एक्स्प्लोर
Onion Farmer Maharashtra : कांद्याच्या वाढत्या भावावर नियंत्रण ठेवण्यासाठी निर्यात बंदीच निर्णय
राज्यात अवकाळी पावसामुळे बळीराजावर उपासमारीची वेळ आलीय. सगळीकडे बळीराजाच्या हातातोंडाशी आलेला घास हा अवकाळीनं हिरावलाय. तर तिकडे नाशिक जिल्ह्यात झालेल्या अवकाळी पावसानंतर अनेक शेतकरी नुकसानीतून सावरत असतांना सततच्या पडणा-या धुक्यामुळे कांदा उत्पादक शेतकरी धास्तावला आहे. या धुक्यामुळे कांद्यावर ' करपा ' रोगाचा प्रादुर्भाव वाढून कांद्याची पात पिवळी पडू लागलीय. त्यामुळे कांदा वाचविण्यासाठी शेतकऱ्यांना महागड्या औषधांची फवारणी करावी लागतेय...तसंच धुक्याचं प्रमाण दिवसभर राहत असल्यानं रोग नियंत्रणात येत नसल्याने पिकांचं आणखी नुकसान होण्याची शक्यता आहे.
महाराष्ट्र
Nagpur Leopard Rescue Operation | बिबट्याला डार्ट बसला,अर्ध बेशुद्ध अवस्थेत 15 फूट उंचीवर उडी मारली
Baba Adhav Funeral : समाजसेवक बाबा आढाव यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार
Nilesh Rane on Konkan Road : कंत्राटदार, अधिकाऱ्यांचा बंदोबस्त करा, कोकणाचे रस्ते नीट करा
Ambadas Danve PC : आमदाराचा नोटांची जाडजुड बंडलं मोजतानाचा VIDEO; अंबादास दानवेंनी सगळच काढलं
Ambadas Danve vs Mahendra Dalvi : अंबादास दानवेंचा 'कॅश बॉम्ब'; काय आहे संपूर्ण प्रकरण?
आणखी पाहा
महत्त्वाच्या बातम्या
क्रिकेट
व्यापार-उद्योग
भारत
नागपूर





















