एक्स्प्लोर
Palghar | पालघरमध्ये चोरांच्या अफवेतून ग्रामस्थांकडून तिघांचा खून, पोलिसांची गाडीही फोडली
पालघर जिल्ह्यात चोराच्या अफवेतून तिघांची हत्या झाली. रात्री आपल्या इक्को कारने प्रवास करत असलेल्या 3 जणांना गडचिंचले भागातील काही लोकांनी पकडले आणि चोर समजून मारायला सुरुवात केली त्यानंतर कासा पोलीस घटनास्थळी पोचले त्यांनी त्या तिघांना वाचविण्याचा प्रयत्न केला मात्र मोठ्या जमावाने पोलिसांची गाडी फोडून त्या तिघांचा ही निर्घृण खून केल्याची घटना घडली. कासा पोलिसांनी आपला जीव कसाबसा वाचवला.
मुंबई
Kuldeep yadav Marriage : कुलदीप यादवच्या लग्नाची धूम, मैत्रीण वंशिकाबरोबर लग्नगाठ बांधली
Ritu Tawade PC : मुंबई महानगरपालिकेचा 100 दिवसांचा अॅक्शन प्लॅन काय? महापौर EXCLUSIVE
Vidhan Bhavan Bomb Threat विधान भवनात बॉम्ब ठेवल्याचा धमकीचा ईमेल,बॉम्बशोधक पथक, श्वान पथकाकडून तपास
Vishakha Subhedar Son Return to Mumbai : कुवेतमधून सुखरुप परतला विशाखा सुभेदार यांचा मुलगा
Mumbai Metro Womens Day : महिला दिनानिमित्त, CSMT मेट्रो स्थानकाची जबाबदारी महिलांकडे
आणखी पाहा
महत्त्वाच्या बातम्या
अहमदनगर
राजकारण
महाराष्ट्र
राजकारण






















