एक्स्प्लोर
महाराष्ट्र बंद जर राज्य सरकार पुरस्कृत होता,तर लखीमपूरची घटना योगी सरकार पुरस्कृत आहे का?Sanjay Raut
आजचा महाराष्ट्र बंद जर राज्य सरकार पुरस्कृत होता, तर लखीमपूरची घटना योगी सरकार पुरस्कृत आहे का?, असा सवाल संजय राऊतांनी भाजपला विचारलाय... भाजपकडून आजचा बंद हा राज्य सरकार पुरस्कृत आहे... अशी टीका करण्यात आली होती... यावर प्रतिक्रिया देत संजय राऊतांनी टीका केलीय... तर मोदी सरकार एखाद्या मूकबधिरासारखं काम करतंय, यूपीत आरोपींना पाठीशी घातलं जातंय याचाच विरोध आज महाराष्ट्रानं केला.... असंही संजय राऊतांनी म्हटलंय... तर बंदमध्ये कधी कधी असं होतं असं म्हणत शिवसैनिकांनी केलेल्या मारहाणीचं कुठे तरी संजय राऊतांनी समर्थन केलं...
महाराष्ट्र
Jain Muni Nilesh Chandra : उद्धव ठाकरेंच्या रामरक्षा आंदोलनावर जैन मुनी निलेशचंद्रांनी डिवचलं; म्हणाले, 'त्यांना वाचता आलं नाही; कुराण द्यायला पाहिजे...'
Sanjay Raut PC : जयंत पाटील-एकनाथ शिंदेंमध्ये बंद दाराआड चर्चा, संजय राऊतांनी मोजक्याच शब्दात विषय उरकला
Pankaja Munde Special Report : मीच बीडची खरी पालक,पंकजा मुंडेंच्या विधानाने राजकीय वातावरण तापले
NCP Inside Story : राष्ट्रवादीचे बडे नेते-फडणवीसांच्या भेटीबाबत सुनेत्रा पवार अंधारात?
Sanjay Raut On Chandrashekhar Bawankule : चंद्रशेखर बावनकुळे संवाद साधण्यासाठी चांगला माणूस; ठाकरेंच्या पदाधिकाऱ्यांना संजय राऊत काय म्हणाले?
आणखी पाहा
महत्त्वाच्या बातम्या
महाराष्ट्र
भारत
नागपूर
बीड

















