एक्स्प्लोर
Vijay Wadettiwar : 'तुम्ही जर आम्हाला भडकवत राहाल तर शांत बसणार नाही', सरकारला थेट इशारा
ओबीसी आरक्षण (OBC Reservation) आणि मराठा समाजाच्या (Maratha Community) समावेशाच्या मुद्द्यावरून राज्यातील वातावरण तापले आहे. ओबीसी नेत्यांनी सरकारच्या भूमिकेवर तीव्र नाराजी व्यक्त केली असून मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil), देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) आणि एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्यावर टीका केली आहे. 'तुम्ही जर आम्हाला भडकवत राहाल तर मात्र आम्ही शांत बसणार नाहीत,' असा थेट इशारा एका ओबीसी नेत्याने सरकारला दिला. पुण्यात सारथीसाठी (Sarthi) भव्य इमारत उभारली जात असताना, ओबीसी विद्यार्थ्यांसाठी असलेली महाज्योती (Mahajyoti) संस्था अजूनही भाड्याच्या जागेत असल्याचे सांगत, सरकारने दुजाभाव केल्याचा आरोप करण्यात आला. तेलंगणा सरकारने ओबीसींना ४२% आरक्षण दिले आहे, तशी हिंमत महाराष्ट्र सरकारने दाखवावी, असे आव्हानही देण्यात आले. सरकारने मराठा, ओबीसी आणि इतर समाजात फूट पाडून राजकीय फायदा उचलण्याचा प्रयत्न करू नये, असेही या भाषणात नमूद करण्यात आले.
महाराष्ट्र
Leopard News : नियम बदलणार, दहशत संपणार? चांदा ते बांदा बिबट्यांचा धुमाकूळ सुरूच Special Report
Malgaon Protest : जनआक्रोश मोर्चात गोंधळ, मोर्चेकरांचा गेट तोडून न्यायालयात शिरण्याचा प्रयत्न
Sayaji Shinde on Nashik Tree Cutting : 100 माणसे मरु पण एकही झाड तोडू देणार नाही,सयाजी शिंदे आक्रमक
Jyoti Waghmare on Nashik Malegaon : 3 वर्षाच्या मुलीवर अत्याचार, ज्योती वाघमारे अश्रू अनावर
Shivsena vs BJP Rada : एकनाथ शिंदे-रवींद्र चव्हाणांमध्ये नाराजीनाट्य असतानाच कार्यकर्त्यांचा राडा
आणखी पाहा
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
व्यापार-उद्योग
नवी मुंबई
व्यापार-उद्योग
क्रिकेट
Advertisement
Advertisement























