंजऱ्यात उभं केलंय... त्यांनी उद्धव ठाकरेंचं पत्र दाखवून आता विरोध का करता, असा सवाल केलाय... त्यावर उद्धव ठाकरेंनी मोठी कबुली दिलीय... रिफायनरी नाणारमध्ये करण्याला विरोध होता, त्यावेळी पर्याय म्हणून बारसूची जागा सुचवणारं पत्र आपणच मोदी सरकारला लिहीलं होतं... मात्र पर्यायी जागा सुचवत असताना स्थानिकांवर जबरदस्ती होऊ नये, असा आमचा उद्देश होता, असंही ठाकरेंनी स्पष्ट केलंय... तसंच सरकार दावा करत असलेली ही रिफायनरी ग्रीन असेल तर स्थानिकांना दाखवून द्या, मारझोड का करता, असा सवालही उद्धव ठाकरेंनी केलाय...
रत्नागिरी
ST Strike Call Off Ratnagiri : एसटी कर्मचाऱ्यांचं आदोलन मागे, रत्नागिरीतून माझाचा ग्राऊंड रिपोर्ट
CM Eknath Shinde : गणेशोत्सवापूर्वी मुंबई गोवा महामार्गाची रत्नागिरी जिल्ह्यात शिंदे करणार पाहाणी
CM Eknath Shinde Speech Ratnagiri : मुख्यमंत्र्यांच्या हस्ते विमानतळ टर्मिनल इमारतीचं भूमिपूजन
Ratnagiri Narayan Rane : गणेशोत्सव झाल्यावर मराठवाड्यात जाणार, जरांगे काय करतो बघू, राणेंचा इशारा
ABP Majha Headlines : 09 PM एबीपी माझा हेडलाईन्स : 14 July 2024 : Marathi News
अधिक पाहा..
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
पुणे
जळगाव
पुणे
भविष्य
Advertisement
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
Advertisement