एक्स्प्लोर
Uddhav Thackeray at Matoshree : इतके लोक सोडून गेले तरी शिवसेना संपली नाही : उद्धव ठाकरे
उद्धव ठाकरेंनी मुख्यमंत्री शिंदे आणि भाजपला एक आवाहन केलं. आमचे बिनकामाचे शिवसैनिक अशाच पद्धतीनं फोडत राहा, असं केलं की आमचे खरे शिवसैनिक पेटूनउ उठतात, असं ठाकरे म्हणाले. मुंबईतील सायन मतदारसंघातले कार्यकर्ते आज ठाकरेंना भेटण्यासाठी मातोश्रीवर गेले होते. त्यांच्याशी बोलताना ठाकरेंनी पुन्हा एकदा शिंदे गटावर टीका केली. एवढे लोक सोडून गेले तरी शिवसेना संपत नाही, त्यामुळे बंडखोरांना तीळपापड होतो, असं ठाकरे म्हणाले.
मुंबई
Mumbai Mayor Bungalow Special Report : मुंबई महापालिकेचा नव्या टेंडरमुळे वादंग : Ritu Tawade
तुकाराम मुंढेंच्या FDA ला मुंबई हायकोर्टाचा दणका; नेमकं काय घडलं?
भारतात कोणत्या ब्रँड्सच्या रम आणि व्हिस्कीवर बंदी?, A टू Z माहिती
माझा पुतण्या आज ना उद्या पंतप्रधान होईल; फडणवीसांच्या काकांना विश्वास, नेमकं काय म्हणाले?
Raj Thackeray Mumbai Speech : मोदीजी, दुसऱ्यांना आया आहेत विसरु नका, UNCUT Speech
आणखी पाहा
महत्त्वाच्या बातम्या
सिंधुदुर्ग
भविष्य
सिंधुदुर्ग
पुणे

उमेश अलोणे, एबीपी माझा, अकोला
Opinion





















