एक्स्प्लोर
Sanjay Raut: बाळासाहेब ठाकरेंना, वीर सावरकरांना पुरस्कार का नाही?- राऊत ABP Majha
बाळासाहेब ठाकरेंच्या जयंतीनिमित्त काँग्रेस नेत्यांनी ट्विट न केल्यानं फडणवीसांनी शिवसेनेवर लाचारीचा ठपका लावला होता. त्याची परतफेड करण्यासाठी संजय राऊतांनी पद्म पुरस्करांच्या मुद्द्याला हात घातला. भाजपनं बाळासाहेब ठाकरेंना पद्म पुरस्कार का दिला नाही असा प्रश्न संजय राऊतांनी देवेंद्र फडणवीसांना विचारला आहे. तसंच मरणोत्तर पद्मपुरस्कार पद्धतीला आक्षेप घेताना, आतापर्यंत स्वातंत्र्यवीर सावरकरांना पुरस्कार का दिला नाही असा सवालही राऊतांनी उपस्थित केला. संजय राऊत नेमकं काय म्हणाले पाहुयात
मुंबई
Mumbai Mayor Bungalow Special Report : मुंबई महापालिकेचा नव्या टेंडरमुळे वादंग : Ritu Tawade
तुकाराम मुंढेंच्या FDA ला मुंबई हायकोर्टाचा दणका; नेमकं काय घडलं?
भारतात कोणत्या ब्रँड्सच्या रम आणि व्हिस्कीवर बंदी?, A टू Z माहिती
माझा पुतण्या आज ना उद्या पंतप्रधान होईल; फडणवीसांच्या काकांना विश्वास, नेमकं काय म्हणाले?
Raj Thackeray Mumbai Speech : मोदीजी, दुसऱ्यांना आया आहेत विसरु नका, UNCUT Speech
आणखी पाहा
महत्त्वाच्या बातम्या
क्रिकेट
महाराष्ट्र
भविष्य
बातम्या

उमेश अलोणे, एबीपी माझा, अकोला
Opinion




















