एक्स्प्लोर
Advertisement
Ahmednagar : वादळी वाऱ्यामुळे टोलनाक्याचं छत कोसळलं
अहमदनगर जिल्ह्यात दुपारी दोन ते अडीच वाजण्याच्या सुमारास अनेक ठिकाणी सुसाट्याचा वारा सुटला होता...जोरदार वादळी वाऱ्यामुळे पाथर्डी तालुक्यातील खरवंडी परिसरातील टोलनाक्याचे पत्र्याचे शेड कोसळल्याची घटना घडली...कल्याण- निर्मल महामार्गावरील हा टोल नाका असून सुदैवानं या घटनेत कोणतीही जीवितहानी झालेली नाही,मात्र टोल नाक्याचं मोठा नुकसान झालं आहे...वाहतूक ठप्प होऊ नये यासाठी टोकनाका प्रशासनाने तात्काळ रस्ता खुला करण्यासाठी प्रयत्न सुरू केले आहे...दरम्यान अहमदनगर जिल्ह्यात अनेक ठिकाणी हलक्या स्वरूपाचा पाऊस देखील झाला आहे.
महाराष्ट्र
ABP Majha Marathi News Headlines 7 PM TOP Headlines 7PM 27 September 2024
Raj Thackeray Vidarbh Duara : मनसे अध्यक्ष राज ठाकरेंचं मिशन विदर्भ, दोन दिवस अमरावतीत
Zero Hour Case Guest Center : संजय राऊतांवर अब्रुनुकसाना खटला दाखल करण्याची गरज होतीच - दमानिया
ABP Majha Headlines : 11 PM: 26 Sept 2024 : Maharashtra News : एबीपी माझा हेडलाईन्स
Maharashtra Superfast News : महाराष्ट्र सुपरफास्ट बातम्यांचा आढावा : 10 PM 26 Sept 2024
अधिक पाहा..
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
क्राईम
धार्मिक
व्यापार-उद्योग
राजकारण
Advertisement
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
Advertisement