एक्स्प्लोर
Advertisement
UPSC Student | दिल्लीत अडकलेले यूपीएससीचे विद्यार्थी राज्यात परतले
लॉकडाऊनमुळे गेल्या दीड महिन्यापासून दिल्लीत अडकून पडलेले यूपीएससीचे विद्यार्थी काल रात्री उशिरा कल्याणमध्ये परतले. या विद्यार्थ्यांनी दिल्ली सरकार आणि रेल्वेच्या कारभारावर प्रचंड नाराजी व्यक्त केलीय..स्क्रीनिंग टेस्टसाठी तब्बल १० तास बसवून ठेवलं, रेल्वेत बसताना फूड पॅकेट्स दिले नाहीत, रेल्वेनं रात्रीचं जेवण सुद्धा दिलं नाही अशी तक्रार विद्यार्थ्यांनी केलीय..रेल्वे प्रशासनाच्या कारभारावर शिवसेना खासदार श्रीकांत शिंदे यांनीही संताप व्यक्त केलाय..
मुंबई
Mumbai Rain Update | मुंबईत मुसळधार पावसाची हजेरी, मध्ये रेल्वे ठप्प ABP Majha
मुंबईत जोरदार, अंधेरीजवळील वेस्टर्न एक्स्प्रेस हायवेवर वाहतूक कोंडी ABP Majha
Mumbai Rain School Holiday : मुंबईतील शाळांना सुट्टी जाहीर, दीपक केसरकरांची माहिती
VIDEO : अक्षयच्या एन्काऊंटरवरून उच्च न्यायालयाकडून प्रश्नांची 'फायरिंग'
Akshay Shinde Encounter : देवाभाऊचा न्याय, मुख्यमंत्र्यांचा न्याय तर न्यायव्यवस्थेची गरज काय?: वकील
अधिक पाहा..
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
भंडारा
बातम्या
विश्व
मुंबई
Advertisement
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
Advertisement