एक्स्प्लोर
Lockdown | कल्याण एपीएमसी अन्यत्र भरणार, गर्दी टाळण्यासाठी प्रशासनाचा निर्णय
कल्याण एपीएमसी मार्केटमध्ये होणारी जीवघेणी गर्दी एबीपी माझाने काल समोर आणली होती. यानंतर एपीएमसी मार्केट अन्यत्र स्थलांतरित करण्याचा निर्णय एपीएमसी प्रशासनाने घेतला आहे. भाजीपाला बाजारात दररोज फक्त ५० व्यापाऱ्यांनाच प्रवेश दिला जाणार असून त्यांना फक्त २ टन भाजीपाला आणता येणारेय. कल्याण एपीएमसीचे सभापती कपिल थळे यांनी ही माहिती दिली आहे.
मुंबई
Mumbai Mayor Bungalow Special Report : मुंबई महापालिकेचा नव्या टेंडरमुळे वादंग : Ritu Tawade
तुकाराम मुंढेंच्या FDA ला मुंबई हायकोर्टाचा दणका; नेमकं काय घडलं?
भारतात कोणत्या ब्रँड्सच्या रम आणि व्हिस्कीवर बंदी?, A टू Z माहिती
माझा पुतण्या आज ना उद्या पंतप्रधान होईल; फडणवीसांच्या काकांना विश्वास, नेमकं काय म्हणाले?
Raj Thackeray Mumbai Speech : मोदीजी, दुसऱ्यांना आया आहेत विसरु नका, UNCUT Speech
आणखी पाहा

उमेश अलोणे, एबीपी माझा, अकोला
Opinion




















