एक्स्प्लोर
Balasaheb Thackeray Row | Ramdas Kadam यांचे गंभीर आरोप, Uddhav Thackeray यांना Narco Test चे आव्हान
दसरा मेळाव्यानंतर रामदास कदम यांच्या भाषणातून गंभीर आरोप समोर आले आहेत. बाळासाहेब ठाकरे यांच्या निधनानंतर त्यांचा मृतदेह दोन दिवस घरात का ठेवला होता, असा खळबळजनक सवाल रामदास कदम यांनी केला आहे. तसेच, बाळासाहेबांच्या हाताचे ठसे घेतले होते का, असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला. रामदास कदम यांनी आपल्या आरोपांवर ठाम असल्याचे म्हटले आहे. त्यांनी उद्धव ठाकरे यांना नार्को टेस्ट करण्याचे आव्हान दिले आहे. "दोन दिवस शिवसेनाप्रमुखांची बॉडी का ठेवली होती उद्धवजींनी ती?" असा सवाल करत त्यांनी उद्धव ठाकरे कपटी असल्याचा आरोप केला. या आरोपांना उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेकडून अनिल परब उत्तर देणार आहेत. सुप्रिया सुळे यांनीही यावर प्रतिक्रिया दिली असून, गेलेल्या व्यक्तीबद्दल अशी टीका करणे महाराष्ट्राच्या माणुसकीला शोभणारे नाही, असे म्हटले आहे. ठाकरे गटाच्या नेत्यांनी रामदास कदम यांच्या वक्तव्यावर तीव्र नाराजी व्यक्त केली आहे.
महाराष्ट्र
KDMC : कल्याण-डोंबिवलीमध्ये महापौर कुणाचा, भाजप की शिवसेनेचा? Special Report
Navneet Rana Amravati : मी भाजपसाठी काम करते, ठाकरेंची दुकान आता बंद, नवनीत राणांचा घणाघात
CM Devendra Fadnavis : मुंबईत भाजपच मोठा पक्ष, मुख्यमंत्र्यांचा विजयी नगरसेवकांसोबत संवाद
Ganesh Naik Navi Mumbai : नवी मुंबईत भाजपच्या विजयानंतर गणेश नाईक यांची प्रतिक्रिया
Santosh Dhuri on Thackeray BMC Election : मनसेची चेष्टा,एकत्र येऊनही 6 जागा जिंकल्या; आता ठाकरे....
आणखी पाहा
महत्त्वाच्या बातम्या
क्रिकेट
व्यापार-उद्योग
राजकारण
व्यापार-उद्योग

दीपक पळसुले, एबीपी माझाAssociate Producer cum Anchor
Opinion






















