एक्स्प्लोर
Rahul Gandhi : पुरावे देत राहुल गांधी यांचा थेट सरकारवर हल्लाबोल
काँग्रेस नेते राहुल गांधी (Rahul Gandhi) यांनी पत्रकार परिषद घेऊन निवडणूक आयोगावर (Election Commission) आणि सरकारवर गंभीर आरोप केले आहेत. 'India's Democracy has been destroyed' (भारताची लोकशाही नष्ट झाली आहे) असं म्हणत, हे सिद्ध करण्यासाठी आपल्याकडे 100% पुरावे असल्याचा दावा राहुल गांधींनी केला. हरियाणातील (Haryana) मतदार यादीमध्ये मोठ्या प्रमाणात घोळ असून, बनावट मतदार (Fake Voters) आणि एकाच व्यक्तीची अनेक ठिकाणी नावे असल्याचा आरोप त्यांनी पुराव्यानिशी केला. महादेवपुरा (Mahadevapura) आणि आळंदप्रमाणेच (Aland) हरियाणातही निवडणुकांमध्ये गैरप्रकार झाल्याचे ते म्हणाले. लोकशाहीचे रक्षण करणे ही देशातील तरुण आणि नागरिकांची जबाबदारी आहे, असे आवाहनही त्यांनी केले.
महाराष्ट्र
Kalyan Dombivali Rapido captain : कल्याणमध्ये रॅपिडो चालकाकडून तरुणीवर अतिप्रसंग करण्याचा प्रयत्न
Eknath Shinde On CIDCO : नवी मुंबईत सर्वसामान्यांसाठी घर घेणं झालं स्वस्त, सिडकोच्या घरांमध्ये सूट
Bharat Gogawale On Ajit pawar : दादा एक पाऊल पुढे आले तर आम्ही दोन पावलं पुढे यायला तयार
Kolkatta Lionel Messi Hungama:फुटबॉलर लियोनल मेसी जास्त वेळ थांबला नाही, चाहत्यांचा स्टेडियमवर गोंधळ
Prasad Lad Shock : प्रसाद लाड यांना परिषदेत शॉक, म्हणाले; मला काही झाल्यास राज्याचं नुकसान..
आणखी पाहा
Advertisement
Advertisement























