एक्स्प्लोर
Maharashtra Politics: 'तुम्ही काय हलवताय?', कर्जमाफीवरून Uddhav Thackeray यांचा Ajit Pawar यांना थेट सवाल
मराठवाड्यातील (Marathwada) पावसामुळे अडचणीत आलेल्या शेतकऱ्यांच्या कर्जमाफीवरून (Loan Waiver) राजकारण तापले आहे, ज्यात राज्याचे अर्थमंत्री अजित पवार (Ajit Pawar) आणि शिवसेना (UBT) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्यात शाब्दिक चकमक झाली आहे. 'अन्नदात्याला तुम्ही हात पाय हलवायला सांगताय, मग तुम्ही काय हलवताय? तुम्ही सरकार हलवताय ना?,' असा थेट सवाल उद्धव ठाकरेंनी अजित पवारांना केला. अजित पवारांनी यापूर्वी 'आम्हाला जिंकायचं होतं, म्हणून आम्ही कर्जमाफी बोललो' असे विधान केले होते आणि शेतकऱ्यांनीही स्वतः प्रयत्न केले पाहिजेत, असे म्हटले होते. यावर टीका करताना ठाकरे म्हणाले की, नैसर्गिक आपत्तीमुळे आधीच संकटात असलेल्या शेतकऱ्याला असा सल्ला देणे चुकीचे आहे. मराठवाड्यात पावसामुळे झालेल्या नुकसानीनंतर शेतकरी मदतीच्या प्रतीक्षेत असताना, कर्जमाफीच्या मुद्द्यावरून सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये संघर्ष सुरू आहे.
महाराष्ट्र
Supriya Sule Meet Amit Shah : सुप्रिया सुळे आज दिल्लीत अमित शहांची भेट घेणार, कारण काय?
Shiv Sena UBT MNS Alliance Raj Uddhav Thackeray : दोन दिवसांत ठाकरे बंधूंच्या युतीची घोषणा?
Election Commission PC : राज्यात महानगर पालिका निवडणुका जाहीर, 15 जानेवारीला मतदान, 16 ला मतमोजणी
Muncipal Corporation Election : राज्याच्या मतदार यादीत कोणताही घोळ नाही, निवडणूक आयोगाची भूमिका
Municipal Corporation Election : आजपासून 29 महानगर पालिकांसाठी आचारसंहिता लागू- निवडणूक आयोग
आणखी पाहा
Advertisement
Advertisement






















