एक्स्प्लोर
महाराष्ट्र बंद जर राज्य सरकार पुरस्कृत होता,तर लखीमपूरची घटना योगी सरकार पुरस्कृत आहे का?Sanjay Raut
आजचा महाराष्ट्र बंद जर राज्य सरकार पुरस्कृत होता, तर लखीमपूरची घटना योगी सरकार पुरस्कृत आहे का?, असा सवाल संजय राऊतांनी भाजपला विचारलाय... भाजपकडून आजचा बंद हा राज्य सरकार पुरस्कृत आहे... अशी टीका करण्यात आली होती... यावर प्रतिक्रिया देत संजय राऊतांनी टीका केलीय... तर मोदी सरकार एखाद्या मूकबधिरासारखं काम करतंय, यूपीत आरोपींना पाठीशी घातलं जातंय याचाच विरोध आज महाराष्ट्रानं केला.... असंही संजय राऊतांनी म्हटलंय... तर बंदमध्ये कधी कधी असं होतं असं म्हणत शिवसैनिकांनी केलेल्या मारहाणीचं कुठे तरी संजय राऊतांनी समर्थन केलं...
महाराष्ट्र
Laxman Hake on Manoj Jarange : लक्ष्मण हाकेंनी दिला अल्टीमेटम; तर आम्ही ढेकळात आंदोलन करू!
Prajakt Tanpure Will Join BJP : भाजपमध्ये जातोय, पण मामा जयंत पाटलांना भेटण्याची हिंमत नाही
NEET Exam Special Report : NEET पेपरफुटीनंतर मोठा निर्णय! आता PM मोदींकडे NEETचं नियंत्रण
Manoj Jarange Protest Special Report : कडक उन्हात जरांगेंचं उपोषण, समजूत काढण्यास सरकारला यश येणार?
Buldhan Case Special Report : जिवंत मुलीला मृत मानलं; निर्दोष वडील-भाऊ जेलमध्ये, पोलिसांचा भांडाफोड
आणखी पाहा

















