एक्स्प्लोर
Advertisement
Mumbai Water : मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या तलावात दमदार पाऊस, 361 पाणीपुरवठा होईल एवढा साठा
मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या तलावांत आठ दिवसांत तब्बल २१ दिवसांचा जलसाठा जमा झाल्याय. त्यामुळे मुंबईला पुढील ३६१ दिवस पाणीपुरवठा होण्याचा मार्ग मोकळा झालाय.
ऑगस्टमध्ये पावसाने दडी मारल्यामुळे मुंबईकरांची पाण्याची चिंता वाढली होती. मात्र, सप्टेंबरच्या पहिल्या आठवड्यात दमदार पाऊस झाला आणि पुढील सप्टेंबरपर्यंत पाण्याची चिंता मिटलीय. आता मुंबईच्या तलावांत 96.20 टक्के जलसाठा आहे. त्यामुळे तुर्तास मुंबईकरांवरील पाणीकपात टळल्याचं बोललं जातंय.
मुंबई
MIDC Manhole Death Special Report : धोधो पावसात मॅनहोलने घेतला बळी, जबाबदार कोण?
Mumbai Rain Update | मुंबईत मुसळधार पावसाची हजेरी, मध्ये रेल्वे ठप्प ABP Majha
मुंबईत जोरदार, अंधेरीजवळील वेस्टर्न एक्स्प्रेस हायवेवर वाहतूक कोंडी ABP Majha
Mumbai Rain School Holiday : मुंबईतील शाळांना सुट्टी जाहीर, दीपक केसरकरांची माहिती
VIDEO : अक्षयच्या एन्काऊंटरवरून उच्च न्यायालयाकडून प्रश्नांची 'फायरिंग'
अधिक पाहा..
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
मुंबई
शेत-शिवार
पुणे
नाशिक
Advertisement
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
Advertisement