एक्स्प्लोर
Palghar | पालघरमध्ये चोरांच्या अफवेतून ग्रामस्थांकडून तिघांचा खून, पोलिसांची गाडीही फोडली
पालघर जिल्ह्यात चोराच्या अफवेतून तिघांची हत्या झाली. रात्री आपल्या इक्को कारने प्रवास करत असलेल्या 3 जणांना गडचिंचले भागातील काही लोकांनी पकडले आणि चोर समजून मारायला सुरुवात केली त्यानंतर कासा पोलीस घटनास्थळी पोचले त्यांनी त्या तिघांना वाचविण्याचा प्रयत्न केला मात्र मोठ्या जमावाने पोलिसांची गाडी फोडून त्या तिघांचा ही निर्घृण खून केल्याची घटना घडली. कासा पोलिसांनी आपला जीव कसाबसा वाचवला.
मुंबई
Shashikant Shinde PC : अजितदादा प्रकरणात एफआयआरही होत नसेल तर महाराष्ट्राचं दुर्देव, शिंदेंचा संताप
Ashwini Bhide New BMC Commissioner : मुंबई पालिका आयुक्तपदी अश्विनी भिडे
Sanjay Raut PC : खरातच्या हमाममध्ये सगळेच नग्न, कुणा-कुणाची नावं घेणार, एसआयटीने नावं जाहीर करावीत
Sheetal Mhatre on Matoshree : मातोश्रीवरील मॅडमच्या आग्रहाने अशोक खरातला पाणी जोडणी
Sunil Tatkare PC: जय,पार्थ आणि सुनेत्रा वहिनी यांच्याबद्दल कटकारस्थान सुरू, तटकरे यांचा खळबळजनक आरोप
आणखी पाहा






















