एक्स्प्लोर
Sanjay Raut: बाळासाहेब ठाकरेंना, वीर सावरकरांना पुरस्कार का नाही?- राऊत ABP Majha
बाळासाहेब ठाकरेंच्या जयंतीनिमित्त काँग्रेस नेत्यांनी ट्विट न केल्यानं फडणवीसांनी शिवसेनेवर लाचारीचा ठपका लावला होता. त्याची परतफेड करण्यासाठी संजय राऊतांनी पद्म पुरस्करांच्या मुद्द्याला हात घातला. भाजपनं बाळासाहेब ठाकरेंना पद्म पुरस्कार का दिला नाही असा प्रश्न संजय राऊतांनी देवेंद्र फडणवीसांना विचारला आहे. तसंच मरणोत्तर पद्मपुरस्कार पद्धतीला आक्षेप घेताना, आतापर्यंत स्वातंत्र्यवीर सावरकरांना पुरस्कार का दिला नाही असा सवालही राऊतांनी उपस्थित केला. संजय राऊत नेमकं काय म्हणाले पाहुयात
मुंबई
Mumbai High Court on FDA : अन्न-औषध प्रशासनाच्या कारवाई पद्धतीवरच हायकोर्टाकडून सवाल
कोणीही घरी थांबायचं नाही, 29 ऑगस्टला निर्णायक आणि शेवटचं आंदोलन; मनोज जरांगे पुन्हा मैदानात, नेमक्या मागण्या काय?
नीट आंदोलनात गुन्हे दाखल झालेल्या ठाकरेंची मदत, केस लढण्यासाठी वकील मैदानात उतरवणार, आदित्य ठाकरेंची माहिती
राष्ट्रवादी काँग्रेसच्या विलिनीकरणावर शरद पवारांचं मोठं भाष्य; काय म्हणाले?
Uddhav Thackeray Speech Shivaji Park : तुम्ही काठ्या घेऊन या, आम्ही तिरंगा घेऊन लढू, ठाकरेंचं चँलेज
आणखी पाहा





















