एक्स्प्लोर
Advertisement
2050 पर्यंत दक्षिण मुंबईचा 80 टक्के भाग बुडणार? मंत्रालय, कफ परेड पाण्याखाली जाणार?
Mumbai : हवामान बदलाचा धोका गांभीर्यानं घेतला नाही तर 2050 पर्यंत दक्षिण मुंबईचा 80 टक्के भाग पाण्याखाली जाण्याचा धोका आहे. मुंबई महापालिका आयुक्त इक्बालसिंह चहल यांनी हा धोका वर्तवलाय. कफ परेड, नरीमन पॉईंट, मंत्रालयासारखे भाग जलमय होण्याचाही धोका आहे.
निसर्गाकडून वारंवार मिळणारे संकेत लक्षात घेतले नाहीत तर हा धोका उद्भवण्याचा इशारा चहल यांनी दिलाय. तब्बल 129 वर्षात पहिल्यांदा एखादं चक्रीवादळ मुंबईला धडकलं होतं असं चहल म्हणाले. निसर्ग चक्रीवादळानंतर फक्त 15 महिन्यातच मुंबईला 3 चक्रीवादळांचा सामना करावा लागल्याचंही त्यांनी सांगितलं.
मुंबई
Team India Victory Parade : विश्वविजेत्यांची विजयी मिरवणूक, हजारोंच्या संख्येने चाहत्यांची गर्दी
Ashish Shelar And Rohit Pawar : रोहित पवारांसाठी आशिष शेलार धावले; 'हिटमॅन'ला थांबवलं अन् फोटो काढला
Team India Victory Parade : चर्चगेट रेल्वे स्थानकावर प्रचंड गर्दीमुळे प्रवाशांचा श्वास गुदमरला
Team India Victory Parade : विराट नाचला , रोहितने उड्या मारल्या, भरलेल्या बसमधील सेलिब्रेशन बघाच
Team India Victory Parade : पांड्या, कोहली, हिटमॅन ते द्रविड; टीम इंडियाची विजयी मिरवणूक
अधिक पाहा..
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
क्रिकेट
भारत
क्रिकेट
महाराष्ट्र
Advertisement
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
Advertisement
उमेश अलोणे, एबीपी माझाअकोला जिल्हा प्रतिनिधी
Opinion