एक्स्प्लोर
Solapur: ओढ्याच्या पाण्यात बुडून मुलांचा मृत्यू ABP Majha
सोलापूरच्या मोहोळ तालुक्यातील आष्टीमध्ये ऊसतोड कामगारांच्या तीन अल्पवयीन मुलांचा ओढ्यातील पाण्यात बुडून मृत्यू झालाय.... सुरेखा गायकवाड, रेणूका जाधव आणि अजय जाधव अशी या तीन अल्पवयीन मुलांची नावं आहेत.... ही मुलं परभणीच्या शिंगणापूर तालुक्यातील रहिवासी आहेत. त्याचं सर्व कुटुंब ऊस तोडणीच्या कामासाठी आष्टीमध्ये आलं होतं. आई-वडील ऊस तोडणीचं काम करत असताना ही मुलं जवळच्या ओढ्यात कपडे धुण्यासाठी गेली.. त्यावेळी या तिघांचाही पाण्यात बुडून मृत्यू झाला....
महाराष्ट्र
Rohit Pawar On Parth Pawar : पार्थ चुकलास, कुठलाही पक्ष संपत नसतो, जमिनीवर राहणं महत्त्वाचं, रोहित पवार काय काय म्हणाले?
Vasai Bhondu Baba : भोंदूबाबा ऋषिकेश वैद्यची शेंडी कापू नये, पुणे न्यायालयाचे कारागृह प्रशासनाला आदेश
Sanjay Raut on Sharad Pawar : अजितदादांनी पिंपरी चिंचवडची पोटनिवडणूक लढवली होती,पार्थ पवारांना उत्तर
Sharad Pawar : पवार कुटुंबाचा प्रमुख म्हणून 'तो' माझा निर्णय, बारामती निवडणुकीवर शरद पवार नेमकं काय म्हणाले?
Sharad Pawar: बारामती निवडणुकीवरुन पार्थ पवारांचा काँग्रेसला इशारा; शरद पवारांचं स्मीतहास्य, एका वाक्यात विषय मिटवला
आणखी पाहा

















