एक्स्प्लोर
Sangli Flood : बाजारपेठ हलवण्याऐवजी पूरस्थिती थांबवा, सांगलीच्या व्यापाऱ्यांची मागणी
2019 चा पूर आणि त्यानंतर आलेला लॉकडाऊन यामुळे कोलमडलेल्या सांगलीच्या व्यापाऱ्यांची यंदाच्या पुरामुळे पूर्णच वाताहत झाली आहे. दक्षिण महाराष्ट्रातली एक महत्वाची बाजारपेठ म्हणून ओळखली जाणाऱ्या सांगलीच्या व्यापाऱ्यांचं पुरामुळे मोठं नुकासान झालंय. व्यापाऱ्यांनी प्रतिसाद दिला तर बाजारपेठ इतरत्र हलवू असा पर्याय उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सुचवला मात्र बाजारपेठ हलवण्याऐवजी पूरच येणार नाही याची काळजी घ्या असं मत व्यापाऱ्यांनी व्यक्त केलंय.
महाराष्ट्र
Navi Mumbai Election : नवी मुंबईत शिवसेना आणि भाजपात काटें की टक्कर, स्थानिक पत्रकारांचा अंदाज काय?
Latur Municipal Elections : लातूर भाजपामध्ये नाराजीचा स्फोट; निष्ठावंत कार्यकर्त्यांचे बंडाचे निशाण
Dhanashree Kolge vs Tajasvee GHosalkar : TV वरील चेहरा वि.रस्त्यावरील चेहरा, घोसाळकरांविरुद्ध रणशिंग
Ajit Pawar Beed : बजरंग बाप्पांनी 500 ची नोट दिली अजितदादांनी नाकारली? काय घडलं?
Lay Bhari Award 2025 : लय भारी पुरस्कार 2025
आणखी पाहा
महत्त्वाच्या बातम्या
निवडणूक
पुणे
व्यापार-उद्योग
मुंबई

नरेंद्र बंडबे
Opinion




















