एक्स्प्लोर
Balasaheb Thackeray Row | Ramdas Kadam यांचे गंभीर आरोप, Uddhav Thackeray यांना Narco Test चे आव्हान
दसरा मेळाव्यानंतर रामदास कदम यांच्या भाषणातून गंभीर आरोप समोर आले आहेत. बाळासाहेब ठाकरे यांच्या निधनानंतर त्यांचा मृतदेह दोन दिवस घरात का ठेवला होता, असा खळबळजनक सवाल रामदास कदम यांनी केला आहे. तसेच, बाळासाहेबांच्या हाताचे ठसे घेतले होते का, असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला. रामदास कदम यांनी आपल्या आरोपांवर ठाम असल्याचे म्हटले आहे. त्यांनी उद्धव ठाकरे यांना नार्को टेस्ट करण्याचे आव्हान दिले आहे. "दोन दिवस शिवसेनाप्रमुखांची बॉडी का ठेवली होती उद्धवजींनी ती?" असा सवाल करत त्यांनी उद्धव ठाकरे कपटी असल्याचा आरोप केला. या आरोपांना उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेकडून अनिल परब उत्तर देणार आहेत. सुप्रिया सुळे यांनीही यावर प्रतिक्रिया दिली असून, गेलेल्या व्यक्तीबद्दल अशी टीका करणे महाराष्ट्राच्या माणुसकीला शोभणारे नाही, असे म्हटले आहे. ठाकरे गटाच्या नेत्यांनी रामदास कदम यांच्या वक्तव्यावर तीव्र नाराजी व्यक्त केली आहे.
महाराष्ट्र
Mahayuti Seat Sharing Special Report:विधानपरिषदेत भाजपनं दाखवलं मोठं मन, मित्रपक्षांना दिल्या 6 जागा
Manoj Jarange Protest Special Report : जरांगेंचे उपोषण मागे; पुन्हा पेटणार ओबीसी विरुद्ध मराठा वाद?
Dattatray Bharne on Karjamafi : पुढच्या 10 दिवसांत शेतकऱ्यांना कर्जमाफी;
Gopichand Padalkar On Jayant Patil : जयंत पाटलांची मोदींवर टीका, पडळकरांचं जशास तसं उत्तर!
Laxman Hake on Manoj Jarange : लक्ष्मण हाकेंनी दिला अल्टीमेटम; तर आम्ही ढेकळात आंदोलन करू!
आणखी पाहा
महत्त्वाच्या बातम्या
महाराष्ट्र
राजकारण
राजकारण
परभणी




















