एक्स्प्लोर
Advertisement
Kangana Ranaut पुन्हा बरळली, म्हणाली "1947 ला भीक मिळाली, स्वातंत्र्य 2014 ला मिळालं"
मुंबई : बॉलिवूड अभिनेत्री कंगना रनौत पुन्हा एकदा वादाच्या भोवऱ्यात सापडली आहे. 1947 साली स्वातंत्र्य नव्हे तर भीक मिळाली होती, खरं स्वातंत्र्य तर 2014 साली मिळालं असं वक्तव्य तिने केलं होतं. त्याला उत्तर देताना भाजपचे खासदार वरुण गांधींनी त्यांचा चांगलाच समाचार घेतला. कंगनाचे या विचारांना मूर्खपणा म्हणायचा की देशद्रोह असा सवाल त्यांनी विचारला होता. आता कंगनानेही त्यांना प्रत्युत्तर दिलं असून गांधींच्या कटोऱ्यात आपल्याला स्वातंत्र्याची भीक दिली असल्याचं तिनं म्हटलं आहे.
मुंबई
SanjayDina Patil vs Mihir Kotecha:मराठी-गुजराती मतदान कुणाच्या बाजूने?Northeast Mumbaiत कुणाची बाजी?
Shivaji Park MNS Sabha : शिवाजी पार्कचं मैदान मनसेने मारलं, राज ठाकरे आणि मोदींची संयुक्त सभा
मेरा बाप गद्दार है! श्रीकांत शिंदेंनी कपाळावर लिहिलंय, प्रियंका चतुर्वेंदीची टीका
CM Eknath Shinde Speech Mumbai : काँग्रेस का हात पाकिस्तान के साथ; मुंबईत एकनाथ शिंदेंची घोषणाबाजी
Mihir Kotecha Mumbai Speech : उत्तर पूर्व मतदारसंघात विजय आपलाच, शिंदेंसमोर मिहिर कोटेचांचं भाषण
अधिक पाहा..
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
राजकारण
बॉलीवूड
बॉलीवूड
महाराष्ट्र
Advertisement
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
for smartphones
and tablets
and tablets
Advertisement