एक्स्प्लोर

Yogi Aadityanath On Pakistan : पाकिस्तान एक तर भारतात विलीन होईल किंवा इतिहासातून कायमचं नष्ट होईल

Yogi Aadityanath On Pakistan : पाकिस्तान एक तर भारतात विलीन होईल किंवा इतिहासातून कायमचं नष्ट होईल
“एकतर पाकिस्तान भारतात विलीन होईल, किंवा…”, १९४७ चं उदाहरण देत योगी आदित्यनाथ यांचं मोठं विधान मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी लखनऊमध्ये आयोजित एका कार्यक्रमात बोलताना पाकिस्तानच्या भविष्याबाबत मोठा दावा केला आहे.  उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी लखनऊमध्ये आयोजित एका कार्यक्रमात बोलताना पाकिस्तानच्या भविष्याबाबत मोठं विधान केलं आहे. “एकतर पाकिस्तान भारतात विलीन होईल किंवा इतिहासातून कायमचा नष्ट होईल”, असं म्हणत मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी १९४७ मधील महर्षी अरविंद यांच्या एका विधानाचा उल्लेख करत मोठं विधान केलं. यासंदर्भातील भाषणाचा एक व्हिडीओही योगी आदित्यनाथ यांच्या अधिकृत एक्स (ट्विटर) अकाउंटवर शेअर करण्यात आलेला आहे. तसेच त्यांच्या या विधानाचा व्हिडीओही सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. योगी आदित्यनाथ काय म्हणाले? तसेच योगी आदित्यनाथ यांनी असंही म्हटलं की, “जर १९४७ मध्ये भारतामधील राजकीय नेतृत्वात प्रबळ इच्छाशक्ती असती तर कोणतीही शक्ती देशाची फाळणी करू शकली नसती. १९४७ मध्ये जे चित्र पाहायला मिळालं होतं, तेच चित्र आज बांगलादेशात पाहायला मिळत आहे. बांगलादेशमधील लोक आज स्वत:ला वाचवण्यासाठी कशापद्धतीने धडपडत आहेत. मात्र, आपला संकल्प आहे की, महर्षी अरविंद यांनी १९४७ आधी एक घोषणा केली होती. देशाच्या स्वातंत्र्यानंतरही त्यांनी चिंता व्यक्त केली होती. ते म्हणाले होते की, अध्यात्मिक जगात पाकिस्तानचे काहीच वास्तव नाही. एकतर पाकिस्तान भारतात विलीन होईल किंवा इतिहासातून कायमचा नष्ट होईल. कारण अध्यात्मिक जगात ज्यांचं काहीच वास्तव नाही. ते नष्टच होणार आहे. त्यामुळे आपणही त्याकडे दुर्लक्ष नाही केलं पाहिजे. आपणही म्हटलं पाहिजे की ते होईल. त्यासाठी आपणही तयार झालं पाहिजे”, असं योगी आदित्यनाथ म्हणाले.

महाराष्ट्र व्हिडीओ

Sanjay Raut PC : जयंत पाटील-एकनाथ शिंदेंमध्ये बंद दाराआड चर्चा, संजय राऊतांनी मोजक्याच शब्दात विषय उरकला
Sanjay Raut PC : जयंत पाटील-एकनाथ शिंदेंमध्ये बंद दाराआड चर्चा, संजय राऊतांनी मोजक्याच शब्दात विषय उरकला

शॉर्ट व्हिडीओ

आणखी पाहा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Horoscope Today 18 July 2026: आजचा शनिवार 6 राशींचं नशीब पालटणारा! मागोमाग शुभ योग जुळले, शनिकृपेने कोण भाग्यशाली? आजचे राशीभविष्य...
आजचा शनिवार 6 राशींचं नशीब पालटणारा! मागोमाग शुभ योग जुळले, शनिकृपेने कोण भाग्यशाली? आजचे राशीभविष्य...
विठ्ठल मूर्तीची झीज! रासायनिक लेपणास जिल्हा न्यायालयाचा हिरवा कंदील, आषाढी यात्रेनंतर करणार प्रक्रिया 
विठ्ठल मूर्तीची झीज! रासायनिक लेपणास जिल्हा न्यायालयाचा हिरवा कंदील, आषाढी यात्रेनंतर करणार प्रक्रिया 
UCC : जर राम एकच लग्न करणार तर रहीम दोन-चार लग्न करणार का? दुसरं लग्न करणाऱ्याला राज्यात राहू दिलं जाणार नाही; भाजपच्या मुख्यमंत्र्यांचं खळबळजनक वक्तव्य
जर राम एकच लग्न करणार तर रहीम दोन-चार लग्न करणार का? दुसरं लग्न करणाऱ्याला राज्यात राहू दिलं जाणार नाही; भाजपच्या मुख्यमंत्र्यांचं खळबळजनक वक्तव्य
बांधकामाच्या इमारतीवरुन पडून एका कामगाराचा मृत्यू, मुंबईच्या जोगेश्वरीत धक्कादायक घटना, खासदार रवींद्र वायकर आक्रमक
बांधकामाच्या इमारतीवरुन पडून एका कामगाराचा मृत्यू, मुंबईच्या जोगेश्वरीत धक्कादायक घटना, खासदार रवींद्र वायकर आक्रमक

व्हिडीओ

Baramti Girl Got 5th Rank in state in NEET Exam : बारामतीची श्रावणी यशाला गवसणी | ABP Majha
Navneet Rana VS Uddhav Thackeray : ठाकरेंची रामरक्षा; राणांची हनुमान चालीसा | Special Report
Zero Hour Full : ठाकरेंचं आंदोलन ते वागंचुक यांच्या आंदोलनाचा २० वा दिवस; झिरो अवरमध्ये सखोल चर्चा
Sanjay Raut PC : जयंत पाटील-एकनाथ शिंदेंमध्ये बंद दाराआड चर्चा, संजय राऊतांनी मोजक्याच शब्दात विषय उरकला
Pankaja Munde Special Report : मीच बीडची खरी पालक,पंकजा मुंडेंच्या विधानाने राजकीय वातावरण तापले

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Ashadhi Wari : वारीत निधन झाल्यास एक लाखांचं अर्थसहाय्य; श्री संत तुकाराम महाराज संस्थानचा मोठा निर्णय!
वारीत निधन झाल्यास एक लाखांचं अर्थसहाय्य; श्री संत तुकाराम महाराज संस्थानचा मोठा निर्णय!
RBI : रिझर्व्ह बँकेची मोठी कारवाई, महाराष्ट्रातील सहकारी बँकेंवर निर्बंध लादले, आरबीआयनं कारवाई का केली?
रिझर्व्ह बँकेची मोठी कारवाई, महाराष्ट्रातील सहकारी बँकेंवर निर्बंध लादले, आरबीआयनं कारवाई का केली?
Sir Garry Sobers : क्रिकेट जगताला मोठा धक्का; महान अष्टपैलू सर गॅरी सोबर्स यांचं निधन, 89 व्या वर्षी घेतला अंतिम श्वास!
क्रिकेट जगताला मोठा धक्का; महान अष्टपैलू सर गॅरी सोबर्स यांचं निधन, 89 व्या वर्षी घेतला अंतिम श्वास!
Rahul Gandhi: 10 वर्षात 152 पेपर फुटले, एका व्यक्तीला शिक्षा नाही, साडे सात कोटी विद्यार्थ्यांचं नुकसान, राहुल गांधींचा हल्लाबोल 
10 वर्षात 152 पेपर फुटले, एका व्यक्तीला शिक्षा नाही, साडे सात कोटी विद्यार्थ्यांचं नुकसान, राहुल गांधींचा हल्लाबोल 
बारामतीची श्रावणी राज्यात पहिली, NEET परीक्षेत घवघवीत यश; सुनेत्रा पवारांचा फोन, अजित दादांची आठवण
बारामतीची श्रावणी राज्यात पहिली, NEET परीक्षेत घवघवीत यश; सुनेत्रा पवारांचा फोन, अजित दादांची आठवण
गांजा विक्रीतील सराईत गुन्हेगारीने विष प्यायले; उपचारादरम्यान मृत्यू, व्हिडिओतून पोलिसांवर गंभीर आरोप
गांजा विक्रीतील सराईत गुन्हेगारीने विष प्यायले; उपचारादरम्यान मृत्यू, व्हिडिओतून पोलिसांवर गंभीर आरोप
RBI : रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचा कारवाईचा धडाका सुरुच, मुथूट फायनान्ससह 6 कंपन्यांना दणका, आर्थिक दंड ठोठावला
RBI चा कारवाईचा धडाका सुरुच, मुथूट फायनान्ससह 6 कंपन्यांना दणका, आर्थिक दंड ठोठावला
MSRTC Fare Hike : एसटी प्रवास महागला, एसटीच्या तिकीट दरात 13.56 टक्क्यांची वाढ, महामंडळानं भाडेवाढीसाठी कोणती कारणं दिली? जाणून घ्या
एसटी प्रवास महागला, एसटीच्या तिकीट दरात 13.56 टक्क्यांची वाढ, महामंडळानं भाडेवाढीसाठी कोणती कारणं दिली?
Embed widget