एक्स्प्लोर
Rahul Gandhi : पुरावे देत राहुल गांधी यांचा थेट सरकारवर हल्लाबोल
काँग्रेस नेते राहुल गांधी (Rahul Gandhi) यांनी पत्रकार परिषद घेऊन निवडणूक आयोगावर (Election Commission) आणि सरकारवर गंभीर आरोप केले आहेत. 'India's Democracy has been destroyed' (भारताची लोकशाही नष्ट झाली आहे) असं म्हणत, हे सिद्ध करण्यासाठी आपल्याकडे 100% पुरावे असल्याचा दावा राहुल गांधींनी केला. हरियाणातील (Haryana) मतदार यादीमध्ये मोठ्या प्रमाणात घोळ असून, बनावट मतदार (Fake Voters) आणि एकाच व्यक्तीची अनेक ठिकाणी नावे असल्याचा आरोप त्यांनी पुराव्यानिशी केला. महादेवपुरा (Mahadevapura) आणि आळंदप्रमाणेच (Aland) हरियाणातही निवडणुकांमध्ये गैरप्रकार झाल्याचे ते म्हणाले. लोकशाहीचे रक्षण करणे ही देशातील तरुण आणि नागरिकांची जबाबदारी आहे, असे आवाहनही त्यांनी केले.
आणखी पाहा
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेडिंग न्यूज
भारत
मुंबई
करमणूक
Advertisement
Advertisement

















