एक्स्प्लोर
Lockdown | कल्याण एपीएमसी अन्यत्र भरणार, गर्दी टाळण्यासाठी प्रशासनाचा निर्णय
कल्याण एपीएमसी मार्केटमध्ये होणारी जीवघेणी गर्दी एबीपी माझाने काल समोर आणली होती. यानंतर एपीएमसी मार्केट अन्यत्र स्थलांतरित करण्याचा निर्णय एपीएमसी प्रशासनाने घेतला आहे. भाजीपाला बाजारात दररोज फक्त ५० व्यापाऱ्यांनाच प्रवेश दिला जाणार असून त्यांना फक्त २ टन भाजीपाला आणता येणारेय. कल्याण एपीएमसीचे सभापती कपिल थळे यांनी ही माहिती दिली आहे.
मुंबई
LPG Price Hike Impact : सिलेंडर दरवाढीचा फटका! वडापाव-मिसळ ते तांबडा रस्सा महागणार? | ABP Majha
Bandra Garib Nagar Special Report:वांद्र्यात अनधिकृत बांधकामावर बुलडोझक,मुंबईकरांना नेमकं काय वाटतं?
Rohit Pawar Special Report : पवारांच्या बैठकीत रोहित पवारांची दांडी? राजकीय चर्चांना उधाण
Bandra Slum Home Demolition : बांद्रा पूर्वेला स्टेशन परिसरात अनधिकृत घरांवर बुलढोझर
Sanjay Raut : पंतप्रधान मोदींनी गौतम अदानींविरोधातील खटला काढून घेतला, खासदार संजय राऊतांची टीका
आणखी पाहा





















