एक्स्प्लोर
Advertisement
Vinayak Raut On Refinery : राजकीय नेत्यांच्या त्रासाला कंटाळून अनेक उद्येजकांनी देश सोडला आहे- राऊत
रत्नागिरीतील कोकणातील बारसू- सोलगाव रिफायनरी संदर्भात मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत आज आढावा बैठक. मात्र याप बैठकीपूर्वी ठाकरे गटाचे खासदार विनायक राऊत यांनी उद्याोगमंत्री उदय सामंत यांना पत्र लिहिलंय.. या पत्रात 'आधी स्थानिकांशी चर्चा करावी, आम्ही स्थानिकांसोबत' आहोत असा उल्लेख या पत्रात करण्यात आलाय... दरम्यान या बैठकीला विनायक राऊत उपस्थित राहणार नसल्याची माहितीही त्यांनी पत्राद्वारे दिलीये. खासदार विनायक राऊत यांनी रिफायनरी संदर्भात काय म्हटलंय
महाराष्ट्र
ABP Majha Marathi News Headlines 11 PM TOP Headlines 26 June 2024
अधिक पाहा..
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
ठाणे
मुंबई
राजकारण
करमणूक
Advertisement
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
Advertisement
सिद्धेश ताकवलेप्रतिनिधी
Opinion