एक्स्प्लोर
Uddhav Thackeray at Matoshree : इतके लोक सोडून गेले तरी शिवसेना संपली नाही : उद्धव ठाकरे
उद्धव ठाकरेंनी मुख्यमंत्री शिंदे आणि भाजपला एक आवाहन केलं. आमचे बिनकामाचे शिवसैनिक अशाच पद्धतीनं फोडत राहा, असं केलं की आमचे खरे शिवसैनिक पेटूनउ उठतात, असं ठाकरे म्हणाले. मुंबईतील सायन मतदारसंघातले कार्यकर्ते आज ठाकरेंना भेटण्यासाठी मातोश्रीवर गेले होते. त्यांच्याशी बोलताना ठाकरेंनी पुन्हा एकदा शिंदे गटावर टीका केली. एवढे लोक सोडून गेले तरी शिवसेना संपत नाही, त्यामुळे बंडखोरांना तीळपापड होतो, असं ठाकरे म्हणाले.
मुंबई
Maharashtra Rain Update : केरळात मान्सून दाखल, महाराष्ट्रात कधी? हवामान तज्ज्ञांचा अंदाज काय सांगतो?
LPG Price Hike Impact : सिलेंडर दरवाढीचा फटका! वडापाव-मिसळ ते तांबडा रस्सा महागणार? | ABP Majha
Bandra Garib Nagar Special Report:वांद्र्यात अनधिकृत बांधकामावर बुलडोझक,मुंबईकरांना नेमकं काय वाटतं?
Rohit Pawar Special Report : पवारांच्या बैठकीत रोहित पवारांची दांडी? राजकीय चर्चांना उधाण
Bandra Slum Home Demolition : बांद्रा पूर्वेला स्टेशन परिसरात अनधिकृत घरांवर बुलढोझर
आणखी पाहा
महत्त्वाच्या बातम्या
क्राईम
भारत
क्राईम
महाराष्ट्र




















